<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398</id><updated>2012-01-23T23:50:48.584+05:30</updated><category term='दीर्घकथा'/><category term='भारताच्या शोधात'/><category term='मनोगत'/><category term='हिंदी रचना'/><category term='लघु-कथा'/><category term='संस्कृत रचना'/><category term='आगामी लेख'/><category term='राजकारण व सामाजिक प्रश्न'/><category term='शाळेच्या आठवणी'/><category term='माझ्या रचना'/><category term='तत्वज्ञान'/><category term='शिव-महिमा'/><category term='व्यक्तीचित्रे'/><title type='text'>रुद्र शक्ति</title><subtitle type='html'>वीणा-वादिनी वाग्देवीच्या चरणी। घालितो शब्दांचे लोटांगण॥
घेऊन पदरी शारदेने। करावे त्यांसी पावन॥</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>83</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-4896491848107040055</id><published>2011-09-21T09:05:00.000+05:30</published><updated>2011-09-26T02:37:36.616+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लघु-कथा'/><title type='text'>मनोहर</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font: normal normal normal medium/normal 'Times New Roman';"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font: normal normal normal medium/normal 'Times New Roman';"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font: normal normal normal medium/normal 'Times New Roman';"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;खोलीत वातावरण तंग होत. कोपर्‍यात एक बाई रडत उभी होती. फार घाबरलेली. भिंतीशी एक मध्यम वयीन माणुस थरथरत&amp;nbsp;भिंतीला तोंड करुन&amp;nbsp;&amp;nbsp;उभा होता. त्याच्या डोक्याला बंदुक लाऊन एक पोलिसच्या वेषातला व्यक्ती उभा होता.&lt;br /&gt;"हजार रुपये प्रत्येक इंचाला" खुर्चीवर बसलेल्या दुसरा व्यक्ती बोलला.&amp;nbsp;तोही पोलिसच्या वेषातच होता.&lt;br /&gt;"याच्या कानशीलाच्या पाच इंचाच्या आत गोळी मारली तर हजार रुपये. चार इंचाच्या आत मारली तर दोन हजार" तो पुढे म्हणाला.&lt;br /&gt;"साल्या कटिंग चहा पाजतोयस का?"&lt;br /&gt;खुर्चीवरचा माणूस भेसूर खिदळायला लागला. "कटिंग चहा!"&lt;br /&gt;"अहो वहिनी चहा करता का थोडा?" बंदुक वाला माणुस बोलला.&amp;nbsp;"पाहुण्यांना चहा-पाणी विचारायची रीत नाही वाटत या घरात"&lt;br /&gt;भिंतींला टेकलेल्या माणसाला घामाची आंघोळ झाली होती.&lt;br /&gt;"तुम्ही पोलिस आहात की हैवान?" त्याच्या तोंडुन शब्द अडखळत बाहेर पडले.&lt;br /&gt;ती दोघे जण अजुनच खिदळायला लागलीत.&lt;br /&gt;"हैवान? कोण वापरत हा शब्द आजकाल?" बंदुक वाला किचकट हसत म्हणाला.&lt;br /&gt;"मराठी मिडमचा दिसतोय" खुर्ची बोलली.&lt;br /&gt;"आणि साल्या तू मोठा कॉन्वेंट ला गेलायस?" बंदुकवाला खेकसला.&lt;br /&gt;"ए इकडे तोंड कर" अस म्हणत बंदुक वाल्यानी त्या भिंतींला टेकलेल्याला टपली मारली.&lt;br /&gt;"शिंग दिसतायत का आमच्या डोक्यावर?"&lt;br /&gt;खुर्चीवाला ते ऐकुन परत खिदळायला लागला. "शिंग" अस म्हणत&amp;nbsp;त्याच हसण वाढतच गेल.&lt;br /&gt;बंदुक वाल्याने फाडकन गोळी मारली.&lt;br /&gt;खोलीत शांततेचा आणि बारुदीचा संमिश्र वास शिगोशिग भरला. कोपर्‍यातल्या बाई&amp;nbsp;डोळे मोठ्ठे करुन&amp;nbsp;&amp;nbsp;खालती बसल्या.&lt;br /&gt;"काढ&amp;nbsp;दोन हजार रुपये. चार इंचाच्या आत आहे बघ"&lt;br /&gt;भिंतींला टेकलेल्या माणसाची स्थिती बघवत नव्हती. तो तत्-पप् करायला लागला होता.&lt;br /&gt;"हैवान असतो तर तुझा खोपडा उडालेला असता"&lt;br /&gt;मग बंदुक त्या माणसाच्या तोंडात खुपसुन त्या बंदुक वाल्याने विचारल "मनोहर कुठेय?"&lt;br /&gt;"तत्-पप् काय करतोस? बोल, बोल ना... मातीच तोंड दिलय का देवानी?"&lt;br /&gt;"अरे ए दोन हजार काढुन ठेव"&lt;br /&gt;"साहेब आता दुरुन नेम धरा. याच्या दुप्पट लावतो"&lt;br /&gt;"का रे साल्या खुप चरायाला मिळतय सध्या तुला"&lt;br /&gt;"तुमची कृपा साहेब"&lt;br /&gt;तो बंदुकवाला हळु-हळु मागे सरायला लागला. त्याने बंदुक रोखलेलीच होती.&lt;br /&gt;"मनोहर मला माहिती नाही"&lt;br /&gt;"असा कसा माहिती नाही. वकिल साहेबांना मारा-पिट्या करायला बरा सापडतो"&lt;br /&gt;"अरे सांगुन दे साहेबांना. अस उंदरासारख तुला छळायला आम्हालाही आवडत नाही."&lt;br /&gt;"बघ तीन इंचाच्या आत मारतो इतक्या दुरुन. पोलिस अकादमीतुन फुकटात पास नाही झालो."&lt;br /&gt;&lt;br /&gt;ठ्यँव!&lt;br /&gt;&lt;br /&gt;वातावरण स्तब्ध झाल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"साहेब काय केलत"&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या साहेबालाही एव्हाना घाम फुटलेला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रक्ताची सरळ रेख आखत त्या माणसाच धड भिंतीला चिकटुन खाली बसल.&lt;br /&gt;तेवढ्यात दार उघडुन कोणीतरी आत आल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हवालदाराने मोठ्ठा आवंढा गिळला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"साहेब, मनोहर!"&lt;br /&gt;&lt;br /&gt;(क्रमशः&amp;nbsp;&lt;span class="Apple-style-span" style="font-family: Arial;"&gt;की&lt;/span&gt;&amp;nbsp;समाप्त?)&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-4896491848107040055?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/4896491848107040055/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=4896491848107040055' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/4896491848107040055'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/4896491848107040055'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2011/09/blog-post.html' title='मनोहर'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-7041553083564019068</id><published>2011-08-28T07:12:00.000+05:30</published><updated>2011-08-28T07:12:00.076+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='राजकारण व सामाजिक प्रश्न'/><title type='text'>माझा भारत - भ्रष्ट भारत,  भाग २</title><content type='html'>&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;span style="font: normal normal normal 16px/normal Georgia, serif; " class="Apple-style-span"&gt;मी मागल्या शुक्रवारी २४ तास उपास ठेवला. श्रावण म्हणुन  नाही तर माझ्या भारतातल्या बांधवजनांनी समाज कल्याणार्थ जो 'गोंधळ' घातला त्यांना  साथ म्हणुन. देशापासुन हजारो मैल दूर बसुन उपास करण्यात काय निष्पन्न होणार? माहिती  नाही. देशात बसुनही उपास करुन काय उपाय होणार? ते बघायच. पण भ्रष्टाचारा विरुध्दही  आपण एकत्र येणार नसू तर आपल भविष्य गडद आहे. या सगळ्या खटाटोपातुन काही निष्पन्न  होणार नाही अस बरीच लोक अजुनही म्हणतात. बहुतेक ते सत्य असेल पण असंतोष मनात  ठेवण्याची वेळ गेली. 'नेते कुत्रे आहेत' अशी वायफळ बडबड करण्याची वेळ गेली. आपल्या  मायभूमीचे जात, धर्म आणि आता, आर्थिक परिस्थितीवरुन चिंधडे करुन बाजारात विकणार्‍या  मिंध्या, कूपमंडुक, भ्रष्ट आणि एकुण ढेकुण जातीला जास्त शोभणार्‍या नेत्यांना धडा  शिकविणे आवश्यक आहे. भारतातून प्रंचड प्रमाणावर पैसा परदेशी लंपास करायला भ्रष्ट  लोक एकत्र आली आहेत आणि त्यांना टक्कर द्यायला आपल्या सारख्या प्रामाणिक आणि  सामान्य नागरीकांनी एकत्र येण ही केवळ आवश्यकताच नव्हे तर आपल कर्तव्य आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मागल्या भागाला अनुरुपे मी या लेखात  लोकपाला बद्दल बरचस काही लिहिल होत पण परिस्थिती गेल्या आठवड्यात झपाट्याने बदलली.  कॉंग्रेस सरकारने लोकशाहीचा जो धडधडीत अपमान केल आहे आणि सत्तेच्या माजाचे जे  प्रदर्शन मांडले आहे ते बघुन मन विस्मित होते. पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय  घटनांचा आणि राजकारणाचा आढावा घेतला तर कॉंग्रेस सरकार जुनेच कित्ते गिरवते आहे हे  लक्षात येइल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इंदिरा गांधीच्या जमान्यात या नेत्यांनी भ्रष्टाचार जन्मसिध्द  अधिकार केला. या जमान्यात देशापेक्षा गांधी आण्णावाच्या व्यक्तीची पूजा परम ठरली.  आणि कॉंग्रेस पक्ष या घराण्याची वैयक्तिक मालमत्ता झाली. सत्ता टिकविणे हे  राजकारणाचे ध्येय बनले. राजकारण आणि प्रशासन व्यवस्थेतील लक्ष्मण रेखा नाहीशी झाली.  देशाची आणि समाजाची प्रगती केवळ भाषणां मधे बंदिस्त झाल्यात. इंदिरा गांधींना केवळ  केंद्रीय सत्तेचीच चटक नव्हती तर राज्य स्तरावरही काँग्रेस व्यतिरिक्त दुसर कुठल  सरकार आलेल त्यांना फारस रुचत नसे. केरळ, पंजाब आणि आसाम मधे त्यांनी काँग्रेस  सरकार प्रस्थापित करण्यासाठी राजकीय कपटाचा कळस गाठला. १९७५ सालच्या केंद्रिय  निवडणुकांना लोकशाही त्यांना निवडुण देणार नाही हे ध्यानात आल्यावर त्यांनी सत्तेत  कायम रहाण्याचा . एक सोपा उपाय त्यांनी काढला. त्यांनी लोकशाहीच बरखास्त केली.  सत्तांधळे होउन बेदुंध वागण्याचे बाळकडु त्यावेळच्या राजकारणातल्या पिल्लांना याच  काळात पाजल्या गेलेत. आज हिच पिल्ल सत्ताकेंद्री आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही अधोगतीची सुरुवात  होती. इंदिरा गांधींच्या हत्ये नंतर सत्तधारी कॉंग्रेसच्या लोकांनी सिखांच जे  हत्यासत्र चालू केल ते असो किंवा राजीव गांधींच्या कारागिर्दीतले शहाबानो प्रकरण  असो किंवा बाबरी मशिदीची दार आरती साठी उघडण असो, दूरदृष्टी आणि सामंजस्याचा अभाव  प्रत्येक वळणावर आढळुन येतो. सिखांची निर्मम हत्या म्हणजे आपल्या देशाची आणि  समाजाची शोकांतिका आहे. या वर गांधी आण्णाव असल्यामुळे अहेरात पंतप्रधान पद  मिळालेल्या राजीव गांधींनी काय म्हणाव ? "वटवृक्ष पडल की गवताला इजा  होतेच"&lt;br /&gt;&lt;br /&gt;सन १९८४ ते १९८७ च्या कालावधीतील सांसदीय कार्यवाही म्हणजे  गुंडगिरी झाली होती आणि प्रशासन पोरखेळ. या दरम्यान भारताची अर्थ व्यवस्था भंगारात  काढायची वेळ आली होती. १९९१ ला आपल सोनं गहाण ठेवायची वेळ आली होती. पण आपल्या  सत्ताधार्‍यांनी अर्थव्यवस्थेला रांगी लावण्याच्या ऐवजी आरक्षणाच्या द्वारे समाजाच  जातींवरुन अजुन विभाजन करण्याच ठरवल. पुढे नरसिंहाराव सरकारच्या काळात अर्थ  व्यवस्थेची डागडूजी झाली पण भ्रष्टाचाराने त्या काळात अक्राळ-विक्राळ रुप धारण  केले. या आधी वरचे सत्ताधारी बराच पैसा खात असत आणि खालच्यांना थोडाच मिळायचा पण  १९९१ नंतर सगळेच - नेते आणि बाबु, मिळुन अमाप पैसा ढापायला लागलेत.&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;span style="TEXT-ALIGN: left; WIDOWS: 2; TEXT-TRANSFORM: none; TEXT-INDENT: 0px; FONT: 16px Georgia, serif; WHITE-SPACE: normal; ORPHANS: 2; LETTER-SPACING: normal; COLOR: rgb(0,0,0); WORD-SPACING: 0px; -webkit-text-decorations-in-effect: none; -webkit-text-size-adjust: auto; -webkit-text-stroke-width: 0px" class="Apple-style-span"&gt;गेल्या दोन आठवड्यात काँग्रेस सरकारची वर्तणुक आश्चर्यकारक  कशी नव्हती आणि या सत्ताधार्‍यांनी राजकारणाच्या रंगमंचावर देशाचे धिंडवडे कसे  काढलेत हे संक्षिप्तात मांडण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. काँग्रेसची  स्थापना ब्रिटिशांनीच केली होती आणि सध्याची मंडळी ब्रिटिशांचीच पिल्लावळ  असल्यासारखी वागतायत. &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;span style="TEXT-ALIGN: left; WIDOWS: 2; TEXT-TRANSFORM: none; TEXT-INDENT: 0px; FONT: 16px Georgia, serif; WHITE-SPACE: normal; ORPHANS: 2; LETTER-SPACING: normal; COLOR: rgb(0,0,0); WORD-SPACING: 0px; -webkit-text-decorations-in-effect: none; -webkit-text-size-adjust: auto; -webkit-text-stroke-width: 0px" class="Apple-style-span"&gt;पुढल्या लेखात भ्रष्टाचाराचे सहजा-सहजी न दिसणारे पण  कर्करोगासारखे घातक रुप दाखवण्याचा यत्न करीन. मागल्या महिन्यात डॉ. सुब्रमण्यम  स्वामी यांचे भ्रष्टाचारावरचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्यात त्यांने  पार्टीसिपेटरी नोटस् बद्दल सांगितल. सध्याच्या गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या  बाबतीत धडाडीचे नेतृत्व दाखवत भारतातून बाहेर नेलेला भ्रष्ट पैसा भारतात परत  आणण्याचा राजमार्ग बांधला. एवढ नेतृत्व आणि धडाडी बाँब-स्फोटाच्या वेळेस दाखवायच  मात्र त्यांना सुचल नाही. &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;span style="TEXT-ALIGN: left; WIDOWS: 2; TEXT-TRANSFORM: none; TEXT-INDENT: 0px; FONT: 16px Georgia, serif; WHITE-SPACE: normal; ORPHANS: 2; LETTER-SPACING: normal; COLOR: rgb(0,0,0); WORD-SPACING: 0px; -webkit-text-decorations-in-effect: none; -webkit-text-size-adjust: auto; -webkit-text-stroke-width: 0px" class="Apple-style-span"&gt;&lt;/span&gt;&lt;span style="TEXT-ALIGN: left; WIDOWS: 2; TEXT-TRANSFORM: none; TEXT-INDENT: 0px; FONT: 16px Georgia, serif; WHITE-SPACE: normal; ORPHANS: 2; LETTER-SPACING: normal; COLOR: rgb(0,0,0); WORD-SPACING: 0px; -webkit-text-decorations-in-effect: none; -webkit-text-size-adjust: auto; -webkit-text-stroke-width: 0px" class="Apple-style-span"&gt;पण गेल्या दोन आठवड्यात घटना इतक्या झपाट्याने बदलतायत की  एखाद वेळेस दुसर काही लिहिण्याची वेळ येइल. &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;span style="TEXT-ALIGN: left; WIDOWS: 2; TEXT-TRANSFORM: none; TEXT-INDENT: 0px; FONT: 16px Georgia, serif; WHITE-SPACE: normal; ORPHANS: 2; LETTER-SPACING: normal; COLOR: rgb(0,0,0); WORD-SPACING: 0px; -webkit-text-decorations-in-effect: none; -webkit-text-size-adjust: auto; -webkit-text-stroke-width: 0px" class="Apple-style-span"&gt;आशा करतो की लोकपाल स्थापना झाल्याबद्दलच लिहायला मिळेल! &lt;br /&gt;&lt;br /&gt;(क्रमशः)&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-7041553083564019068?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/7041553083564019068/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=7041553083564019068' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/7041553083564019068'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/7041553083564019068'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2011/08/blog-post.html' title='माझा भारत - भ्रष्ट भारत,  भाग २'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-1938963027567228819</id><published>2011-07-21T09:43:00.001+05:30</published><updated>2011-07-21T20:01:36.058+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भारताच्या शोधात'/><title type='text'>माझा भारत - भ्रष्ट भारत</title><content type='html'>&lt;span id="93" class="transl_class" title="Click to correct"&gt;शासन&lt;/span&gt; &lt;span id="94" class="transl_class" title="Click to correct"&gt;म्हणल&lt;/span&gt; &lt;span id="95" class="transl_class" title="Click to correct"&gt;की&lt;/span&gt; &lt;span id="96" class="transl_class" title="Click to correct"&gt;भ्रष्टाचार&lt;/span&gt; &lt;span id="97" class="transl_class" title="Click to correct"&gt;येणारच&lt;/span&gt;. &lt;span id="98" class="transl_class" title="Click to correct"&gt;भ्रष्टाचार&lt;/span&gt; &lt;span id="99" class="transl_class" title="Click to correct"&gt;म्हणजे&lt;/span&gt; &lt;span id="100" class="transl_class" title="Click to correct"&gt;प्रशासन&lt;/span&gt; &lt;span id="101" class="transl_class" title="Click to correct"&gt;व्यवस्थेची&lt;/span&gt; &lt;span id="102" class="transl_class" title="Click to correct"&gt;सावली&lt;/span&gt; &lt;span id="103" class="transl_class" title="Click to correct"&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span id="104" class="transl_class" title="Click to correct"&gt;कितीही&lt;/span&gt; &lt;span id="105" class="transl_class" title="Click to correct"&gt;प्रखर&lt;/span&gt; &lt;span id="106" class="transl_class" title="Click to correct"&gt;प्रकाशात&lt;/span&gt; &lt;span id="107" class="transl_class" title="Click to correct"&gt;उभ&lt;/span&gt; &lt;span id="108" class="transl_class" title="Click to correct"&gt;केल&lt;/span&gt; &lt;span id="109" class="transl_class" title="Click to correct"&gt;तरी&lt;/span&gt; &lt;span id="110" class="transl_class" title="Click to correct"&gt;निदान&lt;/span&gt; &lt;span id="111" class="transl_class" title="Click to correct"&gt;प्रशासन&lt;/span&gt; &lt;span id="112" class="transl_class" title="Click to correct"&gt;व्यवस्थेच्या&lt;/span&gt; &lt;span id="113" class="transl_class" title="Click to correct"&gt;आकाराची&lt;/span&gt; &lt;span id="114" class="transl_class" title="Click to correct"&gt;सावली&lt;/span&gt; &lt;span id="115" class="transl_class" title="Click to correct"&gt;पडणारच&lt;/span&gt;. &lt;span id="116" class="transl_class" title="Click to correct"&gt;पण&lt;/span&gt; &lt;span id="117" class="transl_class" title="Click to correct"&gt;भारतात&lt;/span&gt; &lt;span id="118" class="transl_class" title="Click to correct"&gt;गंगा&lt;/span&gt; &lt;span id="119" class="transl_class" title="Click to correct"&gt;सध्या&lt;/span&gt; &lt;span id="120" class="transl_class" title="Click to correct"&gt;उल्टी&lt;/span&gt; &lt;span id="121" class="transl_class" title="Click to correct"&gt;वहाते&lt;/span&gt; &lt;span id="122" class="transl_class" title="Click to correct"&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span id="123" class="transl_class" title="Click to correct"&gt;प्रशासनावर&lt;/span&gt; &lt;span id="124" class="transl_class" title="Click to correct"&gt;प्रकाशच&lt;/span&gt; &lt;span id="125" class="transl_class" title="Click to correct"&gt;कोणीही&lt;/span&gt; &lt;span id="126" class="transl_class" title="Click to correct"&gt;टाकत&lt;/span&gt; &lt;span id="127" class="transl_class" title="Click to correct"&gt;नाही&lt;/span&gt;. &lt;span id="128" class="transl_class" title="Click to correct"&gt;सगळीकडे&lt;/span&gt; &lt;span id="129" class="transl_class" title="Click to correct"&gt;नुसता&lt;/span&gt; &lt;span id="130" class="transl_class" title="Click to correct"&gt;अंधार&lt;/span&gt; &lt;span id="131" class="transl_class" title="Click to correct"&gt;पसरला&lt;/span&gt; &lt;span id="132" class="transl_class" title="Click to correct"&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span id="133" class="transl_class" title="Click to correct"&gt;भारतात&lt;/span&gt; &lt;span id="134" class="transl_class" title="Click to correct"&gt;प्रशासन&lt;/span&gt; &lt;span id="135" class="transl_class" title="Click to correct"&gt;व्यवस्था&lt;/span&gt; &lt;span id="136" class="transl_class" title="Click to correct"&gt;तशीही&lt;/span&gt; &lt;span id="137" class="transl_class" title="Click to correct"&gt;कधीच&lt;/span&gt; &lt;span id="138" class="transl_class" title="Click to correct"&gt;भक्कम&lt;/span&gt; &lt;span id="139" class="transl_class" title="Click to correct"&gt;नव्हती&lt;/span&gt; &lt;span id="140" class="transl_class" title="Click to correct"&gt;पण&lt;/span&gt; &lt;span id="141" class="transl_class" title="Click to correct"&gt;आता&lt;/span&gt; &lt;span id="142" class="transl_class" title="Click to correct"&gt;तर&lt;/span&gt; &lt;span id="143" class="transl_class" title="Click to correct"&gt;प्रशासन&lt;/span&gt; &lt;span id="144" class="transl_class" title="Click to correct"&gt;म्हणजे&lt;/span&gt; &lt;span id="145" class="transl_class" title="Click to correct"&gt;पोतभरुन&lt;/span&gt; &lt;span id="146" class="transl_class" title="Click to correct"&gt;पैसा&lt;/span&gt; &lt;span id="147" class="transl_class" title="Click to correct"&gt;खायच&lt;/span&gt; &lt;span id="148" class="transl_class" title="Click to correct"&gt;साधन&lt;/span&gt; &lt;span id="149" class="transl_class" title="Click to correct"&gt;झाल&lt;/span&gt; &lt;span id="150" class="transl_class" title="Click to correct"&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span id="151" class="transl_class" title="Click to correct"&gt;सन&lt;/span&gt; &lt;span id="152" class="transl_class" title="Click to correct"&gt;१९८९&lt;/span&gt; &lt;span id="153" class="transl_class" title="Click to correct"&gt;साली&lt;/span&gt; &lt;span id="154" class="transl_class" title="Click to correct"&gt;राजीव&lt;/span&gt; &lt;span id="155" class="transl_class" title="Click to correct"&gt;गांधी&lt;/span&gt; &lt;span id="156" class="transl_class" title="Click to correct"&gt;सरकार&lt;/span&gt; &lt;span id="157" class="transl_class" title="Click to correct"&gt;बोफोर्स&lt;/span&gt; &lt;span id="158" class="transl_class" title="Click to correct"&gt;प्रकरणात&lt;/span&gt; &lt;span id="159" class="transl_class" title="Click to correct"&gt;फसल&lt;/span&gt; &lt;span id="160" class="transl_class" title="Click to correct"&gt;होत&lt;/span&gt;. &lt;span id="161" class="transl_class" title="Click to correct"&gt;त्या&lt;/span&gt; &lt;span id="162" class="transl_class" title="Click to correct"&gt;घोटाळ्याची&lt;/span&gt; &lt;span id="163" class="transl_class" title="Click to correct"&gt;किंमत&lt;/span&gt; &lt;span id="164" class="transl_class" title="Click to correct"&gt;त्या&lt;/span&gt; &lt;span id="165" class="transl_class" title="Click to correct"&gt;काळात&lt;/span&gt; &lt;span id="166" class="transl_class" title="Click to correct"&gt;६९&lt;/span&gt; &lt;span id="167" class="transl_class" title="Click to correct"&gt;करोड&lt;/span&gt; &lt;span id="168" class="transl_class" title="Click to correct"&gt;रुपये&lt;/span&gt; &lt;span id="169" class="transl_class" title="Click to correct"&gt;होती&lt;/span&gt;. &lt;span id="170" class="transl_class" title="Click to correct"&gt;गेल्या&lt;/span&gt; &lt;span id="171" class="transl_class" title="Click to correct"&gt;वीस&lt;/span&gt; &lt;span id="172" class="transl_class" title="Click to correct"&gt;वर्षात&lt;/span&gt; &lt;span id="173" class="transl_class" title="Click to correct"&gt;पैश्याची&lt;/span&gt; &lt;span id="174" class="transl_class" title="Click to correct"&gt;किंमत&lt;/span&gt; &lt;span id="175" class="transl_class" title="Click to correct"&gt;झपाट्याने&lt;/span&gt; &lt;span id="176" class="transl_class" title="Click to correct"&gt;पडली&lt;/span&gt; &lt;span id="177" class="transl_class" title="Click to correct"&gt;आहे&lt;/span&gt; &lt;span id="178" class="transl_class" title="Click to correct"&gt;पण&lt;/span&gt; &lt;span id="179" class="transl_class" title="Click to correct"&gt;सन&lt;/span&gt; &lt;span id="180" class="transl_class" title="Click to correct"&gt;२०११&lt;/span&gt; &lt;span id="181" class="transl_class" title="Click to correct"&gt;च्या&lt;/span&gt; &lt;span id="182" class="transl_class" title="Click to correct"&gt;जानेवारीत&lt;/span&gt; &lt;span id="183" class="transl_class" title="Click to correct"&gt;मध्य&lt;/span&gt; &lt;span id="184" class="transl_class" title="Click to correct"&gt;प्रदेशच्या&lt;/span&gt; &lt;span id="185" class="transl_class" title="Click to correct"&gt;कलेक्टर&lt;/span&gt; &lt;span id="186" class="transl_class" title="Click to correct"&gt;दर्जाच्या&lt;/span&gt; &lt;span id="187" class="transl_class" title="Click to correct"&gt;अधिकार्&lt;/span&gt;‍&lt;span id="188" class="transl_class" title="Click to correct"&gt;यावर&lt;/span&gt; &lt;span id="189" class="transl_class" title="Click to correct"&gt;धाड&lt;/span&gt; &lt;span id="190" class="transl_class" title="Click to correct"&gt;घातली&lt;/span&gt; &lt;span id="191" class="transl_class" title="Click to correct"&gt;तर&lt;/span&gt; &lt;span id="192" class="transl_class" title="Click to correct"&gt;पोलिस&lt;/span&gt; &lt;span id="193" class="transl_class" title="Click to correct"&gt;सूत्रांन्वये&lt;/span&gt; &lt;span id="194" class="transl_class" title="Click to correct"&gt;त्या&lt;/span&gt; &lt;span id="195" class="transl_class" title="Click to correct"&gt;अधिकार्&lt;/span&gt;‍&lt;span id="196" class="transl_class" title="Click to correct"&gt;याकडे&lt;/span&gt; &lt;span id="197" class="transl_class" title="Click to correct"&gt;जवळपास&lt;/span&gt; &lt;span id="198" class="transl_class" title="Click to correct"&gt;३५०&lt;/span&gt; &lt;span id="199" class="transl_class" title="Click to correct"&gt;करोड&lt;/span&gt; &lt;span id="200" class="transl_class" title="Click to correct"&gt;च्या&lt;/span&gt; &lt;span id="201" class="transl_class" title="Click to correct"&gt;वर&lt;/span&gt; &lt;span id="202" class="transl_class" title="Click to correct"&gt;मालमत्ता&lt;/span&gt; &lt;span id="203" class="transl_class" title="Click to correct"&gt;असण्याची&lt;/span&gt; &lt;span id="204" class="transl_class" title="Click to correct"&gt;शक्यता&lt;/span&gt; &lt;span id="205" class="transl_class" title="Click to correct"&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span id="206" class="transl_class" title="Click to correct"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;  &lt;p align="justify"&gt;&lt;span id="206" class="transl_class" title="Click to correct"&gt;३५०&lt;/span&gt; &lt;span id="207" class="transl_class" title="Click to correct"&gt;करोड&lt;/span&gt;?&lt;span class="transl_class" title="Click to correct"&gt; च्याआयची&lt;/span&gt; &lt;span id="209" class="transl_class" title="Click to correct"&gt;तर&lt;/span&gt;!  एका  उच्च पदावरच्या बाबु कडे एवढा काळा पैसा असेल तर केंद्रिय सरकार मधल्या गुळाच्या  गणपतींच  काय? &lt;/p&gt;    &lt;p&gt;खरं सांगायच तर भ्रष्टाचार काही भारताची खासगी  मालमत्ता  नाही.  जगातल्या सगळ्याच देशात कमी-जास्त प्रमाणात भ्रष्टाचार  असतोच. भारताहुन  भ्रष्ट देशही बरेच आहेत. सध्या मी ज्या देशाचा रहिवासी  आहे ते अति-प्रगत राष्ट्र  आहे पण तिथेही भ्रष्टाचार आहेच. फरक एवढाच की  भ्रष्टाचाराची झळ सामान्य माणसाला  त्याच्या जीवनात पोचत नाही.  भारतात मात्र भ्रष्टाचाराची शिटं प्रत्येकाच्या  चेहर्‍यावर दररोज उडतात.&lt;br /&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;आज भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचे अंग या   घाणीने बरबरटलेल आहे. तुम्ही गाडीचे चालविण्याचा परवाना घ्यायला गेला आहात   का? कर भरले आहेत का? घर बांधल किंवा विकत घेतल आहेत का? पाण्याच  बिल भरल   आहेत का? कुठल्याही तर्‍हेचा धंदा टाकला आहेत का? परेदेशागमन केल आहेत   का?या यत्कश्चित गोष्टींपैकी एकही गोष्ट तुम्ही केली असेल तर तुम्ही एकतर  लाच दिली असणार किंवा घेतली असणार.&lt;span id="420" class="transl_class" title="Click to correct"&gt;भारतात&lt;/span&gt; &lt;span id="421" class="transl_class" title="Click to correct"&gt;१००&lt;/span&gt; &lt;span id="422" class="transl_class" title="Click to correct"&gt;करोड&lt;/span&gt; &lt;span id="423" class="transl_class" title="Click to correct"&gt;लोकांनी&lt;/span&gt; &lt;span id="424" class="transl_class" title="Click to correct"&gt;कधीना&lt;/span&gt; &lt;span id="425" class="transl_class" title="Click to correct"&gt;कधी&lt;/span&gt; &lt;span id="426" class="transl_class" title="Click to correct"&gt;लाच&lt;/span&gt; &lt;span id="427" class="transl_class" title="Click to correct"&gt;दिली&lt;/span&gt; &lt;span id="428" class="transl_class" title="Click to correct"&gt;आणि&lt;/span&gt; &lt;span id="429" class="transl_class" title="Click to correct"&gt;देतात&lt;/span&gt; &lt;span id="430" class="transl_class" title="Click to correct"&gt;ही&lt;/span&gt; &lt;span id="431" class="transl_class" title="Click to correct"&gt;लज्जास्पद&lt;/span&gt; &lt;span id="432" class="transl_class" title="Click to correct"&gt;बाब&lt;/span&gt; &lt;span id="433" class="transl_class" title="Click to correct"&gt;आहे&lt;/span&gt;.   भारतातल्या प्रत्येक  व्यक्तीकडे भ्रष्टाचारावर सांगायला वैयक्तीक उदाहरण   असेल. सगळ्यांना याची झळ लागली  आहे आणि लागते आहे. रेल्वे स्टेशच्या   चपराश्यापासुन पंतप्रधाना पर्यंत सगळेच मन  लाउन पैसे खातात. इतक्या   सचोटीने लोकांनी मतदानाचा वापर केला किंवा स्वच्छता पाळली  तर भारत एक   यशस्वी प्रजातंत्र होईल आणि फिरण्याजोगा देश होईल. पण शोकांतिका अशी की    आपल्या देशात इमानदारीने एकच काम होत -  पैसे खाण्याच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण  भ्रष्टाचाराची ही एक बाजु झाली. म्हणजे पैसे खाण्याचा हा खेळ बाबु लोकांचा  आहे. आता नेते नावाच्या ढेकणांचा कारभार बघुया.  तुमच्या घरासमोरचे रस्ते  अत्यंत निम्न दर्ज्याचे आहेत का? आजुबाजुच्या  परिसरात घाण आहे का? तुमच्या  घरी वीज आणि पाणी पाहुण्यांसारखे येतात का?  घरामागची नाली उघडीच वहाते  आहे  का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर हो असतील तर तुम्ही निवडुन दिलेल्या प्रतिनिधी ने  (थोडक्यात नेत्याने) पैसे खाल्ले आहेत.  तुमचा नगरसेवकाला स्वच्छतेसाठी   आणि प्रगतीसाठी सरकार कडुन जो पैसा  वार्षिक मिळतो तो जणु मंदीरातल्या प्रसादा सारखा ही लोक मटकावुन टाकतात.   तुमच्या परिसराच्या आमदार हेच  करतो आणि खासदारही हेच करतो. काम कोणीच करत  नाही. नुसतेच पैसे खातात. आणि  जे काही थोड बहुत काम होत ते अत्यंत निम्न  दर्जाचा असत. प्रत्येक  नगरसेवकाला दरवर्षी वीस लाख रुपये त्याचा वार्ड  स्वच्छ ठेवायला मिळतात. आमदाराला किती मिळतात मला माहिती नाही पण तो राज्यस्तरीय असल्यामुळे  त्याला त्याच्या विभागासाठी वीस लाखाहुन अधिकच मिळत असणार. खासदाराला लोकसभेच्या राष्ट्रीय पातळीवर असल्यामुळे  जवळपास एक कोटी  मिळतात.(चढत्या क्रमानुसार आमदाराचा विभाग नगरसेवका पेक्षा मोठाअसतो)    थोडक्यात  दरवर्षी तुमच्या वार्डात आणि आजुबाजुच्या वार्डात दरवर्षी जवळपास  दोन  कोटींची काम व्हायला हवीत. कितीही महागाई झाली तरी दोन कोटी आकडा फार  मोठा  आहे. सगळी आवश्यक काम एका वर्षात होण शक्य नसली तरी पाच वर्षाच्या   (निवडणुका दर पाच वर्षांनी होतात हे मी गृहीत धरतो आहे) बरीचशी काम व्हायला   हरकत नाही. पण फार कमी काम होतात.&lt;/p&gt; &lt;p&gt;वर मांडलेला प्रकार अत्यंत सामान्य   पातळीवरचा आहे. राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर देशाच्या प्रगतीच्या नावा   अंतर्गत निवडुन आलेल्या सरकारने जो मोघली कारभार मांडला आहे त्याचा   विचार करुन मन भ्रमित होत. त्या बद्दल इथे बोलण्यात मी वेळ घालविणार नाही.   तुम्ही वृत्तपत्र वाचतच असणार.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी या नेत्यांना ढेकुण म्हटल खर पण आजच्या नेत्यांसमोर तर ढेकणही लाजतील कारण पोट भरल की ढेकण रक्त चुसण थांबवतात.&lt;br /&gt;&lt;/p&gt;    &lt;p&gt;&lt;span id="439" class="transl_class" title="Click to correct"&gt;भ्रष्टाचारात&lt;/span&gt;  &lt;span id="440" class="transl_class" title="Click to correct"&gt;लाच&lt;/span&gt; &lt;span id="441" class="transl_class" title="Click to correct"&gt;देणारा&lt;/span&gt; &lt;span id="442" class="transl_class" title="Click to correct"&gt;भ्रष्ट&lt;/span&gt; &lt;span id="443" class="transl_class" title="Click to correct"&gt;की&lt;/span&gt; &lt;span id="444" class="transl_class" title="Click to correct"&gt;घेणारा&lt;/span&gt;? भ्रष्टाचार दोन हातानी होतो. देणारा आणि घेणारा. मग यात चूक नेमकी कोणाची? &lt;span id="445" class="transl_class" title="Click to correct"&gt;हा&lt;/span&gt; &lt;span id="446" class="transl_class" title="Click to correct"&gt;प्रश्न&lt;/span&gt; &lt;span id="447" class="transl_class" title="Click to correct"&gt;तत्त्वज्ञान्यां&lt;/span&gt; &lt;span id="448" class="transl_class" title="Click to correct"&gt;समोर&lt;/span&gt; &lt;span id="449" class="transl_class" title="Click to correct"&gt;ठेवला&lt;/span&gt; &lt;span id="450" class="transl_class" title="Click to correct"&gt;तर&lt;/span&gt; &lt;span id="451" class="transl_class" title="Click to correct"&gt;त्या&lt;/span&gt; &lt;span id="452" class="transl_class" title="Click to correct"&gt;प्रश्नाचा&lt;/span&gt; &lt;span id="453" class="transl_class" title="Click to correct"&gt;उहपोह&lt;/span&gt; &lt;span id="454" class="transl_class" title="Click to correct"&gt;करण्यात&lt;/span&gt; &lt;span id="455" class="transl_class" title="Click to correct"&gt;केस&lt;/span&gt; &lt;span id="456" class="transl_class" title="Click to correct"&gt;पांढरे&lt;/span&gt; &lt;span id="457" class="transl_class" title="Click to correct"&gt;होतील&lt;/span&gt;. &lt;span id="458" class="transl_class" title="Click to correct"&gt;आणि&lt;/span&gt; &lt;span id="459" class="transl_class" title="Click to correct"&gt;त्या&lt;/span&gt; &lt;span id="460" class="transl_class" title="Click to correct"&gt;दरम्यान&lt;/span&gt; &lt;span id="461" class="transl_class" title="Click to correct"&gt;तुम्ही&lt;/span&gt; &lt;span id="462" class="transl_class" title="Click to correct"&gt;लाच&lt;/span&gt; &lt;span id="463" class="transl_class" title="Click to correct"&gt;देउन&lt;/span&gt; &lt;span id="464" class="transl_class" title="Click to correct"&gt;मोकळे&lt;/span&gt; &lt;span id="465" class="transl_class" title="Click to correct"&gt;व्हाल&lt;/span&gt;. &lt;span id="466" class="transl_class" title="Click to correct"&gt;एखाद&lt;/span&gt; &lt;span id="467" class="transl_class" title="Click to correct"&gt;काम&lt;/span&gt; &lt;span id="468" class="transl_class" title="Click to correct"&gt;सरळ&lt;/span&gt; &lt;span id="469" class="transl_class" title="Click to correct"&gt;मार्गे&lt;/span&gt; &lt;span id="470" class="transl_class" title="Click to correct"&gt;करायला&lt;/span&gt; &lt;span id="471" class="transl_class" title="Click to correct"&gt;एक&lt;/span&gt; &lt;span id="472" class="transl_class" title="Click to correct"&gt;महिना&lt;/span&gt; &lt;span id="473" class="transl_class" title="Click to correct"&gt;लागत&lt;/span&gt; &lt;span id="474" class="transl_class" title="Click to correct"&gt;असेल&lt;/span&gt; &lt;span id="475" class="transl_class" title="Click to correct"&gt;आणि&lt;/span&gt; &lt;span id="476" class="transl_class" title="Click to correct"&gt;लाच&lt;/span&gt; &lt;span id="477" class="transl_class" title="Click to correct"&gt;दिली&lt;/span&gt; &lt;span id="478" class="transl_class" title="Click to correct"&gt;नाही&lt;/span&gt; &lt;span id="479" class="transl_class" title="Click to correct"&gt;म्हणुन&lt;/span&gt; &lt;span id="480" class="transl_class" title="Click to correct"&gt;तेच&lt;/span&gt; &lt;span id="481" class="transl_class" title="Click to correct"&gt;काम&lt;/span&gt; &lt;span id="482" class="transl_class" title="Click to correct"&gt;पूर्ण&lt;/span&gt; &lt;span id="483" class="transl_class" title="Click to correct"&gt;व्हायला&lt;/span&gt; &lt;span id="484" class="transl_class" title="Click to correct"&gt;तीन&lt;/span&gt; &lt;span id="485" class="transl_class" title="Click to correct"&gt;महिने&lt;/span&gt; &lt;span id="486" class="transl_class" title="Click to correct"&gt;लागत&lt;/span&gt; &lt;span id="487" class="transl_class" title="Click to correct"&gt;असतील&lt;/span&gt; &lt;span id="488" class="transl_class" title="Click to correct"&gt;तर&lt;/span&gt; &lt;span id="489" class="transl_class" title="Click to correct"&gt;कोण&lt;/span&gt; &lt;span id="490" class="transl_class" title="Click to correct"&gt;लाच&lt;/span&gt; &lt;span id="491" class="transl_class" title="Click to correct"&gt;देणार&lt;/span&gt; &lt;span id="492" class=" transl_class" title="Click to correct"&gt;नाही&lt;/span&gt;?&lt;/p&gt; &lt;p&gt;  भ्रष्टाचारा बद्दल बोलायला लागल्यावर संभाषण नेमक या ठिकाणी भरकटत. लाच  देणार  भ्रष्ट असतो हे अगदी मान्य पण या विवादाची भारताच्या सध्य  परिस्थितीशी सांगड जुळत  नाही. भ्रष्टाचाराच्या निदान तात्त्विक चर्चा करुन  मिळणार नाही. भ्रष्टाचार जरी आज  कर्करोगा सारखा पसरला असला तरी तो असाध्य  नाही. सर्व सामान्य जनतेने इमानदारीने  रहाव आणि मुलांवर चांगले संस्कार  व्हावेत इत्यादी बडबड मान्य पण भ्रष्टाचारावरच  निदान फारस सोप आहे.&lt;/p&gt;   &lt;p&gt;भारतात लाच देण्याच प्रमाण गेल्या ३० वर्षात प्रचंड वाढल. &lt;span id="504" class="transl_class" title="Click to correct"&gt;इंदिरा&lt;/span&gt; &lt;span id="505" class="transl_class" title="Click to correct"&gt;गांधी&lt;/span&gt; &lt;span id="506" class="transl_class" title="Click to correct"&gt;सरकारच्या&lt;/span&gt; &lt;span id="507" class="transl_class" title="Click to correct"&gt;काळात&lt;/span&gt; &lt;span id="508" class="transl_class" title="Click to correct"&gt;भ्रष्टाचार&lt;/span&gt; &lt;span id="509" class="transl_class" title="Click to correct"&gt;आवश्यक&lt;/span&gt; &lt;span id="510" class="transl_class" title="Click to correct"&gt;आचार&lt;/span&gt; &lt;span id="511" class="transl_class" title="Click to correct"&gt;झाला&lt;/span&gt;. &lt;span id="512" class="transl_class" title="Click to correct"&gt;या&lt;/span&gt; &lt;span id="513" class="transl_class" title="Click to correct"&gt;रोगाची&lt;/span&gt; &lt;span id="514" class="transl_class" title="Click to correct"&gt;लागण&lt;/span&gt; &lt;span id="515" class="transl_class" title="Click to correct"&gt;नेते&lt;/span&gt; &lt;span id="516" class="transl_class" title="Click to correct"&gt;नावाच्या&lt;/span&gt; &lt;span id="517" class="transl_class" title="Click to correct"&gt;उंदरांना&lt;/span&gt; &lt;span id="518" class="transl_class" title="Click to correct"&gt;आधी&lt;/span&gt; &lt;span id="519" class="transl_class" title="Click to correct"&gt;झाली&lt;/span&gt;. &lt;span id="520" class="transl_class" title="Click to correct"&gt;त्यांनी&lt;/span&gt; &lt;span id="521" class="transl_class" title="Click to correct"&gt;ती&lt;/span&gt; &lt;span id="522" class="transl_class" title="Click to correct"&gt;लागण&lt;/span&gt; &lt;span id="523" class="transl_class" title="Click to correct"&gt;बाबु&lt;/span&gt; &lt;span id="524" class="transl_class" title="Click to correct"&gt;नावाच्या&lt;/span&gt; &lt;span id="525" class="transl_class" title="Click to correct"&gt;डुकरांना&lt;/span&gt; &lt;span id="526" class="transl_class" title="Click to correct"&gt;केली&lt;/span&gt; &lt;span id="527" class="transl_class" title="Click to correct"&gt;आणि&lt;/span&gt; &lt;span id="528" class="transl_class" title="Click to correct"&gt;त्यामुळे&lt;/span&gt; &lt;span id="529" class="transl_class" title="Click to correct"&gt;सामान्य&lt;/span&gt; &lt;span id="530" class="transl_class" title="Click to correct"&gt;जनतेच्या&lt;/span&gt; &lt;span id="531" class="transl_class" title="Click to correct"&gt;जांघांमधे&lt;/span&gt; &lt;span id="532" class="transl_class" title="Click to correct"&gt;गुठळ्या&lt;/span&gt; &lt;span id="533" class="transl_class" title="Click to correct"&gt;आल्यात&lt;/span&gt;. &lt;/p&gt;   &lt;p&gt;&lt;span&gt;१९८०  च्या आधी भ्रष्टाचार नव्हता अश्यातला भाग नाही. पण सध्या  ज्या पातळीवर  भ्रष्टाचार चालतो त्याची तुलना मुघली किंवा तत्सम सुलतानी काराभाराशीच  होउ  शकते. राज्यकर्ते आणि प्रशासक भ्रष्टच असतात हा जणु नियम आहे. कोणी मंत्री   म्हणत असेल की तो भ्रष्ट नाही तर त्याला लोक वेड्यात काढतील. मंत्री आणि  त्यांचे  संत्री व्हायला भ्रष्ट असणे ही किमान अट असते. तेवढीच अट असते.  तुम्ही पैसे खात  नसाल किंवा खाउ देत नसाल तर तुमच जीण हराम होत. &lt;/span&gt;&lt;/p&gt;   &lt;p&gt;मग  काय भ्रष्टाचार अचानक वाढला कारण भ्रष्ट लोकांची संख्या अचानक वाढली? तीस   वर्षात जन्मलेली मुल भ्रष्ट जन्मलीत? की तीस वर्षापूर्वी तरूण असलेली  मंडळी भ्रष्ट  म्हातारी झाली? अस काही मी बोललो तर माझा मेंदु भ्रष्ट  झाल्याची शंका वाचकांना  यायची. मला अस वाटत की समाजात चांगल्या आणि वाईट  लोकांची टक्केवारी साधारण तेवढीच  असते. थोडक्यात तीस वर्षापूर्वी जेवढी  नेक लोक होती तेवढीच आजही आहे. मग भ्रष्टाचार  एवढा कसा वाढला? &lt;/p&gt;   &lt;p align="justify"&gt;त्यामागच कारण फार सोप आहे. &lt;/p&gt;   &lt;p align="justify"&gt;चोर्‍या  वाढल्यात तर त्याच कारण चोरांना पकडायला कोणी नाही हे  आहे. चोरांची  संख्या वाढली, चोर्‍या करण्याला पर्याय नाही इत्यादी गोष्टी पुढल्या.   आजच्या घटकेला भ्रष्ट नेते मंडळी आणि बाबुंपासुन ते चौकातला दिवा न जुमानता  वेगाने  जाण्यार्‍या बाईक वाल्या पर्यंत कोणालाही पकडल्या जाण्याची भीती  नाही. त्यांना  शिक्षा करणार कोणी नाही. &lt;/p&gt;   &lt;p align="justify"&gt;मांजर नसल्यावरच उंदर माजतात. &lt;/p&gt; &lt;p align="justify"&gt;आज  पोलिस आणि न्याय-संस्था नावाचा  वेश्या व्यवसाय भारतात चालतो. जनतेच्या  अब्रुची रक्षा करायला नेमलेल्या या संस्थाच  जनतेच्या अब्रुची लक्तर वेशीवर  टांगतात. अर्थात पोलिसांना आणि न्यायाधिशांना शिव्या  मारुन मोकळ होण सोप  आहे. पण गोष्ट तेवढी सरळ साधी नाही. &lt;/p&gt;   &lt;p align="justify"&gt;भारतीय  प्रशासन व्यवस्था ज्या तर्‍हेनी मांडलेली आहे त्यात अस  समजा की ब्रिटिश  जाउन त्या ऐवजी नेते मंडळी आली आहे. आणि बाबु मंडळीचा वापर ब्रिटिश   राज्यकर्ते ज्या तर्‍हेनी भाराततुन पैसे लंपास करायला करत तसच आजची नेते  मंडळी पैसे  भारतातुन स्विस बँकेत पैसे न्यायला बाबु मंडळीचा वापर करते.  प्रशासन व्यवस्था तर  नेत्यांच्या अंतर्गत तर आहेच पण   &lt;span&gt;सध्याच्या  यंत्रणेनुसार  पोलिसांच खातही  पूर्णपणे नेत्यांच्या पंज्याखाली येत. जर  का मंत्री चोर असेल, आणि  तो नेहमीच चोर असतो, तर त्याच्यावर कार्यवाही  करायला पोलिसांना त्या किंव्या तत्सम  मंत्र्याचीच परवानगी घ्यावी लागते.  मी या परिस्थितीला उपमा द्यायचा बराच प्रयत्न  केला. पण हि सरकारी यंत्रणा  इतकी शंख, मूर्ख आणि भ्रष्ट आहे की त्यापुढे सगळ्या  उपमा फिक्क्या  ठरल्यात. कुंपणाने शेत खाल्याच याहुन ज्वलंत उदाहरण मिळणार नाही. जर  का  खुपच पैसे खाल्ले असतील आणि पुराव्यांचे मुडदे रस्त्यावरच लटकत असतील तर   लाजे-गाजेस्तोवर त्या नेत्याला अटक करतात. ती केस पोलिसांच्याच हातात  राहिली तर दोन  महिने वाट बघुन नेत्याला जामिनीवर सोडुन देतात. ती केस  न्यायालयात मग शिजत पडते  पुढले २० वर्ष. जर का ती केस सेंट्रल ब्युरो ऑफ  इन्वेस्टिगेशन ला दिली तर, तर काय  होत महिती आहे? &lt;/span&gt;&lt;/p&gt;   &lt;p align="justify"&gt;काहीच होत नाही. &lt;/p&gt;   &lt;p align="justify"&gt;कारण  त्या अधिकार्‍यांना नेमणारे नेतेच असतात. त्यांच्या बदल्या,  त्यांचे  पगार, त्यांची प्रमोशनं, सगळ सगळ नेतेच करतात. अश्या परिस्थितीत कोण बाबु   नेत्यां विरुध्द काम करेल? &lt;/p&gt;   &lt;p align="justify"&gt;अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारीही नेते मंडळीच नेमते. &lt;/p&gt;   &lt;p align="justify"&gt;सेंट्रल विजिलन्स कमिशन चे अधिकारीही नेते मंडळीच नेमते. &lt;/p&gt;   &lt;p align="justify"&gt;थोडक्यात आज पोलिस यंत्रणा नेते मंडळीच चालवते. म्हणुनच ही डुकर  बेताल होउन लांडगे बनुन हिंडतायत.&lt;br /&gt;&lt;/p&gt; &lt;p align="justify"&gt;&lt;br /&gt;सध्या  लोकपाल बिलाचा जो मुद्दा पेटलाय त्यात वर मांडलेल्या मुद्द्यांवर निदान  आहे. आणि त्या लेखाच्या पुढील भागात आपण लोकपाल बिलाचा विचार करुया. &lt;/p&gt; &lt;p&gt;--&lt;/p&gt;   &lt;p&gt;क्रमशः &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-1938963027567228819?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/1938963027567228819/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=1938963027567228819' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/1938963027567228819'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/1938963027567228819'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2011/07/blog-post.html' title='माझा भारत - भ्रष्ट भारत'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-1254625532907787860</id><published>2011-05-16T08:41:00.007+05:30</published><updated>2011-05-16T08:41:00.237+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनोगत'/><title type='text'>शुन्यातून शुन्याकडे</title><content type='html'>&lt;span&gt;भ्रष्टाचारावर&lt;/span&gt; &lt;span&gt;लेख&lt;/span&gt; &lt;span&gt;लिहायला&lt;/span&gt; &lt;span&gt;घेतला&lt;/span&gt; &lt;span&gt;पण&lt;/span&gt; &lt;span&gt;कानात&lt;/span&gt; &lt;span&gt;वारं&lt;/span&gt; &lt;span&gt;गेलेल्या&lt;/span&gt; &lt;span&gt;खोंडा&lt;/span&gt; &lt;span&gt;सारख&lt;/span&gt; &lt;span&gt;मन&lt;/span&gt;  &lt;span&gt;विचित्र&lt;/span&gt; &lt;span&gt;उधळतय&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;. &lt;span&gt;संथ&lt;/span&gt; &lt;span&gt;गतीनी&lt;/span&gt; &lt;span&gt;चालणार&lt;/span&gt; &lt;span&gt;गाड&lt;/span&gt; &lt;span&gt;जणु&lt;/span&gt; &lt;span&gt;उतारावर&lt;/span&gt; &lt;span&gt;भरधाव&lt;/span&gt; &lt;span&gt;गडगडायला&lt;/span&gt; &lt;span&gt;लागलय&lt;/span&gt;. &lt;span&gt;किंवा&lt;/span&gt; &lt;span&gt;मला&lt;/span&gt; &lt;span&gt;आता&lt;/span&gt; &lt;span&gt;ते&lt;/span&gt; आत्ता &lt;span&gt;जाणवायला&lt;/span&gt; &lt;span&gt;लागलय&lt;/span&gt;. &lt;span&gt;लहानपणी&lt;/span&gt; &lt;span&gt;आजुबाजुच&lt;/span&gt; &lt;span&gt;काहीच&lt;/span&gt; &lt;span&gt;बदलणार&lt;/span&gt; &lt;span&gt;नाही&lt;/span&gt; &lt;span&gt;ही&lt;/span&gt; &lt;span&gt;भावना&lt;/span&gt; &lt;span&gt;कळत&lt;/span&gt;-&lt;span&gt;नकळत&lt;/span&gt; &lt;span&gt;रूढ&lt;/span&gt; &lt;span&gt;होते&lt;/span&gt;. &lt;span&gt;पण&lt;/span&gt; &lt;span&gt;मोठ&lt;/span&gt; &lt;span&gt;झाल्यावर&lt;/span&gt; जवाबदार्‍यांच &lt;span&gt;ओझ&lt;/span&gt; &lt;span&gt;घेऊन&lt;/span&gt; &lt;span&gt;चालायला&lt;/span&gt; &lt;span&gt;लागल्यावर&lt;/span&gt; &lt;span&gt;काहीतरी&lt;/span&gt; &lt;span&gt;बदलत&lt;/span&gt;. &lt;span&gt;कोण&lt;/span&gt; &lt;span&gt;सुखी&lt;/span&gt;  &lt;span&gt;किंवा&lt;/span&gt; &lt;span&gt;कोण&lt;/span&gt; &lt;span&gt;दु&lt;/span&gt;:&lt;span&gt;खी&lt;/span&gt; &lt;span&gt;याबद्दल&lt;/span&gt; &lt;span&gt;मी&lt;/span&gt; &lt;span&gt;बोलत&lt;/span&gt; &lt;span&gt;नाही&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;.&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt; &lt;span&gt;पण&lt;/span&gt; &lt;span&gt;नोकरी&lt;/span&gt;, &lt;span&gt;नोकरीतील&lt;/span&gt; &lt;span&gt;ताप&lt;/span&gt;, &lt;span&gt;पोर&lt;/span&gt;-&lt;span&gt;बाळ&lt;/span&gt;, &lt;span&gt;त्यांना&lt;/span&gt; &lt;span&gt;मोठ&lt;/span&gt; &lt;span&gt;करण&lt;/span&gt;, &lt;span&gt;त्यांच्या&lt;/span&gt;  &lt;span&gt;काळज्या&lt;/span&gt;, &lt;span&gt;रुढी&lt;/span&gt;-&lt;span&gt;परंपराचे&lt;/span&gt; &lt;span&gt;दोर&lt;/span&gt;, &lt;span&gt;पैसा&lt;/span&gt; &lt;span&gt;कमविणे&lt;/span&gt;, &lt;span&gt;साठविणे&lt;/span&gt;, &lt;span&gt;घर&lt;/span&gt; &lt;span&gt;बांधणे&lt;/span&gt; इत्यादी &lt;span&gt;कार्यात&lt;/span&gt; &lt;span&gt;किंवा&lt;/span&gt; &lt;span&gt;त्यांच्या&lt;/span&gt; &lt;span&gt;ध्यासात&lt;/span&gt; &lt;span&gt;अर्थशुन्यता&lt;/span&gt; &lt;span&gt;कुठे&lt;/span&gt; &lt;span&gt;तरी&lt;/span&gt; &lt;span&gt;डोकावते&lt;/span&gt;. &lt;span&gt;हा&lt;/span&gt; &lt;span&gt;खेळ&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt; &lt;span&gt;&lt;/span&gt; &lt;span&gt;एकतर&lt;/span&gt;, मांडुन &lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;निघुन&lt;/span&gt; &lt;span&gt;जायच किंवा विस्कटुन निघुन जायच&lt;/span&gt;. &lt;span&gt;थोडक्यात&lt;/span&gt; &lt;span&gt;निघुनच&lt;/span&gt; &lt;span&gt;जायच&lt;/span&gt; &lt;span&gt;तर&lt;/span&gt; &lt;span&gt;खेळ&lt;/span&gt; &lt;span&gt;मांडायचाच&lt;/span&gt; &lt;span&gt;कशाला&lt;/span&gt;?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span&gt;वल्कल&lt;/span&gt; बांधुन &lt;span&gt;हिमालयात&lt;/span&gt; &lt;span&gt;गेलेल&lt;/span&gt; &lt;span&gt;बर. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span&gt;&lt;br /&gt;कर्मयोगानुसार&lt;/span&gt; &lt;span&gt;सांसारीक&lt;/span&gt; &lt;span&gt;कर्तव्ये&lt;/span&gt; &lt;span&gt;करणे&lt;/span&gt; &lt;span&gt;धर्म&lt;/span&gt; &lt;span&gt;आहे&lt;/span&gt; &lt;span&gt;तर&lt;/span&gt; &lt;span&gt;त्याच्या&lt;/span&gt; &lt;span&gt;फलप्राप्तीत&lt;/span&gt; &lt;span&gt;मला&lt;/span&gt; &lt;span&gt;फारसा&lt;/span&gt; &lt;span&gt;अर्थ&lt;/span&gt; &lt;span&gt;वाटत&lt;/span&gt; &lt;span&gt;नाही&lt;/span&gt;. &lt;span&gt;अलेक्झांडरला&lt;/span&gt; &lt;span&gt;एक&lt;/span&gt; &lt;span&gt;बैरागी&lt;/span&gt; &lt;span&gt;भेटला&lt;/span&gt;.  &lt;span&gt;एक&lt;/span&gt; &lt;span&gt;ज्ञात&lt;/span&gt; &lt;span&gt;जग&lt;/span&gt; &lt;span&gt;जिंकण्या&lt;/span&gt; &lt;span&gt;साठी&lt;/span&gt; &lt;span&gt;तहानलेला&lt;/span&gt; &lt;span&gt;तर&lt;/span&gt; &lt;span&gt;दुसर्&lt;/span&gt;‍&lt;span&gt;याला&lt;/span&gt; &lt;span&gt;संध्याकाळच&lt;/span&gt; &lt;span&gt;जेवण&lt;/span&gt;  &lt;span&gt;कुठे&lt;/span&gt; &lt;span&gt;मिळणार&lt;/span&gt; &lt;span&gt;याचा&lt;/span&gt; &lt;span&gt;पत्ता&lt;/span&gt; &lt;span&gt;नाही&lt;/span&gt;. &lt;span&gt;अलेक्झांडरने भारतातल्या बैराग्यां बद्दल खुप ऐकल होत म्हणुन त्या अर्ध-नग्न बैराग्याला थांबवुन &lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;  &lt;span&gt;त्याच्या&lt;/span&gt; &lt;span&gt;निकम्म्या&lt;/span&gt; &lt;span&gt;जीवनाचा&lt;/span&gt; &lt;span&gt;अर्थ&lt;/span&gt; &lt;span&gt;विचारला&lt;/span&gt;.&lt;br /&gt;"&lt;span&gt;लोक&lt;/span&gt; &lt;span&gt;म्हणतात&lt;/span&gt; &lt;span&gt;की&lt;/span&gt; &lt;span&gt;तू&lt;/span&gt; &lt;span&gt;जगज्जेता&lt;/span&gt; &lt;span&gt;आहेस&lt;/span&gt;?" &lt;span&gt;बैराग्याने&lt;/span&gt; &lt;span&gt;त्याला&lt;/span&gt; &lt;span&gt;उलट&lt;/span&gt; &lt;span&gt;प्रश्न&lt;/span&gt; &lt;span&gt;विचारला&lt;/span&gt;&lt;br /&gt;"&lt;span&gt;हो&lt;/span&gt;" &lt;span&gt;अलेक्झांडर&lt;/span&gt; &lt;span&gt;आश्चर्य&lt;/span&gt; &lt;span&gt;वाटल&lt;/span&gt; &lt;span&gt;की&lt;/span&gt; &lt;span&gt;बैराग्याने&lt;/span&gt; &lt;span&gt;उलट&lt;/span&gt; &lt;span&gt;प्रश्न&lt;/span&gt; &lt;span&gt;विचारण्याची&lt;/span&gt; &lt;span&gt;हिम्मत&lt;/span&gt; &lt;span&gt;केली&lt;/span&gt; बघुन.&lt;br /&gt;"&lt;span&gt;म्हणजे&lt;/span&gt; &lt;span&gt;तू&lt;/span&gt; &lt;span&gt;शूरवीर&lt;/span&gt; &lt;span&gt;आहेस&lt;/span&gt;, &lt;span&gt;महत्त्वाकांक्षी&lt;/span&gt; &lt;span&gt;आहेस&lt;/span&gt;, &lt;span&gt;मुत्सद्दी&lt;/span&gt; &lt;span&gt;आहेस&lt;/span&gt; &lt;span&gt;पण&lt;/span&gt; &lt;span&gt;तू&lt;/span&gt; &lt;span&gt;भ्रमात&lt;/span&gt; &lt;span&gt;आहेस&lt;/span&gt; &lt;span&gt;हे&lt;/span&gt; &lt;span&gt;तुला&lt;/span&gt; &lt;span&gt;माहिती&lt;/span&gt; &lt;span&gt;आहे&lt;/span&gt; &lt;span&gt;का&lt;/span&gt;?"&lt;br /&gt;&lt;span&gt;अलेक्झांडरने&lt;/span&gt; &lt;span&gt;कपाळावर&lt;/span&gt; &lt;span&gt;आठ्यांच&lt;/span&gt; &lt;span&gt;जाळ&lt;/span&gt; &lt;span&gt;विणल&lt;/span&gt;.&lt;br /&gt;&lt;span&gt;बैरागी&lt;/span&gt; &lt;span&gt;जंगलात&lt;/span&gt; &lt;span&gt;गेला&lt;/span&gt; &lt;span&gt;आणि&lt;/span&gt; &lt;span&gt;झाडाच&lt;/span&gt; &lt;span&gt;साल&lt;/span&gt; &lt;span&gt;घेउन&lt;/span&gt; &lt;span&gt;आला&lt;/span&gt;. &lt;span&gt;ओल्या&lt;/span&gt; &lt;span&gt;सालपटीचा&lt;/span&gt; &lt;span&gt;वास&lt;/span&gt; &lt;span&gt;तंबूत&lt;/span&gt; &lt;span&gt;पसरला&lt;/span&gt;.&lt;br /&gt;"&lt;span&gt;एवढाल्या&lt;/span&gt; &lt;span&gt;ढाला&lt;/span&gt;-&lt;span&gt;तलवारी&lt;/span&gt; &lt;span&gt;तुझे&lt;/span&gt; &lt;span&gt;बाहु&lt;/span&gt; &lt;span&gt;पेलतात&lt;/span&gt;. &lt;span&gt;ही&lt;/span&gt; &lt;span&gt;सालपटी&lt;/span&gt; &lt;span&gt;हाताने&lt;/span&gt; &lt;span&gt;सरळ&lt;/span&gt; &lt;span&gt;करुन&lt;/span&gt; &lt;span&gt;दाखव&lt;/span&gt;"&lt;br /&gt;&lt;span&gt;अलेक्झांडरला&lt;/span&gt; &lt;span&gt;हसु&lt;/span&gt; &lt;span&gt;आल&lt;/span&gt;. &lt;span&gt;त्याने&lt;/span&gt; &lt;span&gt;विचार&lt;/span&gt; &lt;span&gt;केला&lt;/span&gt; &lt;span&gt;की&lt;/span&gt; &lt;span&gt;काय&lt;/span&gt; &lt;span&gt;वेळ&lt;/span&gt; &lt;span&gt;घालवण&lt;/span&gt; &lt;span&gt;चाललय&lt;/span&gt;. &lt;span&gt;पुढल्या&lt;/span&gt; &lt;span&gt;चढाईची&lt;/span&gt; &lt;span&gt;तयारी&lt;/span&gt; &lt;span&gt;करायची&lt;/span&gt; &lt;span&gt;आहे&lt;/span&gt;.&lt;br /&gt;&lt;span&gt;मग&lt;/span&gt; &lt;span&gt;पुढला&lt;/span&gt; &lt;span&gt;अर्धा&lt;/span&gt; &lt;span&gt;तास&lt;/span&gt; &lt;span&gt;त्याने&lt;/span&gt; &lt;span&gt;सालपटी&lt;/span&gt; &lt;span&gt;सरळ&lt;/span&gt; &lt;span&gt;करण्याची&lt;/span&gt; &lt;span&gt;खटपट&lt;/span&gt; &lt;span&gt;लावली&lt;/span&gt;. &lt;span&gt;शेवटी&lt;/span&gt; &lt;span&gt;थकुन&lt;/span&gt; &lt;span&gt;अलेक्झांडर&lt;/span&gt; &lt;span&gt;घामेघुम&lt;/span&gt; &lt;span&gt;झाला&lt;/span&gt; &lt;span&gt;पण&lt;/span&gt; &lt;span&gt;सालपट&lt;/span&gt; &lt;span&gt;तशीच्या&lt;/span&gt; &lt;span&gt;तशीच&lt;/span&gt; &lt;span&gt;होती&lt;/span&gt;.&lt;br /&gt;&lt;span&gt;जगज्जेत्या&lt;/span&gt; &lt;span&gt;अलेक्झांडरची&lt;/span&gt; &lt;span&gt;ती&lt;/span&gt; &lt;span&gt;दूर्दशा&lt;/span&gt; &lt;span&gt;बघुन&lt;/span&gt; &lt;span&gt;तो&lt;/span&gt; &lt;span&gt;बैरागी&lt;/span&gt; &lt;span&gt;खुप&lt;/span&gt; हसायला &lt;span&gt;लागला&lt;/span&gt;.&lt;br /&gt;"&lt;span&gt;तुला&lt;/span&gt; &lt;span&gt;वाटल&lt;/span&gt; &lt;span&gt;की&lt;/span&gt; &lt;span&gt;सालपट&lt;/span&gt; &lt;span&gt;सरळ&lt;/span&gt; &lt;span&gt;करण&lt;/span&gt; &lt;span&gt;पोरखेळ&lt;/span&gt; &lt;span&gt;आहे&lt;/span&gt;?"&lt;br /&gt;"&lt;span&gt;पोरखेळ&lt;/span&gt; &lt;span&gt;नाहीया&lt;/span&gt; &lt;span&gt;हेच&lt;/span&gt; &lt;span&gt;सिध्द&lt;/span&gt; &lt;span&gt;करायच&lt;/span&gt; &lt;span&gt;होत&lt;/span&gt;?" &lt;span&gt;अलेक्झांडरने&lt;/span&gt; &lt;span&gt;रागात&lt;/span&gt; &lt;span&gt;विचारले&lt;/span&gt;.&lt;br /&gt;"&lt;span&gt;चूक&lt;/span&gt;, &lt;span&gt;पोरखेळच&lt;/span&gt; &lt;span&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span&gt;तेवढच&lt;/span&gt; &lt;span&gt;महत्त्व&lt;/span&gt; &lt;span&gt;आणि&lt;/span&gt; &lt;span&gt;तेवढाच&lt;/span&gt; &lt;span&gt;अर्थ&lt;/span&gt; &lt;span&gt;आहे&lt;/span&gt;" &lt;span&gt;अस&lt;/span&gt; &lt;span&gt;म्हणुन&lt;/span&gt; &lt;span&gt;तो&lt;/span&gt; &lt;span&gt;बैरागी&lt;/span&gt; &lt;span&gt;निघुन&lt;/span&gt; &lt;span&gt;गेला&lt;/span&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span&gt;अलेक्झांडर&lt;/span&gt; &lt;span&gt;ने&lt;/span&gt; &lt;span&gt;त्या&lt;/span&gt; &lt;span&gt;घटनेचा&lt;/span&gt; &lt;span&gt;काय&lt;/span&gt; &lt;span&gt;अर्थ&lt;/span&gt; &lt;span&gt;लावल&lt;/span&gt; &lt;span&gt;कोण&lt;/span&gt; &lt;span&gt;जाणे&lt;/span&gt; &lt;span&gt;कारण&lt;/span&gt; &lt;span&gt;त्याच्या&lt;/span&gt;  &lt;span&gt;चढाया&lt;/span&gt; &lt;span&gt;पुढे&lt;/span&gt; &lt;span&gt;चालूच&lt;/span&gt; &lt;span&gt;होत्या&lt;/span&gt; &lt;span&gt;पण&lt;/span&gt; &lt;span&gt;अस&lt;/span&gt; &lt;span&gt;म्हणतात&lt;/span&gt; &lt;span&gt;की&lt;/span&gt; &lt;span&gt;त्याची&lt;/span&gt; &lt;span&gt;अंतिम&lt;/span&gt; &lt;span&gt;इच्छा&lt;/span&gt; &lt;span&gt;अशी&lt;/span&gt; &lt;span&gt;होती&lt;/span&gt; &lt;span&gt;की&lt;/span&gt;  &lt;span&gt;त्याचे&lt;/span&gt; &lt;span&gt;हात&lt;/span&gt; &lt;span&gt;त्याच्या&lt;/span&gt; &lt;span&gt;कफनीतून&lt;/span&gt; &lt;span&gt;बाहेर&lt;/span&gt; &lt;span&gt;काढलेले&lt;/span&gt; &lt;span&gt;असावेत&lt;/span&gt;. &lt;span&gt;त्याला&lt;/span&gt; &lt;span&gt;जगाला&lt;/span&gt; &lt;span&gt;हे&lt;/span&gt;  &lt;span&gt;दाखवायच&lt;/span&gt; &lt;span&gt;होत&lt;/span&gt; &lt;span&gt;की&lt;/span&gt; &lt;span&gt;त्याच्या&lt;/span&gt; &lt;span&gt;सारखा&lt;/span&gt; &lt;span&gt;जगज्जेताही&lt;/span&gt; &lt;span&gt;रिकाम्या&lt;/span&gt; &lt;span&gt;हातीच&lt;/span&gt; &lt;span&gt;मेला&lt;/span&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span&gt;ग्रीस&lt;/span&gt; &lt;span&gt;पासून&lt;/span&gt; &lt;span&gt;ते&lt;/span&gt; &lt;span&gt;सिंधु&lt;/span&gt; &lt;span&gt;पर्यंतचा&lt;/span&gt; &lt;span&gt;भूमीराजाला&lt;/span&gt; &lt;span&gt;शेवटी&lt;/span&gt; &lt;span&gt;सहा&lt;/span&gt; &lt;span&gt;फूटाचीच&lt;/span&gt; &lt;span&gt;कफन&lt;/span&gt; &lt;span&gt;हक्काची&lt;/span&gt; &lt;span&gt;मिळाली&lt;/span&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span&gt;आपण&lt;/span&gt; &lt;span&gt;आपल&lt;/span&gt; &lt;span&gt;विश्व&lt;/span&gt; &lt;span&gt;आधी&lt;/span&gt; &lt;span&gt;आखतो&lt;/span&gt;, &lt;span&gt;सजवतो&lt;/span&gt; &lt;span&gt;आणि&lt;/span&gt; &lt;span&gt;सुखी&lt;/span&gt; &lt;span&gt;असण्याचा&lt;/span&gt; &lt;span&gt;भास&lt;/span&gt; &lt;span&gt;निर्माण&lt;/span&gt; &lt;span&gt;करतो&lt;/span&gt;.  &lt;span&gt;विहिरीतल्या&lt;/span&gt; &lt;span&gt;बेडकासारख&lt;/span&gt;. &lt;span&gt;म्हणुनच&lt;/span&gt; &lt;span&gt;शंकराचार्यांनी&lt;/span&gt; &lt;span&gt;याला&lt;/span&gt; &lt;span&gt;मिथ्या&lt;/span&gt; &lt;span&gt;म्हणत&lt;/span&gt; &lt;span&gt;असावेत&lt;/span&gt;.  &lt;span&gt;कारण&lt;/span&gt; &lt;span&gt;हे&lt;/span&gt; &lt;span&gt;सगळ&lt;/span&gt; &lt;span&gt;निरर्थक&lt;/span&gt; &lt;span&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span&gt;झोपल्यावर&lt;/span&gt; &lt;span&gt;बंद&lt;/span&gt; &lt;span&gt;डोळ्यांच्या&lt;/span&gt; &lt;span&gt;कप्प्यांमधे&lt;/span&gt; &lt;span&gt;जस&lt;/span&gt; &lt;span&gt;वेगळच&lt;/span&gt;  &lt;span&gt;विश्व&lt;/span&gt; &lt;span&gt;निर्माण&lt;/span&gt; &lt;span&gt;करतो&lt;/span&gt;, &lt;span&gt;रडतो&lt;/span&gt;-&lt;span&gt;हसतो&lt;/span&gt;, &lt;span&gt;ओरडतो&lt;/span&gt;, &lt;span&gt;भांडतो&lt;/span&gt;, &lt;span&gt;प्रेम&lt;/span&gt; &lt;span&gt;करतो&lt;/span&gt;, &lt;span&gt;अगदी&lt;/span&gt; &lt;span&gt;तसलच&lt;/span&gt; &lt;span&gt;जग&lt;/span&gt;  &lt;span&gt;डोळे&lt;/span&gt; &lt;span&gt;उघडे&lt;/span&gt; &lt;span&gt;ठेउनही&lt;/span&gt; &lt;span&gt;निर्माण&lt;/span&gt; &lt;span&gt;करण्याची&lt;/span&gt; &lt;span&gt;तडफड&lt;/span&gt; &lt;span&gt;करतो&lt;/span&gt;. &lt;span&gt;असाध्य&lt;/span&gt; &lt;span&gt;साध्य&lt;/span&gt; &lt;span&gt;करणासाठी&lt;/span&gt;,  &lt;span&gt;अचिंत्य&lt;/span&gt; &lt;span&gt;चिंतण्याची&lt;/span&gt;, &lt;span&gt;निरर्थ&lt;/span&gt; &lt;span&gt;सार्थ&lt;/span&gt; &lt;span&gt;करण्याचा&lt;/span&gt; &lt;span&gt;तडफडाट&lt;/span&gt; &lt;span&gt;करतो&lt;/span&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span&gt;तत्त्वज्ञानाची&lt;/span&gt; &lt;span&gt;गंमत&lt;/span&gt; &lt;span&gt;अशी&lt;/span&gt; &lt;span&gt;असते&lt;/span&gt; &lt;span&gt;की&lt;/span&gt; &lt;span&gt;ती बडबड मनात आशा निर्माण करते. या जीवनाला अर्थ नाही पण मेल्यानंतरच्या अवस्थेच्या जाळ्यात आपण फसतो. मेल्यावर मला प्राप्त परिस्थितीत ज्ञात असलेले मीत्व उरत नाही तर तेंव्हाच्या वस्तुस्थितीची कल्पना या 'मी' ला कशी येणार? जे नाही त्याची असतांना अनुभूती कशी होणार? आणि जेंव्हा केंव्हा हे मीत्व नाहीस होईल तेंव्हा 'असण्याचा' विचार कसा करता येणार? किंव्हा त्याहुनही महत्त्वाच की तो विचार का करणार?&lt;br /&gt; &lt;br /&gt;वीर्यवत अस्तित्वाचा आपण जन्म घेतल्यावर कधी तरी करतो का? किंव्हा करु शकतो  का? लाखो-करोडो वीर्यातून एकाला जीवनाची प्राप्ती होते. एका दृष्टीने  हा चमत्कारच मानावा लागेल. तुम्ही आस्तिक असा किंव्हा नास्तिक, जन्माची  प्रक्रिया थक्क करते. पण यातुन काय निष्पन्न होत याचा विचार केला तर हातात  फारस काही लागत नाही. जन्म घेतल्या क्षणापासुन आपण काही तरी निर्माण  करण्याचा आटापिटा करतो पण खर्‍यात समुद्र किनार्‍यावरचे रेतीचे किल्ले  बांधण्याहुन अधिक काहीच साध्य करत नाही. नागडे येतो आणि नागडेच जातो.&lt;br /&gt; &lt;br /&gt;प्रवास शुन्याच्या या बाजुनी त्या बाजुला. बेरीच नेहमीच शुन्यच. &lt;br /&gt; &lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-1254625532907787860?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/1254625532907787860/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=1254625532907787860' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/1254625532907787860'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/1254625532907787860'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2011/05/blog-post.html' title='शुन्यातून शुन्याकडे'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-7162981635261780219</id><published>2011-03-21T10:56:00.000+05:30</published><updated>2011-03-21T10:56:00.282+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनोगत'/><title type='text'>मन वढाया वढाया</title><content type='html'>&lt;div style="text-align: left;"&gt;बर्‍याच दिवसांनी लिहिण्याची संधी मिळते आहे म्हणुन मी आनंदात आहे. पण सर्वप्रथम माझ्या गैरहजेरीत संकेतस्थळावर नियमित पणे येणार्‍या  वाचकांना आभार मानणे आवश्यक आहे. मी शेवटला लेख २२ सप्टेंबर  २०१० ला लिहिला तरीही तुम्ही नियमीत पणे संकेतस्थळावर डोकावत होतात, हे &lt;span&gt;&lt;/span&gt; बघुन  लिहिण्याला हुरुप येतो. प्रोत्साहन साठी या &lt;span&gt;&lt;/span&gt;कच्च्या लेखकाचे  आभार कृपया स्विकारावेत ही विनंती. या दरम्यान वैयक्तिक आयुष्यात बर्‍याच  गोष्टी घडल्यात. काही चांगल्या, काही वाईट. जे वाईट घडल त्यातुन चांगलच उमलल हा नशिबाचा भाग&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;. आयुष्या सारखा शब्द वापरल्यावर पुढल्या  वाक्यात संगणकाने त्रास दिला अस म्हणण थोडं विनोदी वाटेल. पण खरच सांगतो काही नवीन प्रकाशित न करण्या मागे माझ्या संगणकाचा फार मोठा हात (किंवा की-बोर्ड!) आहे.   माझ्या &lt;span&gt;&lt;/span&gt; संगणकावर मराठीत लिहिणे शक्य नव्हते म्हणुन वहित लिहिलेल बरचस  काही वहिच्या पांघरुणात पहुडल आहे.&lt;br /&gt; &lt;br /&gt;  असो. अजुन महिना - दिड महिनाभर संगणकाचा त्रास कायम असणार आहे. त्यानंतर  मात्र लिहिण्यात किंवा लिहिलेले प्रसिध्द करण्यात इतके अंतर पडणार नाही ही  आशा.&lt;br /&gt; &lt;br /&gt;  डिसेंबरच्या महिन्यात माझे भारतात जाणे झाले. मातृभू चे दर्शन करण्याचा अवसर दोन वर्षानी  मिळत होता. प्रत्येक वेळेस भारतात गेल की देश वेगळाच दिसतो. पाणी मुळी ठरतच  नाही. त्या जलतरंगाचे विचार जे मनात उमटतायत त्याचे चित्र पुढल्या काही लेखात रेखाटु इच्छितो.  त्यातले काही विषय अभ्यास केलेल असतील तर काही केवळ माझी वैयक्तिक मत असतील.   भारताचा विचार केला तर भ्रष्टाचाराचा वाढता आवाका बघुन मन निर्बल होत.  तसच पूर्णतः वेगळ्या विषयावर, पुण्यातल्या कॉफीच्या दुकानातल्या कॉफी  बनविणारा इंग्लिश बोलतांना बघुन आधी मानसिक संताप येतो मग  इंग्लिशचे दिवसागणित वाढणारे बळ बघुन जीव घाबरा होतो. केरळात गेलं असतांना तिथली प्रचंड आणि अत्यंत रेखीव मंदिर बघुन मन पूर्वजांच्या कर्तुत्वाने उत्स्फुर्त होत तर जागोजागी उभी रहाण्यार्‍या चर्च च्या इमारती बघुन हिंदु धर्माच्या भविष्या बद्दल चिंता वाटु लागते.&lt;br /&gt; &lt;br /&gt;  विषय विभिन्न &lt;span&gt;आहेत पण विचार साधारण &lt;/span&gt;सारखे आहेत. चिंता आणि हतबलतेची गिधाड सतत घिरट्या मारत असतात.  कित्येक  शतकांच्या कालांतरानी भारताची खर्‍या अर्थानी प्रगती होते आहे.  जन-सामान्यास प्रगतीचे नवीन मार्ग उपलब्ध होता आहेत. पैश्याच मोठ्या  प्रमाणावर उत्पादन होत  आहे. शिक्षणाच प्रमाण वाढतय. हि सगळी प्रगतीची चिन्हे आहेत पण प्रगती हा शब्द जडभारी आहे. त्याचा उपयोग वायफळ करणे चुकीचे ठरते. शिक्षणाच प्रमाण वाढत असल तरी  पण समाजाची सुशिक्षितता कमी होते आहे.  गरीबी वाढत नसली तरी महागाई इतक्या झपाट्याने वाढतेय की गरीबीची व्याख्या बदलविणे आवश्यक आहे. तसेच गरीब आणि  श्रीमंता वर्गातली तफावत अधिक तीव्रतेने जाणवते  आहे. महागाई तर तोबा-तोबा! &lt;span&gt;&lt;/span&gt; गरीबाने जगु नये आणि वैद्यकीय क्षेत्रातले खर्च बघुन तर त्याने मरण्याचा विचारही मनात आणु नये. मरणारा मरेलच पण मागे रहाणार्‍यांच जीवंत मुडदे उरतील. नुसत भरडलेल आयुष्य जगाव. या सगळ्या रोगांवर एक कुठला तरी रामबाण उपाय असता तर सोप झाल असत पण तस काही नाही या. आज काल नेते मंडळींना  दोषी ठरवुन आपण मोकळे होतो पण उद्या जादुने सगळे नेते नाहीसे झालेत तरी  या रोगांच निदान होणार नाही याची मी शाश्वती देतो. कारण हे रोग नाहीयात, ती  तर केवळ लक्षण आहेत. रोगाच्या लक्षणांच निदान करुन काही सुध्दा व्हायच  नाही.&lt;br /&gt; &lt;br /&gt;  अर्थात आपण तेवढ सुध्दा करत नाहीया ती गोष्ट वेगळी.&lt;br /&gt; &lt;br /&gt;  हा रोग मानसिक आहे.  समाज आर्थिक दृष्ट्या प्रगत होत असला तरी मानसिक  दृष्ट्या तो अधिकाअधिक क्षुद्र होतो आहे. समाज विन्मुखता किड लागल्या  कर्करोगासारखी आतुन पोखरते आहे.  आपण यंत्रां प्रमाणे कामाला जातात आणि  पैसा कमवुन घरी येतात. आजुबाजुची घाण, भ्रष्टाचार, अनैतिकता, अराजकता,  नेत्यांची मग्रुरी, सामाजिक निर्लज्जता, न्याय व्यवस्थेचे  धिंडवडे या सगळ्याकडे बिनधास्त  दुर्लक्ष करतो. आपल्याला काय करायचय हे आपल घोषवाक्य. 'साली सिस्टमच बेकार आहे' ही आपली ब्रीदवाक्य.   ही सगळी लक्षण, हि मानसिक शंढता,  अस्त होणार्‍या  समाजाची लक्षणे आहेत उदयास येणार्‍या  विश्वसत्तेची नव्हेत. केवळ आर्थिक प्रगती आजवर कुठलाही समाज सत्तधीश झाल्याच उदाहरण विश्व इतिहासात सापडणार नाही. आणि भारत त्याला अपवाद ठरणार नाही.&lt;br /&gt; &lt;br /&gt;  &lt;span&gt;यावर उपाय  काय याची मला मुळीच कल्पना नाही. खुप सार्‍या लोकांना खुप सार्‍या आघाड्यांवर  एकत्र होउन खुप वर्ष मेहनत करावी लागणार आहे. जॅरेड डायमंड नावाच्या लेखकाच  गन्स, जर्मस अँड स्टील नावाच पुस्तक प्रसिध्द आहे. मनुष्याच्या इतिहासात  काही समाज तगुन रहातात तर काही का कोसळतात&lt;/span&gt; या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी दिलेल्या कारणांपैकी मला एका कारणाचा प्रत्यय सध्या आपल्याला देशात येतो. नजिकच्या  काळातल्या फायद्यासाठी आपल्या भविष्याच नुकसान आजची नेते मंडळी करते आहे  आणि शोकांतिका अशी की आपल्याल हे कळत आहे तरी आपण डोळ्यांना ढापण लाऊन दरीच्या दिशेनी भरधाव जातोय.&lt;br /&gt; &lt;br /&gt;  आपली संस्कृती पाच हजार वर्ष टिकली कारण आपल्या पूर्वजांनी ती टिकवायला  कष्ट घेतलेत. आपल्या पुढच्या पिढ्यांना अस आपल्या बद्दल म्हणता येइल का?&lt;br /&gt; &lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-7162981635261780219?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/7162981635261780219/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=7162981635261780219' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/7162981635261780219'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/7162981635261780219'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2011/03/blog-post.html' title='मन वढाया वढाया'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-4945055041639394191</id><published>2010-09-22T08:51:00.000+05:30</published><updated>2010-09-22T08:51:01.044+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनोगत'/><title type='text'>घराच्या सान्निध्यात</title><content type='html'>&lt;div&gt;अमेरिकेच्या उत्तर-पूर्वेला मेन (Maine)  नावाचे राज्य आहे. उन्हाळ्यात हा प्रदेश फार सुंदर होतो. सगळीकडे हिरवीकंच चादर पसरली असते आणि त्यातुन रस्ते असे जातात की वाटत झाडांसोबत रस्ते ही जमिनीतुन उगवले आहेत. मागल्या आठवड्यात माझा कॉलेजचा मित्र भेटायला आला होता.   इथे उन्हाळा संपत आलाय त्यामुळे शेवटले काही दिवस मुठीतून सुटायच्या आधी म्हणुन आम्ही दोघांनी ठरवल की मेन ला चक्कर मारायची.  माझ्या एका मैत्रिणिच लेक-हाउस मेनच्या उत्तरेस आहे. नशिबानी ती तेंव्हा तिथेच होती त्यामुळे आम्ही तिच्याकडेच जायच ठरवल. इथे, अमेरिकेत, उच्चाभ्रु लोकांची उन्हाळ्यासाठी खास अशी वेगळी घर असतात. त्या घरांना समर हाउसेस म्हणतात. बहुधा करुन ही घर समुद्र पट्टीवर असतात किंवा, माझ्या मैत्रिणीच, लॉरा च जस होत तस एखाद्या तलावाच्या काठावरही असतात. उन्हाळ्यात मुला-बाळां सोबत ही कुटुंबे एखाद-दोन आठवडे या घरात घालवितात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लॉराच घर मेनच्या उत्तरेला चायना लेक नावाच्या तलावाच्या काठावर होत. या तलावाल चायना लेक का म्हणतात हे नका विचारु कारण तिथल्याही कोणाला या नावाच्या उगमा बद्दल माहिती नव्हत. घराची बांधणी संपूर्णपणे लाकडाची होती. घराच्या आजुबाजुल अंगण आणि समोर थोड उतरून तलाव. होड्या लावायला आणि पाण्यात उड्या मारायला तलावात २० फुटाच लाकडाचा धक्का बांधलेला होत. लॉरा घरची फारशी श्रीमंत नाहीया. हे घर तिच्या पणजोबांनी सन १९०० ला बांधलेल आहे. तिचे पणजोबा फोर्ड मोटारींना कार्बोरेटर पुरवित असत. अर्थातच, पणजोबांनी बराच पैसा कमविला असणार. कार उद्योगाने जगभरात क्रांती घडवली आणि त्या क्षेत्रात फोर्ड उद्योग समुदाय अग्रगण्य मानल्या जातो. झपाट्याने प्रगती होत असलेल्या उद्योगात तिचे पणजोबा आघाडीवर असणार आणि ते बरेचदा हेन्री फोर्डला भेटले असणार. शंभर वर्षांपूर्वी जग केवढ वेगळ होत. शंभर वर्ष जुन्या बर्‍याच वास्तु अजुन उपयोगात आहेत पण एकाच कुटुंबात असलेल्या आणि अजुनही रहात्या घरात  रहाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. आजही अमेरिकेच्या या भागात लोकसंख्या इतकी कमी आहे कि सगळ्या रस्त्यांवर दिवे लावले नाहीयात. त्यामुळे सूर्य मावळला कि सगळीकडे गुडुप अंधार होतो. रात्री आठ ला बहुतांश व्यापार बंद होतो. दळण-वळणाची साधने आणि घरात वीज हे बदल वगळता, घर बांधल्याच्या काळापासुन या भागात फारसा फरक पडलेला दिसत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण शंभर वर्षात बाहेरच्या दुनियेचा चेहरा मोहरा न ओळखता येण्या जोगा बदलला आहे. शंभर वर्षांपूर्वी न्यू-यॉर्क शहरात वेग प्रतिबंध ८ मैल प्रति तास होता. पहिल महायुध्द व्हायच होत. तुर्की साम्राज्य शाबुत होत.  भारतीय स्वातंत्र्य लढ्याच नेतृत्व लोकमान्य टिळकच करत होते. गांधीजी दक्षिण अफ्रिकेतच होते. जग अजुनही प्रामुख्याने घोड्यांवरुनच फिरत होत. या सगळ्या घटनांचा एकामेकांशी फारसा संबंध नाही. माझ्या आजोबांचा जन्म ही १९०५ चा आहे आणि त्यांच्या संदर्भातही या घटनांचा उल्लेख केल्या जाउ शकतो पण माझ्या आजोबांचा किंवा माझ्या ओळखीतल्या कुठल्याही आजोबांचा हेन्री फोर्ड सारख्या तत्सम काळ बदलविणार्‍या व्यक्तीशी नव्हता.  काही बिघडल अस नाही पण त्या  घरात रहातांना उगाच गंमत वाटत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;फोर्ड कंपनीला कार्बोरेटर पुरविणार्‍या कुटुंबाची प्रगती पुढे मोठ्या उद्योग समुदायात होणे सहाजिक होते पण तस काही झाल नाही. लॉराच्या आजोबांनी जमिनीचा धंदा केला पण पणजोबांनी बांधलेल घर मात्र पुढल्या पिढ्यांनी जतन करुन ठेवल. त्या घरात वर्षानुवर्ष ही लोक एकत्र येतात. लॉराच मूळ गाव या घरा पासुन २४ तासाच्या अंतरावर आहे तरीही ती आणि तिच कुटुंब दरवर्षी उन्हाळ्यात एक आठवडा या घरात घालवित असत. घर मोठ असल तरी बांधणी साधी आहे. कारण तिथे थंडी इतकी भयंकर असते की थंडीत त्या घरात रहाणे अशक्य आहे. पण घरात जुजबी सगळ्या गोष्टी आहेत. तलावात होडी (कनु) आहेत आणि काठापासुन काही अंतरावर दहा फुट उंचीची लाकडाची बुर्जणासारख मुलांना पाण्यात उड्या मारायला बांधलेल आहे.  इतकाल्या उन्हाळ्यांमधे येणार्‍या जाणार्‍यांची छायाचित्र सगळीकडे लाउन ठेवली आहेत. त्यात लॉराच्या पणजी आणि पणजोबांच छायाचित्र आहे. त्यांच्या साखरपुड्यापासुन ते लग्नापर्यंतच्या ९० दिवसात पणजोबांनी पणजीला ९० पत्र लिहिलीत. लॉरानी ती पत्र अजुनही जपुन ठेवली आहेत. इतक्या वर्षात येणार्‍या-जाणार्‍यांनी, हसण्यांनी, गप्पांनी आणि जेवणांनी त्या घराला आलेल्या विशिष्ट व्यक्तीमत्वाची जाणीव होते. आणि त्या व्यक्तीमत्त्वाने पणजोबां पासुनची चौथी पिढीचे त्या घराशी तितकेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ती वास्तु दगड-विटांची, लाकडाची न रहाता जिवंत होते. आणि त्या वास्तुचे ठसे रहाणार्‍यांवर नेहमी साठी उमटतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या घराचा परिणाम म्हणा कि खुप दिवसांनी फुरसत मिळाली म्हणा पण घरा बद्दल माझ्या डोक्यात बरेच विचार एका-मेकांशी गप्पा मारतायत. आमच सध्याच घरही शंभर वर्ष जुन असेल. पण माझ्या आजोबांनी ते सन १९७२ ला विकत घेतल. या वर्षी ते घर आम्ही विकतोय. बरीच कारण आहेत. आम्हा सगळ्यांना वाईट वाटतय. काही लोक म्हणतात कि आठवणी महत्त्वाच्या. ते मला मान्य आहे. पण ते झाल घरातल्या आठवणींच, घराच्या आठवणींच काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या आजीच्या अस्थि विसर्जनाला आम्ही जबलपूरला, नर्मदेच्या काठी, गेलो होतो. माझी आई आणि तिची भावंड सगळी जबलपूरला वाढली. ती तिच्या लहानपणीच्या खुप गोष्टी सांगते. त्यांच जुन घर अजुनही  उभ आहे. त्यात आता दुसर कुटुंब नांदतय. आईला अजुनही आठवणी काढायच्या तर घर आहे. मला तस चालल असत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमच्या घराची बांधणी जुन्या पध्दतीची आहे. माझ्या लघुकथांपैकी "घर" कथेत मी माझ्या घराच वर्णन केलय. ती कथा म्हणजे मला पडलेल खर स्वप्न होत. (आता मला असली स्वप्न का पडतात देवच जाणे) पण त्या स्वप्नातील विचित्रपण व्यतिरिक्त मला घामेघुम करणार दृश्य म्हणजे आमच्या घराची झालेली तोडफोड होती. घराची ती दूर्दशा मला स्वप्त्नातही सहन झाली नाही. उद्या ते घर खर्‍यात अस अवशेष होत नाहीस होणार या कल्पनेनी शहारे येतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लॉराच्या कुटुंबानी घराच्या हिस्स्यांवरुन भांडण व्हायच्या आधीच घराच्या नावाचा ट्र्स्ट स्थापन केला आणि ते घर जतन केल. आम्हाला तसल काही करण शक्य नाही.  त्यातुन नविन फ्लॅट इतकाले महाग झाले आहेत की  जुन घर विकल्या शिवाय गत्यंतर नाही. आणि तसही मी आणि दादा परत कधी घरी येणार सांगण कठीण आहे. दादा त्याच्या सुखी संसारात रुळला आहे आणि मी गृहस्थाश्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. एका दृष्टीने विचार केला तर त्या घरात आम्हा सगळ्यांची भरभराट झाली. त्या घरानी आमची भरभराट केली. पंख पसरवुन बर्‍याच वर्षांपूर्वी आम्ही बाहेर पडलो, जग हिंडलो पण संध्याकाळी घरी परतायची आस अजुनही &lt;span&gt;जात&lt;/span&gt; नाही. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-4945055041639394191?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/4945055041639394191/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=4945055041639394191' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/4945055041639394191'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/4945055041639394191'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2010/09/blog-post.html' title='घराच्या सान्निध्यात'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-3083091710800753358</id><published>2010-07-19T19:15:00.000+05:30</published><updated>2010-07-19T19:15:00.085+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनोगत'/><title type='text'>मला काय आठवत</title><content type='html'>* खुप लहान असतांना आमच्या आईंनी साड्या विकण्याचा धंदा काही वर्ष केला. मी बालक मंदिरातुन दुपारी परत आल्यावर झोपत असे (मी तीन-चार वर्षांचा होतो) आणि भर दुपारी नेमक्या काही बायका साड्या घ्यायला आल्यात तर मल खुप राग येत असे. मी झोपेत कुरकुर करायचो. लहानपणी किती मुर्ख होतो हे आठवुन आता हसु येत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;* पाच-सहा वर्षाचा  असतांना मी सायकल नुकताच शिकलो होतो. आणि लगेच स्वतःवरच खुश होउन मी एक हात सोडुन सायकल चालवत फिरायला लागलो. पण स्टाईल मारायला (कोणावर स्टाईल मारत होतो कोण जाणे!) मी दोन हात सोडुन चालवायचा प्रयत्न करायला लागलो पण सायकलीच हँडल काही सरळ राहिना. मग विचार केला कि हात सोडुन द्यायचेत आणि बघायच की सायकल कुठे जाते. लहानपणी सगळेच हुशार असतात, मी त्याला अपवाद नव्हतो. घराबाजुच्या मोठ्या रस्त्यावर मी सायकल जोरात हाणली आणि हात सोडलेत. कानात सुर् वार वहात होत. काही वेळ सायकल सरळ गेली. मग ती वाकडी वाकडी जायला लागली. सायकलच्या सीट ला जोर लावुन मी सायकलीला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करु लागलो पण ढिम्म् काही होईना. त्या भानगडी रस्त्याच्या बाजुला कचर्‍याचा जो ढीग होता त्या दिशेनी भरधाव जातो आहे या कडे लक्षच गेल नाही आणि जेंव्हा लक्षात आल तेंव्हा तीर निशाने की और बढ चुका था। कचर्‍याच्या ढिगात आमच्या मोहोल्ल्यातला कचरा साफ करणारा बावाजी उभा होता. "बावाजी बाजु हटो।" अशी मी जोरात आरोळी ठोकली. आता म्हातारा असल्यामुळे त्याला ऐकु आल नाही की तो कचर्‍याच मग्न होता माहिती नाही पण त्याने वर बघितल तेंव्हा मी त्याच्या फुटक्या चष्म्याच्या काचांपासुन दोन इंचांवर होतो. नशिबानी मी तेवढाच त्याच्यावर आपटलो आणि सायकल सरळ कचर्‍याच्या ढिगात घुसली.&lt;br /&gt;"दिखता नही क्या?" एवढच तो म्हणाला आणि रागानी हातातला खराटा माझ्या पायावर मारला.&lt;br /&gt;मी घाई-घाईनी सायकल कचर्‍यातुन काढली आणि घराकडे पळालो. पुढली बरीच वर्ष मी एक हात सोडुनच स्टाईल मारत होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;* मला बालक मंदिरात सोडायला कधी-कधी लिलाबाई येत असे. बिचारीचे हात भांडी घासुन खरखरीत झाले होते. मी फुदकत फुदकत चालायचो म्हणुन ती माझ मनगट घट्ट धरुन तरा-तरा नेत असे. तिचे ते खरखरीत हात मनगटाला टोचायचेत. "लिलाबाई हात नको पकडुस, तुझे हात टोचतात" तिला काय बोलाव सुचत नसे. नुसतच ती माझ्याकडे बघायची. तिचं ते बघण मला अजुनही आठवत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;* दादाला तेंव्हा एक नविन शर्ट मिळा होता. सायकलनी जातांना तो शर्ट वार्‍यानी मागुन फुगायचा. पण माझ्या जर्सीच काही तस होत नसे. मग मला राग यायचा आणि मी त्याच्याशी भांडायचो. सायकलीने त्याच्या मागे बसुन जातांना मी त्याच्या पाठीवर गुद्दे मारायचो, तो फुगलेला शर्टाचा भाग दाबायला.&lt;br /&gt;तरी तो बिचारा मला डबल-सीट बसवुन सगळीकडे फिरवायचा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;*आमच्या घरा जवळ मोठ्ठ मैदान होत आणि त्यापलिकडे नदी. आता त्या नदीचा नाला झाला होता. पण पावसाळ्यात नदीला उत येउन मैदानाचा काही भाग चिखलमय होत असे. मी त्या चिखलात पहुडलेल्या म्हशींवर बसुन फिरत असे. असच एकदा म्हशीवर बसलो असतांना वरचे ढग उघडलेत तर सुर्याची किरण डोकावत होती. मला दादानी सांगितल होत की सुर्य प्रकाश कोणाला दिसु शकत नाही पण सुर्याच्या प्रकाशात सगळ दिसत. मला ते फारस झेपल नव्हत. पण डोकावणार्‍या किरणांचा झोत बघुन मला वाटल की सुर्य प्रकाश बघणारा मी पहिला माणुस आहे. मी आनंदाने म्हशीकडे बघितल. पण तिच्या डोळ्यात "हे पोट्ट घरी जाउन मार खाणार आहे" एवढेच भाव होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;*आमच्या बालक मंदिराच्या (मी अहिल्या मंदिर - बालक मंदिरात जात असे) प्रमुख रजनी ताई होत्या आणि पोरांना शिकविणार्‍यां पैकी कुसुम ताई होत्या. कुसुम ताई कधीच रागवत नसत. खेळण्याच्या सुट्टीत (आता खर तर दिवसभर खेळच चालायचेत. पण 'खेळण्याच्या' सुट्टीत आमच्यावर कोणाच लक्ष नसे.)  आम्ही कुसुम ताईंना आळी-पाळीने मिठ्या मारायचो. आणि त्या प्रत्येकाला गोंजारायच्या.&lt;br /&gt;पण दुसर्‍या वर्षी त्या परत आल्या नाहीत. लग्न झाल असाव.&lt;br /&gt;&lt;br /&gt;* पहिलीत मला घरा जवळच्या टिळक विद्यालयात घातल होत. तिथे कुबडे आणि कुथे हे माझे जिगरी दोस्त होते. पण पुढल्या वर्षी मला दुसर्‍या शाळेत गेल्या वर मला ते कधीच भेटले नाहीत. नविन शाळेत सुरुवातीला मला त्यांची खुप आठवण येत असे. कुबडे हाडकुळा होता. तो हातात सतत एक रुमाल बाळगत असे आणि बोलतांना तो तोंडावर सतत रुमाल लावायचा. कुथे थोडा जाडा होता आणि ठेंगणा होता पण तो हातात रुमाल वगैरे घेउन हिंडत नसे.&lt;br /&gt;मल त्या दोघांना एकदा तरी भेटायच आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;* लहान असतांना चंद्रपूरला मामाकडे दिवाळीला गेलो होतो. एकदा जेवणा नंतर सिताफळ खातांना मी काही बिया गिळल्या. झाल, मला सगळे चिडवायला लागलेत की आता माझ्या पोटातुन झाड उगवणार आणि तोंडातुन ते बाहेर येणार. सुरुवातीला मी धीर धरला. फक्त मामी मला समजावत होती की अस काही होणार नाही म्हणुन. पण मग मामा म्हणाला कि ते झाड माझ्या तोंडातुन उगवणार म्हणजे मलाच त्या झाडाला लागलेली सिताफळ खाता नाही येणार. मग मात्र माझा धीर सुटला.&lt;br /&gt;सगळ्यांची बरीच करमणुक झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;* एकदा मी आणि आजोबा श्रीराम मामांकडे जात होतो. सायकल रिक्षातुन. मला नीट रस्ता माहीती होता. घरापासुन सुरुवातीच रस्ता रिक्षेवाल्याला सांगितल्यावर मला रिक्षात गाढ झोप लागलेली. एवढ्या रणरणत्या उन्हात झोपणारा मी एकलाच नग असणार पण दुपारची वेळ होती त्याला मी तरी काय करणार? सहाजिकच मला जाग आली तेंव्हा आम्ही भलत्याच ठिकाणी पोचलो होतो.&lt;br /&gt;पुढे काय झाल सांगायची गरज नाही. आजोबांनाच विचारा!&lt;br /&gt;&lt;br /&gt;* आम्ही लहानपणी जवळच्या मैदानावर सायकलच्या शर्यती लावायचो. मागच्या गल्लीतल्या एक मुलासोबत, ज्याच नाव आता आठवत नाही पण चेहरा अजुनही आठवतो, मी शर्यत लावली . त्याने मला हरवल. मी त्याला म्हटल की त्याची सायकल नवीन आहे म्हणुन तो जिंकला. त्यानी परत शर्यत लावली. पण यंदा मी त्याची नवीन सायकल चालविणार होतो. आणि तो माझी जुनी.&lt;br /&gt;मी परत हारलो.  त्या नंतर बरीच वर्ष मी माझ्या मनात त्याला धोपटायची इच्छा सुकत ठेवली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;* आमच्या वडिलांनी खुप वर्ष शहरातल्या कापडाच्या गिरणीत नोकरी केली. गिरणीच्या मालकीच एक गेस्ट हाउस होत आणि गिरणीतल्या लोकांची तिथे वर्षातुन एक-दोनदा तरी गेट-टुगेदर होत असत. मला एकदा आई-बाबा घेउन गेले. बुफे होता आणि जेवण उशीरा होत असे म्हणुन आईने माझ ताट वाढुन दिलं. आता इतक्या सगळ्या लोकांसमोर, गर्दीत मी 'वदनी कवळ घेता' कस म्हणु ते कळेना. लाज वाटत होती. मी बराच वेळ तसाच बसलो होतो. थोड्या वेळानी खुप भूक लागली पण ' वदनी कवळ' म्हटल्या शिवाय जेवणार कस?&lt;br /&gt;शेवटी मी टेबला खालती, कोणाला दिसणार नाहीत असे, हात जोडलेत. डोळे किलकिले मिटलेत. फटीतुन मी बघत होतो कि कोण आपल्या कडे बघतय ते. (कोणी म्हणजे कोणी सुद्दा बघत नव्हत!) आणि सुपर-फास्ट गतीने -&lt;br /&gt;'वदनी......श्री हरीचे.....सहज.....जीवन .....ब्रह्म.....उदर.....कर्म....ओम....राम....ओम्...सहना......वही....तेज.....वही.....शांति: शांति: शाति:.... म्हटल आणि जेवायला लागलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;*मी तीन-चार वर्षांचा असतांना खामगावला एका लग्नाला गेलो होतो. लग्न रविवारी असाव कारण त्याच दिवशी रामायण प्रक्षेपित होणार होत. आणि नेमका तो भाग कुंभकर्ण वधाचा होता. मी सकाळ पासुन आईच्या मागे लागलो होतो की मला कुंभकर्ण वध बघायच आहे. आता खामगाव सारख्या गावात (त्या गावाच्या नावतच गाव आहे!) आणि लग्नाच्या मांडवात टि.वी. कुठुन मिळणार. आणि अगदी टि.वी. असता तरी नवरा-नवरीने हार हातात घेउन काय कुंभकर्ण वध बघायचा का? पण माझ्या बालबुध्द्दीला असले प्रश्न झेपणारे नव्हते. कोणी ऐकत नाहीय बघुन मी शेवटी मांडावा बाहेर पडलो आणि हिंडत एका घरासमोर टि.वी. बघत उभा राहिलो. चांगले कपडे घातलेला गोरा-गोमट पोर बाहेर उभ आहे बघुन त्या लोकांनी मला आत घेतल. मी मनात म्हटल की ' उत्तम, आता कुंभकर्ण वध नक्कीच बघायला मिळणार'. इथे मांडवात  माझ्या नावाचा गजर झाला. मला शोधण्याच्या धावपळीत कोणाला तरी मी त्या घरात टिवी  बघतांना दिसलो. सगळ्यांनी रागवल. चार-चौघांसमोरे चांगल दिसत नाही म्हणुन आई-बाबांनी बत्ती दिली नाही. रामाची कृपा!&lt;br /&gt;नवरा-नवरी विचार करत असतील की आमच लग्न लागत होत आणि मांडव चिन्मयला शोधत होता.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-3083091710800753358?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/3083091710800753358/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=3083091710800753358' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/3083091710800753358'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/3083091710800753358'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2010/07/blog-post.html' title='मला काय आठवत'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-4603903573099176517</id><published>2010-04-26T07:35:00.001+05:30</published><updated>2010-04-26T07:35:00.438+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भारताच्या शोधात'/><title type='text'>तुर्की साम्राज्या बद्दल अजुन थोडं</title><content type='html'>लपांटोच्या युध्दाबद्दल लिहिण्याच्या प्रकल्पात तुर्की साम्राज्याबद्दल बरच वाचन झाल. त्यामुळे लपांटोच्या युध्दाचा दुसरा भाग लिहिण्याच्या आधी हा लहानसा लेख लिहिल्या शिवाय मला रहावत नाही. तसदीबद्दल क्षमस्व. लपांटोच्या युध्दाबद्दलच्या लेख मालिकेतला हा व्यत्यय असला तरी त्या लेखांची लय तुटणार नाही याची मी काळजी घेण्याचा प्रयत्न करीन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुर्की साम्राज्या महान आणि वैभवशाली होत यात वाद नाही. जगाच्या ज्ञात इतिहासात होउन गेलेल्या राजघराण्यांच्या आणि साम्राज्यांच्या स्पर्धेत तुर्की साम्राज्याचा क्रमांक बराच वरचा लागेल. गंमतीची बाब अशी की हि तुर्की लोक मुळात मध्य आशियातील होती आणि त्यांनी राज्य मात्र अनातोलिया आणि अंकारा भागात प्रस्थापित केल. एकाच कुटुंबाने ६ शतके राज्य करणे हि सुध्दा काही छोटी गोष्ट नव्हे. सतराव्या शतकाते सुल्तान बर्‍याचश्या प्रमाणात शंख असले तरी पहिले तीनशे वर्ष या कुटुंबाने एकाहुन एक सरस असे सेनानी आणि राज्यकर्ते निर्माण केलेत. याच काळात या साम्राज्याची प्रचंड भरभराटा झाली आणि साधारण मानल्या जाणार्‍या आमिर या पदवी पासुन त्यांनी स्वतःला इस्लामी जगताचा खलिफा घोषित केल. अर्थात इतर मुसलमानी सत्ताधिशां साठी एक उदाहरण मांडीत प्रचंड प्रमाणावर विध्वंस केला. या लेखात मी दोन मुद्दे वाचकांसमोर मांडणार आहे. पहिला म्हणजे तुर्की राज्यकर्त्यांची रक्तपिपासु वृत्ती आणि दुसरा,  तुर्की इतिहासाच्या झोतात मराठी साम्राज्याचा संक्षिप्तात आढावा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;उत्तर भारतात जसा मुसलमानी आक्रमकांनी नाश केला तसला विध्वंस तुर्कांनी पूर्व युरोपातही मांडला. प्रचंड सैन्य उभे करुन यांनी युरोपावर सतत चढाया केल्यात. अतोनात प्राणहानी केली आणि प्रचंड प्रमाणावर गुलामांचा व्यापार केला. पूर्व युरोपातील सुंदर बायकांना आपल्या हारेम मधे दाखल करण आणि सुदृढ पोरांना गुलाम म्हणुन विकल. भारतात मुसलमानी आक्रमकांनी अत्याचार केलेत की नाही यावर वाद घालणार्‍या इतिहासाचार्यांनी तुर्की इतिहास वाचावा. पहिल्या तीनशे वर्षात एक ते दिड लाख सैन्य घेउन त्यांनी इतकाल्या चढाया केल्यात की एवढी लोक त्यांना मिळत कुठुन होती हा प्रश्न मनात येतो. त्यांच्या युध्द पध्दतीचा एक महत्त्वाचा अंग म्हणजे दरोडेखोर आणि भाडोत्री सैनिक होय. ही लोक सगळ्यात पहिले हल्ला करित असत आणि मग त्यांच्या नंतर खर्‍या सैन्याचा पुर फुटत असे. तसेच तुर्कांकडे त्या काळातील प्रगत तोफा होत्या. आणि कुठलाही किल्ला किंवा शहर काबिज केल्यावर ते लुटायला सैनिकांना मुभा होती. ही लुट इतकी महत्त्वाची होती कि सन १५१० च्या दशकात इजिप्तच्या स्वारीत तुर्की सैन्य नाखुश होत कारण इजिप्त मुसलमानी प्रांत असल्यामुळे तो लुटायची संमती सैनिकांना नव्हती. तसच सोळाव्या दशका नंतर ही लुट मिळण कमी होत गेल आणि त्यामुळे बरेच उठाव झालेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुर्की सुल्तान हे खास करुन खुनशी होते हे तर सहाजिकच झाल. सन १४१२ ते १४२० ची कारागिर्द असलेला सलिम पहिला हा त्यांच्यातला हिरा होता. त्याने इतक्या वजिरांना मारल की तुर्कीत की कोणाला शिवी द्यायची तर त्याला सलिम चा वजिर हो अस म्हणत असत. कत्तली करण्याचा त्याला जणु छंद होता. पण स्वतःच्याच लोकांना तो स्वतःच्या डोळ्यासमोर मारायचा. त्याचे अंगरक्षक यासाठी प्रसिध्द होते. सलिम ने हुकुम दिला की त्या वजिराला किंवा अधिकार्‍याचा तिथल्या तिथेच शिरच्छेद केल्या जात असे. सुलेमान ज्याला द मॅग्निफिसंट ही पदवी लोकांनी दिली तो त्यातल्या त्यात बरा होता. त्याने फार कमी कत्तली केल्यात. तरी त्याच्या नेसलेल्या कपड्यांना त्याच्याचा नोकराचा स्पर्श झाला म्हणुन त्याने त्या नोकराला फासावर चढवल. पण या घराण्याचा शिसारी येणारा प्रकार म्हणजे गादी मिळवायला भावंडांची कत्तल करणे होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;औरंगझेबाने आपल्या भावंडाना मारुन गादी मिळवली यासाठी तो कुप्रसिध्द आहे. (अजुन बर्‍याच कारणांसाठी तो कुप्रसिध्द आहे. पण त्यातल हे एक!) पण तुर्की राजघराण्यात तर ती मानलेली प्रथा होती. पहिले दोन-तीन सुल्तान वगळाता पुढल्या सगळ्यांनी भावंडांच्या रक्ताने माखलेल्या पायांनी राज्यारोहण केले. नुसती भावंड नाही तर त्यांची मुल, त्यांचे जावई सगळ्यांना ओळीनी मारल्या जात असे. एका सुल्तानाच्या भावाला आणि त्याच्या मुलाला मारतांना हा सुल्तान त्यांच्या किंचाळ्या ऐकायला बाजुच्या खोलीत मुद्दाम येउन बसला. आणि त्यांना मारायला उशीर होउ लागला तर त्याला फार राग आला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सतराव्या शतकानंतर भावंडांना मारण्या ऐवजी त्यांना जन्मभर एखाद्या दुरच्या गावातल्या महालात बंदिस्त करुन ठेवत असत. नुसत भावंडांनाच नाही तर आपल्या मुलांनी उठाव करु नये म्हणुनन त्यांनाही असच महालात बंदिस्त करुन ठेवल्या जात असे. साम्राज्याच्या आरंभीचे सुल्तान त्यांच्या मुलांना वेग-वेगळ्या प्रांतांचे सुभेदार म्हणुन नेमत असत. त्यामुळे त्यांना राज्यकारभाराचा अनुभव मिळत असे. तसच त्यांना नविन प्रांत पादाक्रांत करण्यास प्रोत्साहन दिल्या जात असे. त्या अन्वये त्यांचे युध्द कौशल्य दिसे तसेच सैन्याला त्यांची ओळख होई. पण हे सगळ सतराव्या शतका नंतर बंद झाल्यामुळे पुढी सगळे सुल्तान नालायक निघालेत. आणि जरी साम्राज्य पुढे अजुन तीन शतके तगल तरी राज्याची वाढ खुंटलेली होती आणि बहुतांश युध्दे स्थित भाग टिकवण्यासाठीच घडली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकाच कुटुंबातील वंशजांनी सहा शतके राज्य केलं असल अजुन कुठलही उदाहरण माझ्या ध्यानात नाही. राज्य विखरुन जातात, परकीय आक्रमणांच्या झंझावात उडुन जातात किंवा अंतर्गत उठाव होउन नाश पावतात. तुर्की राजघराण मात्र लवाच्या पात्यासारख तगुन राहिल. बायझाच दुसर्‍याला तैमुरलंग ने कैद केल्यानंतर या राज घराण्यात पहिला वितुष्ट निर्माण झाल. पण त्याचा शेवट म्हणजे त्याच घराण्यातील वंशजाला सुल्तान म्हणुन नेमण्यात आले. पुढे सतराव्य शतकात नंतर ठराविक अंतरांवर उठाव होत गेलेत. या उठावांपैकी बरेचशे उठाव तुर्की सैन्याच्या जानिसारी नावाने ओळखल्या जाणार्‍या अति-विशिष्ट विभागाने केलेत. यात बर्‍याचश्या सुल्तांनाना मारुन टाकल पण ये-रे माझ्या मागल्या सारख त्याच घराण्यातील अजुन कोणाला तरी सुल्तान नेमण्यात आल. गंमतच वाटते हे सगळ वाचायला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यांच्या इतिहासातील पहिली तीनशे वर्षांचा उल्लेख मी अनेकदा केला आहे. एका मागोमाग असे धुरंधर गादीवर आलेत आणि तिथेच मला मराठी राजघराणी मला कम नशिबी वाटतात. छत्रपतींच्या कुटुंबातील म्हणा किंवा पुढे पेशव्यांच्या घरातील म्हणा पण कुठल्याच थोराने वयाची पन्नाशी ओलांडाली नाही. छत्रपती पन्नासचे होते किंव्हा सत्तेचाळ, तुम्ही कुठल्या जन्मवर्षावर विश्वास ठेवाल त्यावर ते अवलंबुन आहे. संभाजीराजे बत्तीस. राजाराम राजे तीस. या घराण्यातला अपवाद म्हणजे छत्रपती शाहु महाराज. त्यांनी खर्‍या दृष्टीने राज्य भोगल. ते मुत्सद्दी होते पण लढवय्ये नव्हते आणि त्यांनी साठी ओलांडली. पेशव्यांच्या घराण्यात तर अजुन दुर्दशा होती. थोरले बाजीराव चाळीस, नानासाहेब चाळीस, चिमाजी अप्पा चाळीस, सदाशिवराव भाउ तीस, विश्वास राव सतरा किंवा अठरा आणि माधवराव सत्तावीस. या घराण्यातला अपवाद म्हणजे राघोबा दादा पण त्यांच्या तलवारीत कुठलीच कसर नसली तरी बाकी भानगडींनी मराठा घराण्याच फार नुकसान झाल. महत्वाच्या सरदार घराण्यांमधे ही बघितल तर चित्र थोडं बर आहे. महादजी शिंदे आणि मल्हार राव होळकरांची कारागिर्द बराच काळ होती. पण या सगळ्यांची तुलना तुर्की साम्राज्याच्या पहिल्या तीनशे वर्षात प्रत्येक सुल्तानाचा अंमल अठ्ठावीस वर्ष होता. इथे आपल्या थोरा-मोठ्यांची आयुष्य प्रत्येकी पस्तीस असेल आणि तिथे त्यांच्या कारागिर्दी अठ्ठाविस वर्ष होता. सुलेमान दुसरा तर सन १५२० ते १५६६ गादीवर होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इतकाली वर्ष आयुष्य आणि राज्य मराठी घराण्याला लाभली असती तर आज भारताचा नक्षाच वेगळा असता. छत्रपतींचाच विचार केला तर अजुन दहा वर्ष आयुष्य म्हणजे कितीतरी कामगिर्‍या यशस्वी झाल्या असत्या. मराठी इतिहासात छत्रपतींचा खरा वारस म्हणजे थोरले बाजीराव मानायला हवेत पण त्यांनी विसाव्या वर्षी राज्य छातीवर घेतले आणि चाळीशीला श्वास सोडला. ही दोन व्यक्तीमत्व जन्मभर नुसती धावत होती. सतत, अविरत. आणि काही कमी असेल तर गृहकलह. म्हणुनच बहुधा त्यांची हृदय थकुन गेलीत. गेल्या हजार वर्षातील भीषण आणि रक्तरंजित भारतावर पसरलेल्या रात्रीत मराठी साम्राज्य म्हणजे प्रखर स्वप्न होत. आणि छत्रपतींपासुन ते सदाशिवराव भाऊ पर्यंतचे सेनानी जणु विजेसारखे लखलख करुन गेलेत. सुर्यासारख तळपायला वेळ मात्र विधिलिखित नव्हता हे दुर्दैव.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मागल्या लेखात छत्रपतींच्या बोलण्यात यवन-तुर्क असा उल्लेख आल्याच मी लिहिले होते. मला प्रश्न असा पडायचा की तुर्की सुल्तानांनी भारतावर कधीच आक्रमण केले नाही तर त्यांच्या बद्दल राजे कस काय बोलत होते. त्याच्या मागे दोन कारण असावीत. एक अस की तुर्की साम्राज्याची ख्याती भारतापर्यंत पोचणे सहाजिकच होते. आणि ही सुल्तान स्वतःला मुसलमानी लोकांचे खलिफा मानित असल्यामुळे सगळ्या मुसलमानी आक्रमणांना राजांनी तुर्की शब्दाने संबोधिले असावे. किंवा दुसर म्हणजे मध्य आशियातुन भारतावर मोठ्या प्रमाणावर आक्रमण झालीत. तैमुर लंग पासुन ते बाबर पर्यंतचे सगळी रक्तपिपासु लोक मध्य आशियातुनच भारतावर कोसळलीत आणि मागल्या लेखा म्हटल्या प्रमाणे तुर्की लोकांची मूळ भुमी मध्य आशियाच मानल्या जातो. त्यामुळे राजे त्या आक्रमकांना तुर्क म्हणत असावेत. आता यवन कुठुन आलेत हे मात्र मला माहिती नाही. कारण अलेक्स्झंडर नंतर भारतावर (किंवा त्याच्या आधी कधीही) कुठल्याही यवनाने (ग्रीक) आक्रमण केल नाही. हे यवन म्हणजे राजांना पर्शियन तर अभिप्रेत नव्हेत?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-4603903573099176517?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/4603903573099176517/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=4603903573099176517' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/4603903573099176517'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/4603903573099176517'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2010/04/blog-post_26.html' title='तुर्की साम्राज्या बद्दल अजुन थोडं'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-8909345701175099949</id><published>2010-04-01T09:47:00.002+05:30</published><updated>2010-04-01T09:47:00.197+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भारताच्या शोधात'/><title type='text'>लपांटोचे युध्द</title><content type='html'>तुर्कीसाम्राज्याचे नौदल आणि एकत्रित युरोपच्या नौदलात भीषण युध्द मेडिटेरियनच्या समुद्रात सन १५७१ ला लपांटो च्या जवळ झाले. लंपाटो म्हणजे मेडिटेरिनियन (युरोप आणि तुर्की यांच्या मधे स्थित)  समुद्रातील खाडी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या युद्ध्दातील मुख्य पात्रे म्हणजे त्या वेळेसचा तुर्की सम्राट सलीम॥ (या राजघराण्यात बरीच सलीम झालेत. या सलीम ॥ चा आजोबा म्हणजे सलीम ।), त्याचा प्रमुख वजीर सोक्कुल्लु, नौदलाचा सेनापती, कारा मुस्तफा, पियाल मुस्तफा आणि युरोपिय लोकांमधे पोप पायस, स्पेन चा राजा चार्लस  आणि डॉन  जॉन ऑफ ऑस्ट्रीया हे आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लपांटोच्या युध्दाचा वर-वर बघता भारताशी काही सुध्दा संबंध नाही. पण भारताच्या शोधात ख्रिस्ती आणि मुसलमानी सत्तांमधील वैमनस्याचे महत्त्व कमी होत गेले आणि या युद्धातील विजयाने युरोपिय सत्तांचा व्यक्तीमत्वात आमुलाग्र बदल झाला.  आपण तुर्की साम्राज्याला इतका जबरदस्त तडाखा देउ शकतो तर जगातील इतर कोणालाही पराजित करु शकतो या आत्मविश्वासाने या युरोपियलोकांनी जगावर बेधडकjavascript:void(0) आक्रमण केले. भारतावर पकड जमवायला त्यांना जरी अजुन ३०० वर्ष लागणार होती तरी त्या दरम्यान त्यांनी उत्तर आणि दक्षिण अमेरिकन खंड, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया नेहमीसाठी गिळंकृत केल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लेखाच्या पहिल्या भागात आपण तुर्की साम्राज्याबद्दल माहिती करणे आवश्यक आहे. मुसलमानी सत्ताकेंद्रां पैकी, हारुन अल रशिद च्या बगदाद (तो बगदाद चा खलिफा होता) केंद्रा  व्यतिरिक्त, तुर्की साम्राज्याच्या इस्तंबुल केंद्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. अरब नसलेले पण स्वतःला सर्व मुसलमानी लोकांचे राज्यकर्ते मानणारे हे पहिले राज्यकर्ते होते. पण इतर मुसलमानी राज्याधिशांच्या तुलनेत हे सर्वाधिक यशस्वी ठरले. यांच्या आक्रमणाचा मुख्य लक्ष्य युरोप होते. कर्डोबा, स्पेन मधुन मूर लोकांना १३ शतकात हाकलुन दिल्या पासुन (मूर हे स्पेन चे मुसलमानी सत्ताधिश होते. जवळ जवळ ५ शतके आयबेरियन प्रांत यांच्या अधीपत्त्याखाली होता. या काळात संपूर्ण स्पेन आणि पोर्तुगाल मुसलमान होत.) युरोपच्या भूमीवर राज्य प्रस्थापित करण्याची खटाटोप या तूर्की लोकांनी जवळ जवळ दोन शतके केलीत. यात ते बर्‍याचश्या प्रमाणात यशस्वी ठरले. तुर्की साम्राज्या शिखरावर असतांना युरोप खंडातील ग्रीस, बल्गेरिया, बरचस हंगेरी, बोस्निया भागावर तुर्की अंमल होता. आणि तुर्की साम्राज्याची राजधानी इस्तंबुल   या शहराचे मूळ नाव कॉन्स्टंटीनोपोल होते. व स्वतःला ख्रिश्चन धर्माचे पालनकर्ते म्हणवणार्‍या बायझेंटाईन साम्राज्याची ही राजधानी होती. तुर्कांनी सन १४५३ ला ही राजधानी जिंकुन, साम्राज्याला नेस्तनाभूत केल. तेंव्हापासुन रोम जिंकण्याची स्वप्न ही तुर्की लोक बघायला लागलेत. या मुसलमानी लोकांना जसा हिंदु लोकांचा द्वेष होता तसाच ख्रिश्चन लोकांचाही यांनी प्रचंड द्वेष होता. त्यामुळे रोम जिंकुन ख्रिश्चन धर्माच्या सर्वात पवित्र स्थळाला जमिनदोस्त केल म्हणजे मग इस्लामी हिरवा झेंडा सगळीकडे रोवला जाईल ही त्यांची मनिषा होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;---&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुर्की साम्राज्या जवळपास ७ शतके टिकुन होत. इतकी शतके ब्रिटिशही टिकले नाहीत. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला उस्मान ने स्थापन केलेल्या लहानस राज्य पुढल्या दोन शतकात पश्चिमेस इजिप्त पासुन ते पूर्वेस इराण पर्यंत तर उत्तरेस बल्गेरिया, सर्बिया ते दक्षिणेस सिरिया आणि अरब वाळवंटापर्यंत पसरत गेले. छत्रपतींच्या बोलण्यात यवन-तूर्क अस उल्लेख आल्याच आढळत पण माझ्या माहिती नुसार कोणी तूर्की भारतात कधी आले नाहीत. (त्यांच नेमक तेच चुकल. पण ते पुढे) &lt;br /&gt;तुर्की सम्राट स्वतःला खलिफा म्हणवुन घेत असत. मध्यंतरी ते स्वतःला रोमन साम्राज्याचे वंशज मानु लागलेत आणि स्वतःला कैसार (सिझर) म्हणवुन घेऊ लागलेत. १९२२ ला ब्रिटिशांनी हे साम्राज्य मोडले पण १६ व्य शतकाच्या उत्तरार्धा पासुन साम्राज्याचे पसरणे थांबले होते आणि एकाहुन एक शूर लढवैय्ये आणि मुत्सद्दी पैदा करणारे या राजघराण्यातील वंशज शंख निघायला लागलेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुर्की लोक इतिहासाच्या पटलावर १३ व्या शतकात उदयास आलेत. ते नेमके कुठले या बद्दल बराच वाद आहे. मध्य आशियातील एक टोळीने अनाटोलिया आणि आशिया मायनर म्हणजे सध्य स्थितीतील तुर्की भागात स्थलांतर केले. मंगोल लोकांनी घातलेल्या १२ व्या शतकातल्या विध्वंसा नंतर हा प्रदेश नमोहराम झालेला होता. अश्या परिस्थितीत या लोकांनी आपला जम बसविला. हळु हळु तुर्की टोळीचे बरे आमिर लोकांनी (जमिनदार) या भागात गर्दी करु लागले. ही लोक मुळात मुसलमान नसावित. पण अरब भागात वसल्यावर यांनी इस्लाम स्विकारला असावा. पण धर्म कुठलाही असला तरी ही लोक शूर होती यात काही वाद नाही. त्या काळात तलवारीला पाणी असल्याशिवाय गत्यंतर नव्हते. या टोळ्यां पैकी  ओस्मान पहिला  याने जमिनदारी मिळवुन तुर्की साम्राज्याचा नारळ फोडला. अर्थात, त्यावेळेस त्याला आपण एका महान राजघराण्याचा पाया बांधतो आहोत अस काही वाटल नसणार. पण तो फार मुत्सद्दी होता यात वाद नाही. त्याने आजु-बाजुच्या भांडणांचा फायदा उठवित आपली जमिनदारी वाढवायला सुरुवात केली. त्या कालावधीत बरीच तूर्की टोळ्या लहान लहान जमिनदार्‍या चालवित होत्या. त्यांच्याशी भांडण घेण्या ऐवजी ओस्मान (त्याला इंग्रजी भाषेत ओथ्मान अस म्हणतात) त्याने आशिया मायनर मधल्या ख्रिस्ती लोकांशी भांडण घेतलीत आणि त्यांची जमिन घ्यायला लागला. पण तो स्वतःला सुल्तान म्हणवुन घेत नसे. तो फक्त "आमिर" होता. याला कारण दोन होती. एक म्हणजे, पहिले सांगितल्या प्रमाणे, आजुबाजुल बरीच तूर्की जमिनदार्‍या होत्या आणि स्वतःला सुल्तान म्हणवुन घेणं म्हणजे त्यांच्या शेपटीवर पाय देणे होते. आणि दुसर म्हणजे अविश्रांतपणे जरी ओस्मान पहिला, याने राज्य वाढविले असले तरी साम्राज्य म्हणवुन घेण्याजोगी त्याच्याकडे जमिन मुळीच नव्हती. पण अखंड राज्यविस्ताराचा पायंडा त्याने घातला आणि त्यामुळे तूर्की लोकांची पुढली तीनशे वर्ष प्रचंड भरभराट झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या राजघराण्यातील सुल्तानांची अर्धी यादी मी पुढे देतो आहे. सुरुवातीपासुन ते लपांटोच्या युध्दा पर्यंतच्या सुल्तांनांचीच नावे यात आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१)ओस्मान पहिला ( १२९९-१३२४)&lt;br /&gt;&lt;br /&gt;२) ऑर्खन (ऑराहन) पहिला (१३२४-१३६०)&lt;br /&gt;&lt;br /&gt;३)मुराद पहिला ( १३६० - १३८९) याने स्वतःला सुल्तान घोषित केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;४) बायझाद पहिला (१३८९-१४०२) हा तैमुरलंग च्या कैदेत मेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;५) मेहमद पहिला (१४१३-१४२१)&lt;br /&gt;&lt;br /&gt;६) मुराद दुसरा (१४२१-१४४४)&lt;br /&gt;&lt;br /&gt;७) मेहमद दुसरा (१४४४-१४४६)&lt;br /&gt;&lt;br /&gt;८) मुराद दुसरा (१४४६-१४५१) - मेहमद दुसरा हा याचाच मुलगा. दोघ जण जणु आट्या-पाट्या खेळत होते!&lt;br /&gt;&lt;br /&gt;९) मेहमद दुसरा (१४४६-१४८१) - याने कॉन्स्टंटिनोपोल (सध्याचे इंस्तबुल) जिंकले आणि तेंव्हापासुन ते शहर तूर्कीची राजधानी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१०) बायझाद दुसरा (१४८१ - १५१२)&lt;br /&gt;&lt;br /&gt;११) सलिम पहिला ( १५१२ - १५२०)&lt;br /&gt;&lt;br /&gt;१२) सुलेमान पहिला (१५२०- १५६६) हा तूर्की साम्राज्याचा सगळ्यात नावाजलेला सुल्तान मानावा लागेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१३) सलिम दुसरा (१५६६-१५७६) याच्या कारागिर्दित लपांटोचे युध्द झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या घराण्याचा पहिले पासुन उद्देश युरोप जिंकुन इस्लामी धर्माचा प्रसार करण्याचा होता. या मागे दोन कारणे असावीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;1) स्पॅनिश भागातुन म्हणजे आयबेरिया प्रांतातुन मूर या मुसलमानी सत्तेने आठव्या शतकापासुन जवळ-जवळ पाचशे वर्ष राज्य केले. त्या काळात संपूर्ण स्पेन आणि पोर्तुगाल मुसलमान होता. पण १३ व्या शतकात ख्रिश्चनांनी मूर लोकांचा पराभव करुन तिथे परत ख्रिस्ती धर्माची स्थापना केली. तेंव्हापासुन युरोप खंडात मुसलमान धर्म नामशेष झाला. पण तेंव्हा युरोपची म्हणजे ख्रिस्ती धर्माची सीमा बायझेंटाईन साम्राज्य होती. आणि त्याची राजधानी कॉन्स्टंटीनोपोल होती. पोप चा त्या राज्याला पाठिंबा असल्यामुळे त्याला 'पवित्र' साम्राज्य मानल्या जात असे. तूर्की लोकांच्या प्रांत विस्ताराच्या वेळेस या बायझेंटाईन साम्राज्य खिळखिळ झालेल होत पण १४५३ ला त्या राज्या शेवटची घटका मोजली आणि कॉन्स्टंटीनोपोल चे इस्तंबुल झाले. त्या नंतर मात्र आपला पुढला मुक्काम रोम याची खुणगाठ तुर्की लोकांनी मनाशी बांधली आणि त्या साठी सतत युध्द केलीत. त्यांना पूर्व युरोपातुन पुढे जाता येईना म्हणुन त्यांनी समुद्री मार्गाने इटलीवर स्वारीचीही खटपट केली. याच भानगडीत लपांटोचे युध्द झाले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;2)आणि दुसर म्हणजे त्यांना टक्कर देणार युरोपिय भागात कोणी फारस मिळाल नाही. त्या मानाने पूर्वेला भारताकडे जाण्याच्या मार्गावर बरीच सुल्तान पडली होती . अजुन अस की भारत ११ व्या शतका नंतर मुसलमानी अंमलाखाली असल्यामुळे तो भाग लौकरच मुसलमान होणारच होता अस वाटण सहाजिक होत. त्या तुलनेत युरोप अजुनही धिम्मी होता. त्यामुळे त्यांनी संपूर्ण लक्ष युरोपाकडे केंद्रित केले आणि भारताकडे दुर्लक्ष केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे झालं तुर्की साम्राज्याचा संक्षिप्तात आढावा. पुढल्या भागात युरोपिय सत्तांचा आणि पोपचा आढावा घेऊया.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(क्रमशः)&lt;br /&gt;&lt;br /&gt;--------------------&lt;br /&gt;खालील पुस्तकांतुन मी ही सगळी माहिती गोळा केली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;Empire of the Sea - The siege of Malta, the battle of Lepanto and the contest for the center of the World by Roger Crowley&lt;br /&gt;&lt;br /&gt;Empires of the Monsoon by Richard S. Hall&lt;br /&gt;&lt;br /&gt;Turkish Empire - Its Growth and Decay by Lord Eversley&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-8909345701175099949?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/8909345701175099949/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=8909345701175099949' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/8909345701175099949'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/8909345701175099949'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2010/04/blog-post.html' title='लपांटोचे युध्द'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-5321715160432617378</id><published>2010-03-16T07:58:00.001+05:30</published><updated>2010-03-16T07:58:00.241+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनोगत'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आगामी लेख'/><title type='text'>आगामी लेखांच्या निमित्ताने</title><content type='html'>सध्या दोन आघाड्यांवर लेखन चालू आहे.  एका नविन दीर्घ कथेच्या बांधणीत बरीच कष्ट लागता आहेत. अर्थात, हे अपेक्षितच होत. पण मी आत्ता पर्यंत ज्या पध्दतीने लिहित असे त्या ऐवजी नविन मार्गाने लिहिण्याची खटपट चालली आहे. आत्तापर्यंत साधारणा गोष्टीची रुपरेखा मनात असली म्हणजे मी कथाभाग प्रकाशित करायला लागत असे. त्याचा फायदा असा की वाचकां समोर काहीतरी ठेवता येत असे आणि भागांमधे प्रकाशित करण्यात कथा उत्कंठा वर्धक करण्याची संधी मिळे. पण तोटा असा की कथा पूर्ण झाल्यावर मला मनात वाटे की हे अजुन लिहायला हवे होते किंवा या पात्राला असा रंग देता आला असता. खर सांगायच तर अस नेहमीच वाटणार. यावर उपाय नाही. त्यातुन कथा कशी लिहावी हे मला शिकायची संधी कधी मिळाली नाहीया. त्यामुळे अंधारात चाचपडाव तस मी नविन प्रयोग करत असतो. त्यातच अजुन एक म्हणुन यंदा ठरवल की पूर्ण कथा लिहिल्या शिवाय एकही भाग प्रकाशित करायचा नाही. बघु या काय होत ते. ही कथा आत्तपर्यंत लिहिलेल्या पैकी सगळ्यात कठीण आहे हे खर. पूर्ण होईलच असही नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवराज्याभिषेक लिहितांना "भारताच्या शोधात" ही लेख-मालिका लिहिण्याचा विचार डोक्यात आला. शिवाजी महाराजांचा इथे राष्ट्रबांधणीचा खटाटोप चालू असतांना ज्ञात जगात काय काय घडत होत, त्याचे परिणाम आणि पडसाद भारतावर कसे उमटले या बद्दल ही लेख मालिका असणार आहे. अर्ध्या जगाचा शोध भारताच्या शोधात लागला आहे अस म्हणायला हरकत नाही. आणि सन ९०० ते १८०० पर्यंतच्या काळात जगात घडलेल्या युध्दांमागील कारणांमधे भारतावर सत्ता हे अग्रगण्य कारण होत अस म्हणायलाही हरकत नाही. शोकांतिका अशी की या उलाढालींमधे आपण आपले जवळपास अर्धे बांधवजन परधर्माला आणि अर्धी भुमी परधर्मी झालेल्या बांधवजनांनाच हरवुन बसलो. आणि या काळात भारतात घडलेल्या नरसंहाराची तुलना जगात इतरत्र घडलेल्या फार कमी घटनांशी होईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण झालेल्या आक्रमणांचा मुद्दा थोडा वेगळा. या लेखमालिकेचा प्रमुख उद्देश म्हणजे भारताचा शोध घेणे आहे. (भारत एक शोध नाही, भारताचा शोध!) त्या काळात जगाचा व्यापारात भारताचा हिस्सा २० ट्क्क्याहुन अधिक होता. धर्मप्रचारा व्यतिरिक्त सोन (आणि बायका) लुटायच्या उद्देशाने मुसलमानी आक्रमक भारतात ९ व्या शतका नंतर येउ लागलेत. १५ व्या शतकानंतर  युरोपिय सत्ता भारतावर घिरट्या घालु लागल्यात.  या उठाठेवीत जगाचा नकाशा नेहमीसाठी बदलुन गेला. दोन नविन खंडाचे शोध लागलेत. आणि अफ्रिके सारख्या महाकाय खंडाचे अंतरंग पहिल्यांदाच कळले. ज्या सत्तांनी भारताकडे लक्ष दिले नाही त्या लौकरच नाममात्र  सत्ता राहिल्यात किंवा नाहीश्याच झाल्यात. त्यापैकी तूर्की साम्राज्य आणि लपांटोच्या युध्दाचे परीक्षण मी या लेख मालिकेच्या पहिल्या सदरात करण्याचा प्रयत्न करणार आहे. येथे शैक्षणिक पेपर प्रसिध्द करण्याचा मानस नाही पण या ऐतिहासिक घटनांचे चित्र रंगविण्याचा प्रयास आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लपांटो हे मेडिटेरिनियन समुद्रातील एक लहानसे बेट आहे. या बेटाला जिंकण्यासाठी तुर्कीच्या सुल्ताना ने प्रचंड मोठे नौदल पाठवले. त्याला टक्कर द्यायला युरोपातील प्रस्थापित सत्ता एक झाल्यात. यांच्यातील घनघोर युध्दात प्रचंड प्रमाणावर मनुष्यहानी झाली पण शेवटी युरोपिय सत्ता वरचढ ठरल्यात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे थोडक्यात झाल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रसंग बांधणी व भारताच या युध्दाशी नात पुढल्या भागात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;॥जय शिवाजी॥&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-5321715160432617378?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/5321715160432617378/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=5321715160432617378' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/5321715160432617378'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/5321715160432617378'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2010/03/blog-post.html' title='आगामी लेखांच्या निमित्ताने'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-3752285653714997433</id><published>2010-02-15T20:09:00.002+05:30</published><updated>2010-02-16T23:42:25.171+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लघु-कथा'/><title type='text'>गाथा दाढी-मिश्यांची (माझ्या)</title><content type='html'>मला दाढी-मिशी खुप वर्षांपासुन वाढवायची होती. म्हणजे बघा, मला चेहर्‍यावर एकही केस नव्हता तेंव्हापासुन. आमचे आजोबा जुन्या पद्धतीने अंगणात सकाळी उन्हात आरसा समोर ठेउन दाढी करत असत. त्यांच्या दाढी करण्याला एक वेगळीच नजाकत होती. आधी सगळी तयारी करायची मग चहा प्यायचा. जणु काही दाढीच सामान भिजत ठेवलय आणि मग सतरंजीवर बसुन दाढी करायची. माझ्या वडिलांना भरघोस मिश्या आहेत. मुच्छाकडा मिश्या नाहीत पण अनिल कपूर सारख्या. त्यांना छान दिसते मिशी. मला ही तसलीच मिशी हवी होती. बाबा दाढी वाढवत नसत. पण मला माहिती होत कि मला दाढी कोणासारखी हवी होती ती - शेखर कपूर. बास, मॅटर सेटल्ड! पण आयुष्यात नेहमीच हव्या असलेल्या गोष्टी होत नाही. नाहीतर माझ्यावर हा लेख लिहायची वेळ आली नसती. तुम्ही मला दिगजाम च्या जाहिरातीत बघितल असत. बर, एखाद वेळेस तेवढ नाही पण तरी माझ्याकडे बघुन, दाढी हो तो ऐसी अस नक्कीच मनातल्या मनात म्हटल असत. लहानपणी दूरदर्शन वर रात्री ओल्ड स्पाईस ची चाहिरात येत असे. त्यात सुदृढ (!) शरीरयष्टीचे पुरुष समुद्राच्या लाटांवर सर्फिंग करतांना दाखवत असत. 'the best man can get' . माझ्या मामाने त्याच्या ओल्ड स्पाईस ची रिकामी बाटली दिली होती. त्यात पाणी घालुन मी गालाला लावत असे. ते बघुन त्याने सल्ला दिला की मी मिश्यांच्या ठिकाणी तेल लावल तर लौकर मिशी येईल. मी आपला तेल लाऊ लागलो. घरातल्यांच्या फिदीफिदी हसण्याकडे मी मुळीच लक्ष दिलं नाही. कधी एकदा शेविंग करुन ओल्ड स्पाईस चेहर्‍यावर थोबकाळीन अस मला होत असे. पण शेविंग केली आणि ओल्ड स्पाईस लावल तरी दिगजाम च मॉडेलिंग करता येण कठीण होत. पण ती भानगड नंतरची नंतर बघु. आधी मिसुरड फुटण आवश्यक होत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझा मोठ्या भावाला, सहाजिकच आता मोठा असल्यामुळे, माझ्या आधी मिसुरड फुटल. मला त्रास द्यायला त्याला अजुन एक साधन मिळाल.&lt;br /&gt;'चिन्मय इकडे ये लौकर'&lt;br /&gt;"काय आहे?"&lt;br /&gt;"ये तर, गंमत आहे"&lt;br /&gt;मी आपला घोड्यावर स्वार होऊन मागल्या अंगणात पोचत असे. खरतर 'गंमतीच्या' कुतुहलापुढे माझ्या वयाचे घोडे गेले होते.&lt;br /&gt;मग तो बाबांच शेविंग क्रिम लाउन त्याचे गालावरचे केस शोधत शेविंग करण्याच्या उद्योगात असे.&lt;br /&gt;"बघ"&lt;br /&gt;"मलाहि आहेत तेवढे केस" मी तोंड वेंगाडत म्हणायचो.&lt;br /&gt;"फक्त पुरुषांना येते दाढी आणि मिशी. मर्दा-ने-जंग"&lt;br /&gt;मग मी पाण्याचा तांब्या घेउन त्याच्या मागे धावत असे. त्याची चांगली करमणुक होत असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला हा प्रकार असह्य झाला आणि शेवटी मी म्यानातुन तलवार काढली. एक दिवशी तोंडाला शेविंग क्रिम लाउन वस्तरा फिरवला. मग बाबांची नक्कल करत आरश्याच्या जवळ जाउन दाढी नीट झाली का ते बघितल. फारसा फरक जाणवला नाही आणि दादाने मल हे धंदे करतांना मात्र पकडल. संध्याकाळी आता बाबा बत्ती देणार याची खात्री होती पण झाल उलटच. ते मला म्हणालेत की आता तुला खुप दाढी येणार. आणि अशी नको असतांना दाढी केली म्हणुन केस राठ येतील. हत्तीच्या केसांसारखे टोचतील तुलाच.&lt;br /&gt;मार पडला असता तरी परवडला असता कारण पुढला आठवडाभर मी फार टेंशन मधे होतो. मला रात्री स्वप्नात मला स्वतःचे केस टोचायला लागलेत. सुदैवाने तस काही झाल नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;११वी नंतर माझ्या ओठांवर केस लाजत-गाजत entry मारु लागलेत. माझ्या बर्‍याच मित्र मंडळीला दिवसातुन दोनदा दाढी करायची वेळ आली होती.  मी मात्र दररोज सकाळी आज कुठे आणि किती उपटालेयत याच्या नोंदी घ्यायला लागलो. वर्षभराने बर्‍यापैकी मंडळी जमली होती. दुरुन बघितल तर याला मिशी आहे की नाही असा प्रश्न लोकांना नक्कीच पडत असणार. याला मिशी मूळीच नाही या ऐवजी निदान आता शंकेस वाव आहे हि प्रगतीची चिन्ह होती. दाढीची दशा मात्र केविलवाणी होती. दाढा जिथे असतात त्या गालाच्या भागावर थोडे बहुत केस डोकवायला लागले होते पण तेवढेच. बाकी मैदान साफ चका-चक था। पण आता तर कुठे सुरुवात होती. काहीच वर्षात पूर्ण शिवाजी. यावरुन एकविचार डोक्यात आला , शिवाजी महाराजांच्या जमान्यात विशिची पोरं लढत असत. त्यात जर का कोणची गत माझ्या सारखी असेल तर त्याची काय दशा होत असेल. विचार न केलेला बरा! दुरुन मी तलवार घेउन घोड्यावरून येतांना बघुन कोणाला प्रश्न पडायचा की हा पोरगा लढायला येतोय की माझी spare तलवार पोचवायला येतोय. इज्जतचा टोटल भाजी-पाला!&lt;br /&gt;&lt;br /&gt;कॉलेज मधे असतांना मला बर्‍यापैकी दाढी आणि मिशी येउ लागली होती. पण वस्तुस्थिती केविलवाणीच होती. भरघोस या शब्दप्रयोगाच्या फार म्हणजे फारच दूर अंतरावर माझ्या दाढी-मिशीने पडाव टाकला होता. इतकी वर्ष वस्तरा फिरवुन केस राठ झाले होते एवढीच प्रगती होती. आणि आठवडाभर दाढी करण्यापासुन संन्यास घेतला तर झोपतांना केस टोचत असत. पण मी हार न मानता विविध प्रयोग करू लागलो. एकदा मी अनुवठीवरचे केस वाढु दिलेत. काही महिन्यांनी चिनी लोकांसारखे खुंटा एवढे केस लोंबकळायला लागलेत. (आई च्या मते मी बोकड दिसत होतो पण मी न ऐकल्या सारख केलं.) पण सगळ्या विमानतळांवर माझ्याकडे विशेष लक्ष द्यायला लागल्यावर माझ्या लक्षात आल की मी चिनी सोडुन 'भलत्याच' लोकांसारखा दिसतोय. मी लगेच कापणी केली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण जोरदार, मर्दानी दाढी मिशी येण हा सुध्दा नशिबाचा भाग असतो हे मला हळु हळु उमगायला लागल. माझ्या एका मित्राच म्हणण की मनुष्याच्या मेंदुचा विकास २२ व्या वर्षानंतर थांबतो तस माझ्या दाढी-मिश्यांची गत झाली आहे. मला अशी सुक्ष्म शंका आहे की तो मला दाढी-मिश्यांच्या व्यतिरिक्त टोमणा मारत होता. त्या विषयावर नंतर बोलुया. मला मनाजोग्या दाढी मिश्या कधीच येणार नाही हे मी मान्य करायला लागलो होतो एवढ खर. पण शेवटचा प्रयत्न म्हणुन ठरवल की फ्रेंच कट ठेवायचा. आता नाचता येइना आंगण वा़कड याच ज्वलंत उदाहरण अजुन दुसर शोधुन सापडायच नाही. केसांचा पत्ता नाही, चाललो मी भांग काढायला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तब्बल दोन महिन्यांनंतर बोकडाची दाढी आणि अमोल पालेकरची मिशी अस काहीसा विचित्र प्रकार उगवला. दाढीचे ते काळ्या रंगाचे कापसाच्या गाठींसारखे पुंजके हास्यास्पद दिसत होते की केविलवाणे हा अभ्यासाचा विषय ठरेल. लोक मला मी आजारी आहे का विचारायला लागलेत. पण हे सगळे तत्सम वार मी आधीही झेलले होते पण मला एका पोरीनी माझ्या वयाचा कयास तिशीच्या बराच पुढे लावल्यावर मात्र मी शेवटली हार मानली. म्हणजे एवढा अट्टहास करुन मी आजारीच नाही तर वयाचाही  दिसतो? &lt;br /&gt;&lt;br /&gt;शेखर कपूरची तर ऐसी का तैसी!&lt;br /&gt;&lt;br /&gt;आताशा मी दररोज सकाळी उठुन दाढी करुन चिकना-चिट्टा बनुन कामाला जातो. जास्त विचार करत नाही. पण आरश्यात बघुन अजुनही मनाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात वाटत की...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-3752285653714997433?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/3752285653714997433/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=3752285653714997433' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/3752285653714997433'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/3752285653714997433'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2010/02/blog-post_15.html' title='गाथा दाढी-मिश्यांची (माझ्या)'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-4743518830052049651</id><published>2010-02-07T07:36:00.000+05:30</published><updated>2010-02-07T07:36:00.293+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='हिंदी रचना'/><title type='text'>सरस्वती वंदना</title><content type='html'>वीणा वादिनी वर दे, वर दे॥&lt;br /&gt;प्रिय स्वतंत्र-रव अमृत मंत्र नव&lt;br /&gt;भारत मे भर दे, वरदे।&lt;br /&gt;वीणा वादिनी वर दे, वर दे॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;काट अंध उर के बंधन स्तर&lt;br /&gt;बहा जननी ज्योतीर्मय निर्झर&lt;br /&gt;कलुष भेद तम हर प्रकाश भर&lt;br /&gt;जगमग जग कर दे वर दे।&lt;br /&gt;वीणा वादिनी वर दे, वर दे॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;नवगति, नव लय, ताल छंद नव,&lt;br /&gt;नवलकंठ, नव जलद मंद-रव;&lt;br /&gt;नव नभ के नव विहग वृंद को&lt;br /&gt;नव पर नव स्वर दे वर दे।&lt;br /&gt;वीणा वादिनी वर दे, वर दे॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;टीप -: या रचनेचे रचनाकार कोण आहेत हे मला माहिती नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-4743518830052049651?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/4743518830052049651/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=4743518830052049651' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/4743518830052049651'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/4743518830052049651'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2010/02/blog-post.html' title='सरस्वती वंदना'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-7266084689915088723</id><published>2010-01-16T09:32:00.002+05:30</published><updated>2010-01-18T20:40:20.233+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तत्वज्ञान'/><title type='text'>भ्रमाच्या शोधात</title><content type='html'>नुकतेच न्यु-यॉर्क टाईम्स मध्ये तीन लेख प्रकाशित झालेत. विज्ञाना विषयीच्या हे लेख विभिन्न घटानांची आणि शोधांची माहिती देत असले तरी त्यांच्यात विलक्षण साम्य आहे.  ऑस्ट्रेलियातील खगोलशास्त्रात रस असलेल्या एका व्यक्तीला अवकाशात डोळे रोखले असतांना त्याला गुरु ग्रहावर एक नविन  डाग दिसला. बाराकाईने निरिक्षण केल्यावर त्याच्या लक्षात आले की तो डाग म्हणजे गुरु ग्रहावर पडलेला खड्डा आहे. त्या खड्ड्याचा आकार पृथ्वी एवढा आहे. कश्यानी तो खड्डा पडला याची कल्पना अजुन खगोलशास्त्रज्ञ्यांना नाही. पण पृथ्वी एवढा खड्डा पडण्यासाठी आणि पाडण्यासाठी शक्ति या जगात उपस्थित आहे हे बघुन मन विस्मित होत. दुसरा लेख, सुर्यावरच्या काळ्या डागांबद्दल होता. या डागांची निर्मिती कशी होते आणि एका विशिष्ट कालामाना नंतर त्यांची संख्या कशी वाढते किंवा कमी होते याबद्दलची चर्चा त्या लेखात केलेली होती. हे डाग पृथ्वीच्या आकारमानाचे असतात. आणि या डागांमुळे सूर्याची उर्जा केवळ ०.१ टक्क्याने कमी होते. पण तरी पृथ्वीच्या वातावरणात त्यामुळे प्रचंड बदल घडतात. काही भागात दुष्काळ तर काही भागात वादळ अचानक पणे उत्पन्न होतात. हे सगळे शोध गेल्या तीस-चाळीस वर्षात लागले आहेत. त्या आधी देवीचा प्रकोप म्हणुन बकरा बळी देण्या पलिकडे आपल्य हातात काहीच नव्हत. अवकाशातल्या अवाढव्य वस्तुंबद्दल तर सोडाच पण डोळ्यांना न दिसणार्‍या सुक्ष्म जंतुबद्दल सुध्दाही  आपण काही करु शकत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिसरा लेखात आपल्या आतड्यात असलेल्या जंतु जगतावर होता. पोटातील सगळेच जंतु हानिकारक नसतात. खरतर फारच कमी जंतु हानि पोचवतात. बहुतांश मंडळी पोटात नेमक काय करतात याचा संशोधकांना आताशा कुठे कळु लागल आहे. पचना व्यतिरिक्त हे जंतु आपल्या तब्येतीच्या आणि स्वभावाच्या विशिष्ट प्रणालीस कारणीभूत असतात असा वैज्ञानिकांचा कयास आहे. पुढल्या काही वर्षात या विषयावर अजुन प्रकाश पडेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;थोडक्यात, आपल्या हातात किती गोष्टी आहेत आणि अवकाशातल्या अवाढव्य वस्तुंपासुन ते पोटातल्या सुक्ष्म जंतु पर्यंत अनाकलनिय घटना आपल आयुष्य, आपल्या व्यक्तिमत्वास कसा आकार देतात या बद्दलही आपल्याला पूर्ण कल्पना नाही बघुन आपल्या अज्ञानाची आणि क्षुद्रतेची जाणीव प्रखरतेने होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण गंमत अशी  की हे माहिती कळुन सुध्दा आपण ढीग काय करू शकतो? सुर्यावरचे डाग काढु शकतो? कि गुरुवर ज्या अवकाशातल्या  उल्केने गुरु ग्रहावर महाकाय गर्त निर्माण केला ती उल्का उद्या पृथ्वीवर येत असेल तर थांबवु शकतो? आपल्या आयुष्याची, जगण्याची क्षुल्लुकता बघुन मन भ्रमित होत. पृथ्वीला जग मानुन आपण त्यावर राज्य करू पहातो. विध्वंस घालतो, जगाचा वाली म्हणवुन घेतो पण आपल्यात आणि मुंगीत काहीच अंतर नाही. दोघांचेही अस्तित्व सारखेच, क्षणभंगुर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यालाच शंकराचार्य मिथ्या म्हणत असावेत.  स्वत्वाची कल्पना आपल्याला असते, कर्त्याची जी भावना आपण उराशी घेउन वावरतो ती कल्पनाच मूळ भ्रम आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जवळपास १ कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर डायानोसोरस वावरत होते. त्यांचा आता नामशेषही उरला नाहीया. विविध आकारमानाचे, विविध जातींचे हे जीव झटक्यात नाहीसे झालेत. उरली फक्त धुळ आणि त्याचे दगडात उमटलेले अवशेष. सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी मानव सदृश्य प्राणी पृथ्वीतलावर वावरु लागलेत. वैज्ञानिकांच्या मते विश्व निर्मिती जवळपास १३ बिलियन म्हणजे १३ अब्ज वर्षापूर्वी झाली.म्हणजे पुढची १२ अब्ज, ९९ करोड, ९८ लाख वर्ष विश्वाचा कारभार आपल्या उत्पत्तीची वाट बघत ताटकळला नव्हता. सगळ जस व्हायच तसच झाल. आणि या चित्रातुन मनुष्याला काढुन टाकल तरी जे व्हायच तेच होईल. तरी आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाबद्दल किती माज असतो बघा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुसुमाग्रजांची मातीची दर्पोक्ती या कवितेतील कडवी आठवतात,&lt;br /&gt;&lt;br /&gt;अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी !&lt;br /&gt;बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी&lt;br /&gt;त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी&lt;br /&gt;की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती&lt;br /&gt;मातीवर चढणे एक नवा थर अंती !&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण खर बघता याला दर्पोक्ती म्हणणे चूक आहे. काय खोट बोलतेय माती इथे? पण आपल्या अहंकाराला ठेच पोचते म्हणुन या विचारांना दर्पोक्ती ठरवणार. जर का अब्जो वर्ष आपल्याविना अडल नाही आणि पुढली अब्जोवादी वर्ष अडणार नाही तर आपल्या अस्तित्वाला अर्थ काय आहे? याच उत्तर सोप आहे. काहीच नाही. पण मग अस म्हटल तर गोंधळ होईल म्हणुन आपण तत्त्वज्ञानाचा पदर धरतो. पाण्याच्या आरश्यात आपल्या क्षणभंगुर प्रतिमेला खर ठरवण्याचा विफल प्रयत्न करतो.पाणी वाहुन गेल्यावर प्रतिबिंब नाहीस होत. काळाच्या ओघात, तसच, आपणही नाहीसे होईल. जगातील अव्यक्त, निराकार, निर्गुण शक्ति माझ माहेर आहे आणि त्यात विलिन होण माझ लक्ष्य आहे हे सगळं थोतांड वाटत. असली अव्यक्त शक्ति वास करत नसेल अस नाही. पण विश्वाच्या पसार्‍यात तिला आपली काळजी आहे अस वाटण खुळेपणा आहे. आणि का असावी? काय बाजी मारली आहे आपण, कुठले चांद-तारे लावले आहेत आपण?&lt;br /&gt;&lt;br /&gt;गुरु त्याच्या कक्षेतून थोडा जरी हलला तरी आपण नाहीसे होऊ. किंवा गुरु त्याच्या कक्षे ऐवजी दुसर्‍या कक्षेत असता तर पृथ्वीवर जीवच उपस्थित झाले नसते. दर वर्षी एकदा तरी बातम्या येतात की पृथ्वीवर लौकरच उल्का लौकरच आपटणार आहे. आता खरच अस होणार आहे की नाही देवच जाणे. पण अस व्हायच असेल तर ती उल्का फार मोठी असण्याचीही गरज नाही. दहा-पंधरा मैल लांबी-रुंदीची उल्का जरी पृथ्वीवर आपटली तरी आपण क्षणार्धात नाहीसे होऊ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पावसात घरी दिव्यापाशी घोळका करणार्‍या किड्यांची आपण कीव करतो. कारण एका रात्रीपुरतेच त्यांना पंख फुटतात आणि उजाडेस्तोवर ती सगळी मरुन जातात. आपल्या जीवनात एका रात्रीला महत्त्व आहे त्याहुन कमी महत्त्व विश्वाच्या कालमानात  आपल्या अस्तित्वाला आहे. सध्या पंख फुटले आहेत म्हणुन आपण गुटुर-गुटुर करतोय. उद्या पंख झडलेल्या अस्तित्वाला काळाची केरसुणी झाडुन टाकणार एवढ नक्की.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ?&lt;br /&gt;बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ?&lt;br /&gt;मातीतच अंती त्याचेही निर्वाण ?&lt;br /&gt;स्वामित्व जगाचे अखेर अमच्या हाती&lt;br /&gt;मातीवर चढणे एक नवा थर अंती !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-7266084689915088723?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/7266084689915088723/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=7266084689915088723' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/7266084689915088723'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/7266084689915088723'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2010/01/blog-post.html' title='भ्रमाच्या शोधात'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-2600198421087392758</id><published>2009-12-29T09:06:00.001+05:30</published><updated>2009-12-29T09:06:00.340+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दीर्घकथा'/><title type='text'>रेखांकित - अंतिम भाग</title><content type='html'>मेघनाने घाबरत फोन उचलला आणि तिला परत घाम फुटायला लागला. तिने घाबरून आईकडे बघितल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"काय झाल?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अनिकेतचा अपघात झालाय"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अग बाई, कुठे झाला? कुठे दाखल केलय?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघनाने गाडीची किल्ली उचलली आणि ती धावत बाहेर पडली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मेघना, कुठे जातेयस? कुठल्या दवाखान्यात आहे तो? थांब, मी पण येते. अशी एकटी नको जाऊस. " &lt;br /&gt;&lt;br /&gt;तो पर्यंत मेघना गाडी पर्यंत पोचली होती. तिने गाडी चालू केली आणि क्षणभर ती विचार करु लागली. तो पर्यंत आई मागुन अक्षरशः धावत येत होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मी दवाखान्यात जात नाही या आई.  काळजी करु नकोस "&lt;br /&gt;&lt;br /&gt;"काळजी काय नको करूस. हे बघ शांत हो. मी चालवते गाडी"&lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघनाने ते न ऐकता भरकन गाडी वळवली आणि फाटका बाहेर पडली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मेघना...." आई मागुन हाका देत राहिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघना टेकडीच्या पायथ्याशी पोचली.  बाबा एकटाच पुस्तक वाचत बसला होता. त्याने दुरुन मेघनाला येतांना बघितल. पुस्तक बाजुला ठेउन तो उठला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"आओ बेटी।" त्याने न हसता मेघनाच स्वागत केल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघना काहीच बोलली नाही. नुसतीच जमिनीकडे बघत उभी राहिली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाबालाही काय बोलाव सुचेना. मेघना इथे परत आलीय म्हणजे नको ते घडलय असा त्याने कयास लावला. पण मेघना परत इथे येइल हेच बहुधा त्याला अपेक्षित नसाव. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बैठो"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मी इथे कधी आलीच नसती तरी हे सगळ असच घडल असत का?" तिने बाबाच बोलण कापत एकदम विचारल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बेटी, तुम्हारा यहां आना या न आना कोई मायने नही रखता। मैने तो केवल संदेसा देने का काम किया था। लिखने वाला तो कोई और है।"&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"पण इतक्या लौकर कस सगळ घडल? अजुन एक-दोन महिने मिलाले असते तर काही तरी करता आलं असत." &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बच्चे, होनी को तो स्वयं भगवान नही टाल सकते। तुम कुछ कर पाती थी ये तुम्हारा भ्रम है।"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मी दुसर लग्न केल असत तर..?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तो?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मै किसी और की परिणिता हुई होती। और अनिकेत की जान खतरे मे ना होती।"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुमने शायद परिणीता का अर्थ गलत समझा। जिसकी मृत्यु होनी थी उसिकी मृत्यु हुई है। विधिलिखित उसे ही कहते है। तुम तन-मन से जिसकी हो चुकी थी उसकी मृत्यु अटल थी। शादी होना याने परिणिता होना आवश्यक नही है। किसी और मे विलिन हो जाना याने परिणीता होना है।"&lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघना ने आ वासला. तिला रडण आवरेना. ती रडत खाली बसली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"रो मत ऐसा भी नही कहे सकता।" बाबाचाही चेहरा केविलवाणा झाला होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"म्हणजे माझंच नशिब नाट होत." ती रडत म्हणाली. "मी त्याला भेटली नसती तर तो जिवंत असता"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"पण मग त्याच्या ऐवजी अजुन कोणी मेलं असत." तिल अजुन भडभडुन आलं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बच्चे इसमे तुम्हार कोई दोष नही है। अब मै तुम्हे कैसे समझाऊ?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"एक कहानी सुनो। एक चिडिया पंछीयों के राजा गरूड के पास आती है और कहती है - 'महाराज, मैने कल बहोत बुरा सपना देखा।"&lt;br /&gt;&lt;br /&gt;'क्यों क्या हुआ?'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'मेरे सपने मे यमराज आऐ थे। और उन्होने कहा की आज मेरी मृत्यु अटल है। अब आप ही मुझे अभय दे सकतें है।'&lt;br /&gt;&lt;br /&gt;इस पर पक्षीराज ने कहा ' तुम चिंता मत करो। तुम्हारा रक्षण करना मेरा कर्तव्य है।'&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऐसा कहे की वे उस चिडिया को पीठ पर डाले दुनिया के दुसरी और उड पडे। वहां एक आसमान को छुंती हुई सिधी चट्टान थी। उसके मध्य मे एक छोटी सी गुफां थी। वहां पर उन्होने वो चिडिया को रखा और कहां - 'इतनी दूर और इतने उंचे मेरे अतिरिक्त किसी की उडान नहीं है। यहां और कोई नही आ सकता। और गुंफा के द्वार पर मै पहेरा देता रहुंगा। तुम यहां निश्चिंत रहो।"&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऐसा कहे के वे दरवाजे की और मुडते न मुडते इतने मे  पलक झपकते ही गुफां मे छिपे एक साप ने उस चिडिया को निगल लिया।&lt;br /&gt;&lt;br /&gt;अब गरूड राज अचंबित हो गये। ये तो बडा अन्याय हुआं। वे सिधा यमराज के पास गये। &lt;br /&gt;&lt;br /&gt;'क्या मै पक्षीराज होना कोई मायने नही रखता? उन्होने यमराज को क्रोधित स्वरों मे प्रश्न पुछां। 'वो चिडिया मेरे अभय मे थी और फिर भी उसका अंत ऐसा हुआ?'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'महाराज स्वयं आप के मृत्यु पे आप के हातों मे नही है तो उस चिडिया की मृत्यु कैसे रोक पाते?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;गरुड राज ने पुछां 'फिर ऐसा ही होना तो आप ने उस चिडिया के सपने मे आकर मेरे से खिलवाड क्यों  किया?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"उस चिडिया की मृत्यु दुनिया के दुसरी और एक आसमान को छुंती चट्टान पर लिखि थी। अब उस नन्ही जान मे इतनी शक्ति ना थी। समझ लो आप ने मेरा काम सरल कर दिया।"&lt;br /&gt;&lt;br /&gt;गरुडराज संतुष्ट न हुए। उन्होने फिर पुंछा "जन्म का कारण पता नही और मृत्यु कब और क्यों होगी ये भी पता नहीं। और जीवन भी पूर्व संचित कर्मों की छाया बितता है। चिडिया की मृत्यु अटल थी और मै कर्ता होने का तो केवल भ्रम है। ऐसे जीवन का क्या अर्थ है?'&lt;br /&gt;&lt;br /&gt;"राजन्, पूर्व संचित कर्म मानो घट है। पर घट भरना यही जीवन है। और प्रात्प परिस्थिती मे अच्छे कर्मोंसे घट भरना यही मुक्ति का मार्ग है।'&lt;br /&gt;&lt;br /&gt;"ना आप का जन्म पे अधिकार है ना मृत्यु पर। तो उस सोच मे समय बिताना व्यर्थ है।' बाबा ने गोष्ट संपवली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बेटी पुंछ के जनम नही होता और मृत्यु अनुमती की राह नही देखती। उसकी मृत्यु अटल थी, तुम केवल कारण थी। इसमे तुम्हारा दोष नही है।"&lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघना काहीच बोलली नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"पर जीवन तुम्हारे हातों मे है। उसे संभाल के रखो।"&lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघना ला रडण आवरत नव्हत. तिला बाबाचे शब्द नीटसे ऐकुही येत नव्हते. तिला अनिकेत सगळीकडे दिसायला लागला. तो गेलाय याची तिने नीट खात्री सुध्दा केली नव्हती. मोठ्ठा अपघात झालाय आणि त्याच्या मित्राचा आवाज ऐकुनच तिने काय नेमक झाल असेल हे ताडल होत आणि धावत बाबा कडे आली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बिचारा एकटा पडला असेल तिथे, माझी वाट बघत असला वेडा विचार तिच्या मनाला रुतत होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"पण अनिकेतने काय केल होत की त्याचा अंत असा व्हावा. इतका चांगला होता तो. कधी कोणाचं वाईट केल नसेल त्याने. माझा जीव होता तो. आता कशी जगु मी. काय केल होत अस की माझ्या नशिबी हा भोग आहे" &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाबा काहीच बोलला नाही. त्याचेही डोळे पाणावलेले होते. तिची पाठ थोपटत तो दूर कुठे तरी शुन्यात बघत होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(समाप्त)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-2600198421087392758?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/2600198421087392758/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=2600198421087392758' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/2600198421087392758'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/2600198421087392758'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/12/blog-post_29.html' title='रेखांकित - अंतिम भाग'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-1131453448192315297</id><published>2009-12-04T08:34:00.001+05:30</published><updated>2009-12-04T21:12:04.945+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दीर्घकथा'/><title type='text'>रेखांकित भाग ४</title><content type='html'>"कसली आयडिया आहे?" अनिकेत ने बाईक ला किक मारत थंडपणे विचारल.&lt;br /&gt;"वर चल, सांगते?" त्याचा थंडपणा बघुन तिच्या कपाळावर आठ्यांनी घर मांडल.&lt;br /&gt;"पिक्चर वाटतोय का तुला? कि आपण अस करु आणि तस करु. थोडी झाडा भोवती गाणी गाऊ या आणि मग विलन ची एंट्री" तो बारीक डोळे करुन शुन्यात बघु लागला.&lt;br /&gt;"पण इथे विलन कोण आहे याचा विचार करावा लागेल. तुझ्या कपाळावरच्या रेषा कि माझ्या तळव्यात नाहिश्या होणार्‍या रेखा"&lt;br /&gt;मेघनाच्या डोळ्यातुन परत गंगा-जमुना वहायला लागल्यात. दोघेही पावसात चिंब भिजले होते.&lt;br /&gt;पहिल्या मजल्यावरच्या जोशी काकु खिडकी उघडुन भोचक पणे काय चाललय बघु लागल्यात.&lt;br /&gt;"काय काकु, काय म्हणता ?" अनिकेतने कुचक्या आवाजात विचारल.&lt;br /&gt;"काही नाही रे" त्या थोड्या वरमल्या मग चाचपडत म्हणाल्या "आत जा रे दोघे. सर्दी व्हायची. मेघना, नुकतीच तापातुन उठतेयस ना"&lt;br /&gt;"हो खर सांगायच तर मलाही हिच्यासारख सर्दी -ताप हवाय. तुम्ही खिडकी बंद करुन घ्या, तुम्हालाही व्हायची सर्दी. नाहीतर इथे आमच्या जवळ येउन उभ्या रहा. काय बोलतोय ते ऐकु येईल नीट"&lt;br /&gt;जोशी काकुंनी लगबगीने खिडकी लोटली.&lt;br /&gt;"मेघना काय तमाशा लावलायस. जा बर आत. आधीच तब्येत बरी नाही या तुझी"&lt;br /&gt;"लाज नाही वाटत का तमाशा म्हणायला?" मेघना फणकारली.&lt;br /&gt;"तुला आत्ता जिथे जायचय तिथे जा पण मी तुझा पिच्छा असा सोडणार नाही या. मी तुला कधीच सोडणार नाहीया. जिथे जाशिल तिथे मी तुझ्या मागे-मागे येइन. मग तु कुठेही जा"&lt;br /&gt;क्षणभर अनिकेत ला काय बोलाव सुचेना. त्याने गाडी बंद केली आणि स्टँड लाउन तो जिन्याच्या दिशेनी चालायला लागला. मेघना तशीच उभी होती.&lt;br /&gt;"आत्ताच तर मारे सांगत होतीस की जिथे जाशिल तिथे मागे-मागे येइन म्हणुन, मग?"&lt;br /&gt;वरची खिडकी पुन्हा किलकिली उघडली.&lt;br /&gt;"काकु, आल घालुन चहा करा लौकर आणि सोबत भजी पण चालतील"&lt;br /&gt;खिडकी घट्ट बंद झाली.&lt;br /&gt;मेघनाला खुदकन हसु आल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;घरात आल्याबरोब्बर मेघनाने अनिकेतला घट्ट मिठी मारली. अनिकेतने काहीच हालचाल केली नाही.&lt;br /&gt;"अस काय करतोस?"&lt;br /&gt;तिला दूर सारत तो परत खिडकी जवळ गेला. "सांगतेस का काय ते?"&lt;br /&gt;"फोटो काढायला हवा खिडकी जवळ. अनिकेत खिडकीवाले"&lt;br /&gt;"सांग"&lt;br /&gt;"मी दुसर्‍या कोणाशी लग्न करीन" अस म्हणुन ती क्षणभर अनिकेतची प्रतिक्रिया बघायला थांबली&lt;br /&gt;त्याच्या चेहर्‍यावरची माशी सुध्दा हलली नाही.&lt;br /&gt;"मला बोलवु नकोस म्हणजे झाल. अर्थात तो पर्यंत मी असलो तर"&lt;br /&gt;"ऐक तर. बाबा ने सांगितल कि मी ज्याची परीणिता होणार त्याचा मृत्यु अटळ आहे. आणि आपण धरुन बसलोय की मी तुझीच  परीणिता होणार. मी जर का दुसर्‍याशी लग्न केल तर प्रश्नच मिटला"&lt;br /&gt;अनिकेत मेघना कडे रोखुन बघत होता.&lt;br /&gt;"अरे म्हणजे तात्पुरत...."&lt;br /&gt;"कळल मला" तो तीक्ष्ण स्वरात तिला कापत म्हणाला. " म्हणजे माझ्या ऐवजी दुसरा कोणी तरी मरणार"&lt;br /&gt;"काय करायच मग तुच सांग. मला काय हौस आहे कोणाला मारायची. माझ्या नशिबी कोणी मरणार तर त्याला मी काय करणार? पण तुला मी काही होउ देणार नाही एवढ नक्की"  अस म्हणुन ती परत रडायला लागली.&lt;br /&gt;"किती रडशील? काही झाल की नळ चालु" अनि त्रागाने  म्हणाला. "शांत बस बर थोडी. मला विचार करु दे"&lt;br /&gt;"हो, बोल मला अजुन. मीच ऐकुन घेते म्हणुन"&lt;br /&gt;अनिच्या डोक्यात विचारांच अचानक वादळ उठल. त्याने सगळी आशाच सोडली होती पण मेघनाची युक्ती ऐकुन त्याला काही तरी होउ शकत या विचाराने हुरहुरी आली होती. पण अजुन कोणी मरणार या विचाराने त्याच मन कच खात होत.&lt;br /&gt;तो नुसताच येर-झार्‍या मारु लागला.&lt;br /&gt;"बोल ना, अस काय करतोस?"&lt;br /&gt;"काय बोलु, काय अपेक्षा आहे तुझी?"&lt;br /&gt;"हो म्हण फक्त म्हणजे झाल"&lt;br /&gt;"अरे, गंमत वाटतेय का तुला? हो काय राख म्हणु" अनिकेत ओरडला.&lt;br /&gt;"सॉरी, मला ओरडायच नव्हत.&lt;br /&gt;थोडा वेळ अनिकेत काहीच बोलला नाही.&lt;br /&gt;"अस कस अजुन कोणाला मरू देउ मी माझ्या ऐवजी?"&lt;br /&gt;"अनि, तू कोणाला मारत नाहीयास. तू उगाचच मनाला घोर लाउन घेतोयस. आपण इथे कोणाच्या खुनाचा प्लॅन करत नाहीया. अस बघ की माझ्या नशिबी त्या दिवशी जसलीन सोबत त्या बाबा कडे जाण होत. मी नाही म्हणत असतांना त्या बाबा कडुन हे सगळ ऐकल, उगाचच का अस सगळ घडुन आल? यातुन मार्ग काढता यावा, यातुनही मार्ग निघु शकतो याची चिन्ह आहेत ही सगळी. काहीच माहिती नसत तर काय केल असत? आता सगळ माहिती असुन काहीच न करण हेच चुकीच ठरेल."&lt;br /&gt;मेघनाचा युक्तीवाद वर्मी लागला.&lt;br /&gt;"बरं ठीक आहे. तु म्हणतेयस तस करु"&lt;br /&gt;तेवढ्यात मेघनाचा सेल वाजला.&lt;br /&gt;"आई येतेय परत"&lt;br /&gt;अनि ने मोठ्ठा उश्वास सोडला.&lt;br /&gt;"आई येतेय तर मी काय करु?"&lt;br /&gt;"नाही ग, तस काही म्हणत नाही या. निघतो मी. मगासचे ओले उभो आहोत. तु तर नुकतीच तापातुन उठलीयस. आराम कर आता. मला ही खुप थकल्या सारख वाटतय"&lt;br /&gt;"हस ना एकदा"&lt;br /&gt;"रात्री फोन कर."&lt;br /&gt;"हो करीन पण तू हस ना एकदा.&lt;br /&gt;"काय करतेयस लहान पोरी सारख"&lt;br /&gt;"प्लीज..."&lt;br /&gt;"मेघना..." अनिकेतला हसु आल. तो दारा बाहेर पडला.&lt;br /&gt;"नाही सोडणार अशी. माझ्याशी गाठ आहे." डोळे बारीक करत तिने हसत दरवाजा लावला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;---&lt;br /&gt;अनिकेतने गाडीला किक मारली. वर बघितल तर मेघना खिडकीतुन  बघत होती. त्याने गाडी वळवली आणि अंगणातुन बाहेर पडला. पाऊस अजुनही पडत होता. त्याला घरी जावस वाटत नव्हत. हळु-हळु गाडी चालवत तो मुख्य रस्त्यावर आला. कुठल्या मित्राकडे चक्कर मारावी याचा विचार तो करत होता. पण त्याच मन सारख मेघनाने सुचवलेल्या गोष्टी भोवती वळसे घालत होत. खरच का मेघना ने दुसर्‍याशी लग्न केल तर आपला जीव वाचु शकतो? पण नशिब अश्यानी बदलत असत तर त्याला नशिब म्हणलच नसत. मेघना दुसर्‍या कोणाशी लग्न करणार या विचाराने त्याच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात समोरुन कोणीतरी अनि अशी आरोळी देत वेगाने निघुन गेल. कोण होत ते अनिच्य लक्षात नाही आल. त्याने उगाचच पाठमोर्‍या आकृतीला हात दाखवला. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवुन तो पुढे काय करायच याचा विचार करु लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इकडे मेघनाला हलक वाटत होत. असल्या परिस्थितीतुन आपण मार्ग काढला या वर तिचा अजुनही विश्वास होत नव्हता. नविन मार्ग कठीण होता खरा पण असल्या अभद्र खेळाला असलीच शहनिशा देण आवश्यक होत. तिने भिजलेले कपडे बदलले. आणि अंथरुणावर अंग टाकल. तिच्या डोक्यात गेले दोन तास घडलेल सगळ घिरट्या मारत होते. अनिकेतचे बाणासारखे टोचणारे शब्द, त्याच असहाय रडण, आपल्या डोक्यातली भन्नाट कल्पना सगळ सगळ चित्रपटासारख डोळ्यासमोर फिरत होत. जोशी काकुंचा भोचकपणा आठवुन तिला हसु आल. त्या आईला नक्कीच काहीतरी बोलणार मग आईला काय सांगायच याचा विचार ती करु लागली. आईने मागेच आडुन-आडुन अनिकेत बद्दल विचारल होत. आता अचानक माझ्यासाठी स्थळं बघा हे कस सांगायच. आणि अमेरिकेला जायच काय करायच? आणि लग्न करण म्हणजे काय गंमत थोडीच आहे. दुसरा पुरुष आपल्याला स्पर्श करणार या विचाराने तिच्या अंगावर काटा आला. तिने पांघरुण घट्ट छातीशी घेतल. एका उत्तराने प्रश्नांच नविन जाळ विणल होत. तिला डुलकी लागली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अनिकेतने गाडीला परत किक मारली. अक्षरशः वाट फुटेल तिथे तो जात होता. आत्ता खर तर मेघना सोबत पावसात भिजत फिरायला मजा आली असती. रस्त्यावरचे खड्डे चुकवत तो एक हात सोडुन संथपणे गाडी चालवत होता. पाऊस परत सपाट्याने पडायला लागला होता. पावसाचे थेंब छोट्या-छोट्या सुया टोचाव्यात तसे तोंडावर टोचत होते. 'च्यक्' असा आवाज काढत त्याने गाडी परत रस्त्याच्या कडे लावली आणि एका मोठ्ठ्या डेरेदार झाडाच्या आडोश्याला जाउन उभा राहिला. आजु-बाजुला बरीच लोक उभी होती. कोणीच कोणाशी फारस बोलत नव्हत. सगळे नुसताच पाऊस बघत होते. बाजुच्या ठेल्यावरचा चहावाल्याने नविन आधण चढवलेल होत. त्या वासाने सगळीच लोक चहा घेत होती. अनिही चहाचे भुरके मारायला लागला. त्याच्या डोक्यात विचार परत घोळका मांडायला लागलेत. 'लग्न करण म्हणजे गंमत थोडीच होती. मागेच मेघना सांगत होती की तिची आई विचारत होती आपल्या बद्दल ते. आता मेघना त्यांना काय सांगणार त्यांना? स्थळं बघा म्हणुन? च्यायला थोडं बर वाटत होत तर हे सगळे प्रश्न समोर बोहारल्या सारखे उभे. कसल्या जाळ्यात फसतोय, निघण्याचा जितका तडफडात करतोय तितकाच अजुन अडकतोय. तेवढ्यात झाडा समोर उभी असलेल्या लाल गाडीचा दरवाजा एका माणसाने उघडला. त्याला भरगच्च मिश्या होत्या आणि अंगाने तो चांगलाच बलदंड होता. हा माणुस इतक्या वेळ आपल्याच बाजुला उभा होता हे त्याच्या लक्षात आल. या माणसाला कुठे तरी आधी बघितल होत. गाडीत बसतांना तो अनिकेत कडे  बघुन उगाच हसला.  अनिकेतला कळेना तो माणुस का हसला ते कळेना. तो डोळे बारीक करुन त्या माणसाला बघायला लागला. ती लाल गाडी निघुन गेली. अनिकेतला परत तंद्री लागली. 'अमेरिकेला जायच काय करायच? मी पुढे जायच का, की पुढल्या वर्षी पर्यंत वाट बघायची. बरं, अमेरिकेला नाही गेलो तर आई-बाबा विचारणार, तर त्यांना काय उत्तर द्यायच? मेघनाच लग्न झाल्यावर तिला भेटण पूर्ण बंद होइल. किती दिवसां साठी? शी..आपणही निर्लज्जा सारख कोणाच्या तरी मरण्याची वाट बघत बसायच, गिधाडा सारख.&lt;br /&gt;"साहेब, पैसे" पोर्‍याने अनिचा हात धरुन हलवल.&lt;br /&gt;अनिने त्याला  पैसे दिले.  त्या पोर्‍याच्या कपाळावरच धगधगीत लाल गंध मजेशिर दिसत होत.&lt;br /&gt; 'आपण टेकडीवरच्या मंदिरात चक्कर मारायला हरकत नाही'&lt;br /&gt;पाउसही कमी झाला होता पण अजुन थांबला नव्हता.&lt;br /&gt;त्याने गाडीला किक मारली. पण गाडी रस्त्याच्या कडेवरुन अचानक घसरली आणि किक त्याच्या पोटरीवर सपकन बसली.&lt;br /&gt;अनिकेतने शिवी हासडली.&lt;br /&gt;"संभाल के भाऊ" झाडाखालुन कोणी तरी ओरडल. "रूक जाओ अभी. और एक चाय मार के जाओ"&lt;br /&gt;अनि ने लक्ष दिल नाही. तो मंदिराच्या रस्त्याला लागला.&lt;br /&gt;'बाबावर आपण एवढा विश्वास का टाकतोय याचा तो विचार करु लागला.&lt;br /&gt;'त्याच चुकल असेल तर कोणी मरायच नाहीच आणि मेघना दुसर्‍याशी लग्न करुन बसायची. म्हणजे मी घर का ना घाट का असा अधांतरी लटकत राहीन.'&lt;br /&gt;त्याला हे सगळे विचार नकोसे झाले होते. मंदिरात जाउन बर वाटेल अस त्याला वाटत होत.&lt;br /&gt;समोरचा गाडीवाला इतकी हळु चालवत होता. ते बघुन अनिकेतला राग आला. त्याने दोन-तीनदा हॉर्न वाजवला पण ती गाडी ढिम्म हलेना. शेवटी त्याने गती वाढवली आणि उजवीकडुन गाडी घातली. ती गाडी कोण चालवतय बघितल तर झाडाखाली उभा असलेला मुच्छड गाडी मंदपणे गाडी चालवत होता. त्याला बघण्याच्या भानगडीत अनिच्या समोरच्या दिव्याच्या खांबाकडे गेल नाही. रस्ता रुंदीकरण्याच्या  भानगडीत आधी रस्त्याच्या कडेला असलेले दिवे आता जवळपास रस्त्याच्या मधे आले होते.  शेवटच्या क्षणाला अनिने त्या खांबाकडे बघितल पण तो पर्यंत उशीर झाला होता.&lt;br /&gt;'म्हणजे एवढ सगळ करुनही तो मीच होतो' असा काहीसा विचार त्याच्या मनात वीजेसारखा चमकला आणि क्षणार्धात, पाखरु खिडकीच्या काचेवर आपटाव तसा तो खांबावर फाटकन आदळला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मेघना, उठ बाळा ५ वाजायला आलेत. कधीची झोपलीयस. "&lt;br /&gt;मेघनाने डोळे खाडकन उघडलेत. तिच ह्र्दय धड-धड करत होत.&lt;br /&gt;"आई, परिणिता म्हणजे नक्की काय?" तिने घाबरत आईला विचारल.&lt;br /&gt;"म्हणजे?"&lt;br /&gt;तेवढ्यात मेघनाचा सेल वाजायला लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(क्रमशः)&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा भाग लिहायला बराच उशीर झाला त्या साठी क्षमा असावी. पुढल्या भाग या गोष्टीचा शेवटचा असणार आहे. श्री अंबरीश यांनी प्रत्येक भागाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-1131453448192315297?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/1131453448192315297/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=1131453448192315297' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/1131453448192315297'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/1131453448192315297'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/12/blog-post.html' title='रेखांकित भाग ४'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-9129218267057371984</id><published>2009-11-02T07:19:00.000+05:30</published><updated>2009-11-02T07:19:00.263+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आगामी लेख'/><title type='text'>आगामी लेख</title><content type='html'>बर्‍याच दिवसात काही लिहिल नाही याच निमित्त धरुन लिहितोय. आगामी लेख या शीर्षका खाली लिहितोय खर पण  आगामी लेखात प्रकाशित झालेले लेख या सदरा अंतर्गतच बरेच दिवस तिठत  उभे आहेत. पण सध्या काही इलाज नाही. खुप काम आहेत त्यातुन पर्यटन बरच झाल त्यामुळे अजुनच कमी वेळ मिळाला. मधे आमचे आई-वडिल इथे आले होते त्यात व्यस्त होतो. बर्‍याच घटनांवर लिहायचा मानस होता पण तो मानसच राहिला. यावरुन लक्षात आल की सध्य परिस्थितीवर मी गेल्या बरेच दिवसात एकही लेख लिहिलेला नाही. कोणाच काही अडल नाही पण माझ इंग्रजी ब्लॉग फक्त सध्य-परिस्थितीवरच असतो आणि मराठी ब्लॉग त्याच विषयांवर पण मराठीत अश्या विचारानी सुरु केला होता. सुरुवातीला बरेच लेख लिहिलेही पण जसा जसा वेळ कमी मिळतोय तस फक्त कथाच लिहिल्या जाता आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कथा कधी लिहिन अस वाटल नव्हत. अचानकच लिहायला सुरुवात केली आणि लिहितच गेलो पण नेहमी एक प्रश्नचिन्ह समोर असत, एक भिती मनात असते की जे लिहितो आहे ते वाचण्याजोग आहे का? जे मांडतो आहे, रंगवतो आहे किंवा निदान तसा प्रयत्न करतोय ते मनोरंजक आहे का? लोकांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे कळण्याचे मार्ग ठळक नाही. मोजकी लोक प्रतिक्रिया टाकतात आणि ब्लॉगवर भेट दिलेल्यांची संख्या वाढतांना दिसते पण तेवढच. घरी आमचे वडिल बंधु आणि मातोश्री प्रत्येक लेखास प्रतिक्रिया नेमाने देतात. दोन मित्र नित्य-नेमाने लिहिलेल वाचतात.  या त्यांनी दिलेलं प्रोत्साहनची शिदोरी खुप वेळ पुरते हे मात्र खर. बरेच लोक म्हणतील कि लोकांच्या प्रतिक्रियांच काय लोणच घालायच आहे. आपल्याला आवडेल ते आणि मनाला रुचेल तस लिहित रहा. काही नाहीतर स्वतःच्या आनंदासाठी लिहि. विचार वाईट नाही पण स्वानंदासाठीच लिहायच तर दररोज डायरी लिहीली तरी पुरे आहे त्यासाठी एवढा ब्लॉग लिहायचा खटाटोप करून निरर्थक शब्दांच ओझ लोकांवर टाकण्यात काय अर्थ? काहीच नाही. खरच काही नाही. त्यापेक्षा न लिहिलेल बर किंवा न बोललेल बर. आमचे आजोबा त्यांच्या लहानपणीची गोष्ट सांगत की त्यांच्या काकांना जेवणाच्या पानावर भ्र काढलेलाही चालत नसेल. बोलायचच झाल तर "श्रीहरी श्रीहरी" एवढच म्हणायच. अजुन हव असेल तर स्वत: घ्याव. नियम फार कडक पाळल्या जात असे. पण मला कढी आवडली हे श्रीहरीच्या नादात सांगण थोड गंमतीदारच असणार.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भिती अशी वाटते की ब्लॉग लिहिण्याच्या भानगडीत वायफळ बडबड होत असेल तर ते कळणारच नाही आणि त्या नादात देवाचही नाव घेतल्या जाणार नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-9129218267057371984?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/9129218267057371984/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=9129218267057371984' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/9129218267057371984'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/9129218267057371984'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/11/blog-post.html' title='आगामी लेख'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-1137050957111136566</id><published>2009-09-23T08:27:00.000+05:30</published><updated>2009-09-23T08:27:00.240+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनोगत'/><title type='text'>जगाच्या पाठीवर</title><content type='html'>लोकांकडे जेंव्हा मी बघतो तेंव्हा माझ मन एक वेगळाच खेळ खेळत असत. हा जो मनुष्य माझ्या समोर उभा आहे तो या स्थितीत कसा पोचला. समोर भिकारी असेल तर तो भिकारी कसा झाला? त्याचे आई-बाबा पण भिकारीच होते का? त्याच लहान पण कस गेल असेल? भिक मागण्यातच का? तो लहान असतांना समाज स्थिती कशी होती?  समोर चांगल्या पोषाखात कोणी उभा असेल तर त्याने तरूणपणात कुठले निर्णय घेतले असतील? की तो श्रीमंत घरात जन्मला होता आणि आयुष्यभर एक काडी इकडची तिकडे न करता तो ऐष करत जगला? अर्थात मी प्रत्येकाला जाऊन "तुम यहां पर कैसे पोहोचे?" अस विचारत नाही.  तसं करण थोड विनोदीच ठरेल पण अश्या दृष्टीने बघायला लागल की जग वेगळ्याच रंगात दिसायला लागत. माझ्या आजोबांच बालपण १९१० च्या दशकात गेल. तेंव्हा वीज नव्हती, विमान नव्हती आणि इंटरनेटही नव्हत. पण त्यांच्या मृत्युच्या आधी त्यांनी सगळं बघितल. त्यांच्या लहानपणी लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्याच नेतृत्व करत होते तर ते जायच्या वेळी कॉंग्रेस पक्ष गांधी घराण्याची वैयक्तीक मालमत्ता झालेल होत. त्यांच्या लहानपणी जात-पात मानल्या जात असे तर त्यांच्या हयातीत दलित व्यक्ती भारताचा राष्ट्रपती झालेला होता. वैयक्तीक तसच सामजिक पटलावर एवढा प्रचंड बदल घडलेला होता की जर का त्या पिढीला बोलत केल तर इतिहासाच एक आगळ-वेगळ  दालन उघडेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सामाजिक बदलांना आपण सध्या बाजुला ठेउया.  तो वेगळा विषय ठरेल. वैयक्तिक पातळीवर विचार केला तर प्रत्येक व्यक्ति स्वतःतच एक कथा असते. काही कथा रोमांचक असतात तर काही भीषण असतात. काही अगदीच सपक असतात तर काही स्फुर्तीदायक असतात. पण या कथाच जगाला रंग देतात. जगात करोडो लोक निवास करतात. मला नेहमी वाटत की कृष्णाने विश्वरूप म्हणजे नेमक हेच दाखवल आणि अर्जुनासारखा पुरुष ते बघुन घाबरला. आपण सामान्य जन हे भीषण रूप बघण्याच्या लायकीचे नसतो आणि  अनभिज्ञपणे आपल आयुष्य कंठत असतो. जगाच सोडा, आपल्या आजु-बाजुला, ओळखीचे आणि नुसते तोंड देखले ओळख असलेल्यां पैकी किती लोकांबद्दल आपल्याला माहिती असते. काही यशस्वी असतात आणि अपयशी. पण कुठलाच व्यक्ती अपयशाची अपेक्षा ठेवत नाही. आणि प्रत्येकातच यशस्वी होण्याची कुवत नसते. म्हणुनच व्यक्तीमत्वे प्राप्त आकार घेतात. प्राप्त परिस्थितीत आणि घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांच्या चौकडीत प्रत्येक मनुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. मूळ स्वभाव बदलत नाही हे जरी मान्य तरी मनुष्य स्वभावाच्या ज्या विविध छटा दिसतात त्यात सोबतीच्या लोकांचे पडसाद आणि आजुबाजुच्या जगाची छायेतच वावरतो.मनुष्य घडविण्यात इतक्या सार्‍या घटना सामिल असतात की त्या व्यक्तिला सुध्दा बर्‍याचश्या गोष्टींची कल्पना नसते. पण लोकांना बोलत केल तर त्यांच्या आयुष्याचीच नव्हे तर त्यांच्या आजु-बाजुच्या परिस्थितीचे चित्र स्पष्ट होत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण आपल्यातच इतके गुंग असतो की जगाला आपण एका विशिष्ट चौकडीत बांधुन टाकतो. ज्या आकलनी पडतात त्यांना आपण स्वतःला मध्यबिंदु ठरवुन विभाजित करतो. हा व्यक्ती माझ्या पेक्षा हुशार आहे त्यामुळे त्याच यशस्वी होण सहाजिकच आहे. तो जर का अपयशी ठरला तर आपण हसतो. या व्यक्ती पेक्षा आपण हुशारच होतो त्यामुळे आपल यशस्वी ठरण सहाजिकच आहे आणि जर का तो यशस्वी ठरला तर नशिब साल्याच! ज्या गोष्टी आकलनाच्या पलिकडे असतात त्याचा आपण विचारच करत नाहीयात यशापयाशाच्या व्याख्या सुध्दा स्वतःला माप-दंड ठरवुन आपण आखतो.  या सगळ्या खेळात मी महत्त्वाचा. शिवा-शिविच्या खेळात मीच दाम देणार आणि मीच पळणार. गमतीदारच प्रकार आहे थोडा पण सगळेच खेळत असतात म्हणुन कोणी कोणाला विचारत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण समाजात राहुन, स्वतःला सामाजिक प्राणी म्हणवतो आणि आयुष्यभर समाज विन्मुख जगतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यावर उपाय काय मलाही माहिती नाही. जागतिकीकरणाच्या अर्थशास्त्रानुसार आज जग एकामेकांवर अधिकाधिक अवलंबुन रहाणार आहोत. थोडक्यात आपल्याला एकामेकांच्या आयुष्यात डोकावुन बघावच लागणार. पण प्रत्यक्षात परिस्थिती विपरितच आहे. बारकाईने बघितलत तर आपण एकामेकांपेक्षा अजुन दूर जातो आहोत हेच ध्यानात येत.  खरतर आजच्या काळात प्रसारण माध्यमांचा इतका सुळसुळाट झाला आहे की  जगाच्या कानाकोपर्‍यातल्या प्रत्येक लहान्-मोठ्या घटनेला जगभर प्रक्षेपित केल्या जात. जग लहान होण्याचे परिणाम मात्र विपरीतच होतो आहे. पराकोटीला गेलेली प्रत्येक वस्तु धुळीसच मिळते त्या प्रमाणे अधिकाधिक माहिती उपलब्ध होण्याचे परिणाम, माहिती मुळीच उपलब्ध नसण्यासारखेच आहे. जगात असलेल्या पीडांचा, ज्यांच्यावर गुजरत नसते त्यांना मुळीसुध्दा फरक पडत नाही, किंवा ती लोक मुळीच फरक पडुन घेत नाहीत. यात प्रसार माध्यमांची सुध्दा बरीच चूक आहे.  उपलब्ध बातम्यांतुन जणु ही माणुसकीच गाळुन टाकतात आणि रहाते फक्त बातमी. इतके-इतके मेलेत, मग ते वाहुन गेलेत काय किंवा बंदुकीनी कोणी मारलेत काय किंवा सगळ्यांनी आत्महत्या केली काय, एकच आहे.सगळ्यांनी उठुन बाबा आमटे बनाव अस माझ म्हणण मुळीच नाही पण जगाकडे माणुसकीच्या दृष्टीकोणातुन थोडं मायेने बघितलआणि संवाद साधला तरी पुरेसे आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-1137050957111136566?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/1137050957111136566/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=1137050957111136566' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/1137050957111136566'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/1137050957111136566'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/09/blog-post_23.html' title='जगाच्या पाठीवर'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-388072579459201718</id><published>2009-09-14T08:28:00.000+05:30</published><updated>2009-09-14T08:28:00.584+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दीर्घकथा'/><title type='text'>रेखांकित भाग ३</title><content type='html'>ताप उतरल्यावर लगेच मेघनाला घरी आणल. ताप सोडला तर बाकी सगळ ठीक होत पण तिने ताप चांगलाच अंगावर काढला होता. तिल घरी येऊन एक आठवडा व्हायला आला होता तरी तिचा थकवा काही जायच नाव घेत नव्हता. घरच्यांपुढे एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की तिला अचानक एवढा फणफणुन ताप यायला झाल काय? डॉक्टरांनाही काहीच कळेना. शहरात कुठली साथ वगैरे सुध्दा सुरु नव्हती. अजुन काही कमी असेल तर घरी आणल्यापासुन मेघना पहिल्यासारखी वागत नव्हती. नुसती शांत बसुन असायची. तशी ती फार बोलकी होती अस नाही पण तिने आता एकदम अबोला धरला. तिच तापातल असंबंध बोलण बघुन डॉक्टरांनी काही मानसिक तर दुखण नाही ना याची चौकशी केली होती. त्यामुळे तिच्या आई-वडिलांची काळजी अजुन वाढली&lt;br /&gt;जसलीनच जाण-येण वाढल होत. एकदा मेघनाच्या आईने तिला विचारल की काय चाललय म्हणुन पण तिच्याकडुनही फारस काही बाहेर आल नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अनिकेत कुठे असतो आजकाल?" मेघनाने विचारल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"माहिती नाही मला पण तुम्ही दोघेही अमेरिकेला जायची तयारी करताय ना? त्यातच गुंग असेल तो." जसलीन उत्तरली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जणु काही घडलच नाहीया अस त्या दोघी बोलत होत्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"का ग तुझ्याकडे त्याचा फोन नंबर नाही या का? कि मी देउ तो?" उगाच खौटपणे ती पुढे बोलली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;थोडा वेळ कोणीच काही बोलल नाही. मेघना नख खात होती आणि जसलीन पुस्तक चाळायला लागली. "खुप उकडतय. पाऊसही पडत नाहीया. पावसाची चाहुल लागताच वीज जाते. पंखे बंद" जसलीन गरमीने त्रस्त झाली होती. आकाशात ढगांनी गर्दी केंव्हाची केलेली होते. मुहुर्ताची वाट बघत त्यांनी वार्‍याचा व्यवहार थांबवला होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"फोनवरही तो इतका तुटक-तुटक बोलतो की काही न बोलल्यासारखच असत. जे विचारल तेवढ उत्तर देतो. 'कसा आहेस?' तर उत्तर येत. 'छान' आणि मग शांतता. 'मी कशी आहे विचारणार नाहीस का?'  तर उत्तर येत की 'कशी आहेस?' &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता काय करू सांग" मेघना म्हणाली.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;"त्याच्या डोक्यात काय चाललय मला नाही माहिती पण विचार कर तुला कोणी सांगितल की तुझा मृत्यु अटळ आहे वगैरे तर काय बितेल तुझ्यावर?  मला तर कल्पना करणही अशक्य आहे" जसलीन म्हणाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;" आणि माझ्यावर काय बितते आहे हे तुल दिसत नाही हे बरय. माझ्य नशिबि तो मरणार आहे. माझ नशिब फत्थर आहे. मी नाट आहे. मी नसती तर तो सुखात असता. मी नसती त्याच्या आयुष्यात तर त्याला..." मेघना एकदम शांत झाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"...तर त्याला आयुष्य होत" अस म्हणत ती रडायला लागली. "पण तो भेटत का नाहीया? मला आता राग येतोय त्याचा" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"किती वेळा सांगितल की तोच-तोच विचार मनात घोळवु नकोस. म्हणुनच तू बरी होत नाहीयास. तुझा थकवा जात नाहीया. आणि वा, तुला त्याचा राग येतोय! छान! " मग काही क्षण थांबुन जसलीन पुढे म्हणाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मला माहिती नाही की मी हे तुला सांगायला हव की त्यानीच तुझ्याशी बोललेल बर पण तु हॉस्पिटल मधे असतांना मी त्याला बाबा बद्दल सांगितल. त्या नंतर तो बाबा ला स्वतः भेटायला गेला होता. बाबाने त्याला काय सांगितल मला नाही माहिती पण तो त्यांनंतर अजुन काही भविष्य सांगणार्‍यांकडेही गेला होता." &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मग?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मला त्याने फारस सांगितल नाही. पण तो एवढच म्हणाला.." जसलीन बोलायच थांबुन गेली &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघना डोळे विस्फारुन करुन तिच्या बोलण्याची वाट बघत होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तोच सांगेल तुल पुढच" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"आत्ता पर्यंत का लपवलस? सांग काय म्हणाला तो" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मेघना" अस म्हणत जसलीननी मोठ्ठा श्वास सोडला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तो एवढच म्हणाला की कोणीच त्याला भविष्य सांगायला तयार नाही. सगळ्यांनी त्याला परतावुन लावल." &lt;br /&gt;&lt;br /&gt;तेवढ्यात मेघनाचा सेल वाजला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अनि येतोय" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बर, त्याला सांगु नकोस की मी तुला काही सांगितल म्हणुन" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"हो" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मी निघते. काळजी घे. काकु विचारत होत्या सारख की मेघनाच काय चाललय म्हणुन" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तु काय सांगितलस?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मी काय सांगणार. पण तू त्यांना अनिकेत बद्दल सांगुन टाक लौकर. अजुन उशीर करून काय होणार." &lt;br /&gt;&lt;br /&gt;"काय सांगणार, दगड" मेघना पुटपुटली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बघ, झाली सुरुवात परत. इतक्या दिवसांनी भेटतोय तर थोडा प्रसन्न चेहर्‍याने स्वागत कर त्याच. तो चांगल्या मुड मधे नसणार॑"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"जसलीन, तू अजुन काही तरी लपवतेयस माझ्यापासुन" मेघना भुवया वर करत म्हणाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"काही गोष्टी मी न सांगितलेल्या बर. आणि काही गोष्टी त्यानेच तुला सांगितलेल्या बर्‍या, मी मधे पडण बरोबर नाही" &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघना काहीच बोलली नाही. अनिकेत आल्यावर काय बोलाणर होणार या विचारात तिच मन धाव-पळ करत होत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जसलीन गेल्यावर दहा मिनिटातच दाराची घंटी वाजली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"घरी कोणी नाहीया का?" अनिकेतने घरात पाऊल ठेवताच विचारल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"नाही" &lt;br /&gt;&lt;br /&gt;तो खिडकीजवळ जाऊन बाहेर बघु लागला. त्याने नेहमीप्रमाणे खिशात हात घातले होते. "कुठे गेलेत सगळे?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"घरातल्यांना भेटायच असेल तर नंतर ये. आत्ता फक्त मीच भेटु शकते" ती त्रस्तपणे उत्तरली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अनिकेतने घरात जणु डाव्या पायाने आला होता. आल्यापासुन अनिकेतच तिच्याकडे मुळीच लक्ष नव्हत हे बघुन मेघना आतल्या आत धुमसायला लागली होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मी काही खाणार नाहीया तुला" ती फणकारली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"किती गोड स्वागत करतेयस माझ. मला एकदम छान वाटतय बघुन" अनिकेत तुटक्या आवाजात मागे वळुन म्हणाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"इतक्या दिवसांनी भेटलास, विचारल तरी का की मी कशी आहे ते"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"किती वेळ झाला मला घरात पाऊल ठेवुन?" अनिकेत मनगटावरच घड्याळ तिच्या समोर नाचवत म्हणाला. तोही पेटला होता. " जेमतेम चार मिनट झाली असतील. आणि तुझा सुंदर मुखडा बघुन कुठुन इथे आलो अस झालय मला" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मग आलाच कशाला? फोनवरच तुझ बोलण पुरत मला" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मेघना, डोक चरायला गेलय तुझ" अनिकेत दात-ओठ खात म्हणाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अस बोलायच असेल तर जा तू इथुन"&lt;br /&gt;&lt;br /&gt;अनिकेत ने काहीच उत्तर दिल नाही. तो खिडकीतुन परत बाहेर बघायला लागला. काही क्षण असेच गेलेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"नको ना भांडुस असा" मेघना काकुळतेने म्हणाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दोघांनांही असली भेट अपेक्षित नसावी. कसल्यातरी विचारात दोघेही मग्न झालेत. कोणीच काहीच बोलेना. इतक्या दिवसांची भेट अस रूप घेइल अस तिला वाटल नव्हत. तिला अनिकेतला घट्ट मिठी माराविशी वाटत होती. त्यानी आपल्याला कुशीत घ्याव आणि लाड करावे अशी तिची अपेक्षा होती. पण तस काहीच घडल नाही. अवघडल्यासारखे दोघे भेटलेत आणि एकामेकांवर निखारे बरसवत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मगापासुन मुहुर्ताला खोळंबलेला पाऊस शेवटी पडायला लागला. इतका वेळ दाटुन आल होत पण पाऊस जोरात पडत नव्हता. थेंबांची एकच रीघ संथपणे पडत होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt; मेघनाकडे न बघताच त्याने विचारले, "राणी तू कधी आरश्यात स्वतःला बघितल आहेस का?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघनाला कळेना तो थट्टा करतोय कि खरच विचारतोय. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"म्हणजे?" तिने चाचपडत विचारल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि तुझ लग्न शुभ मंगल सावधान" तो हसत म्हणाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"काय बोलतोयस अनि?" मेघनाला तो काय बोलतोय अजुनही कळेना. त्याच ते हसण विक्षिप्त होत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुला मातीचा वास येतोय का?" अनिकेत तंद्रि लागल्यासारखा बोलत होता. "पाऊस पडायला लागला की लोक वेगळेच वागयला लागतात. एकदम ताजे-तवाने दिसायला लागतात. त्यांच्या नकळत. आणि पावसा नंतर सगळीकडे चिखल आणि घाण होत असली तरी पाऊस निदान आधीची घाण वाहुन घेऊन जातो. नाहितर नविन घाणीला जागा कशी मिळणार? हे चक्र सदैव चालू असत. कधीही न संपणारा शिवा-शिविचा खेळ. निसर्गाच्या प्रत्येक चालीत हा खेळ दिसतो." &lt;br /&gt;&lt;br /&gt;काही क्षण तसेच गेलेत. मेघनाच्या मनात शुन्य होत तर अनिकेतच्या मनात विचारांची धांदल उडाली होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुला मातीचा वास आवडतो का सांगितल नाहीस?" तो अजुनही मेघनाकडे बघायला तयार नव्हता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"हो" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मला खुप-खुप आवडतो. नव-निर्मितीचा वास असतो तो" त्याने पहिल्यांदा मेघनाकडे वळुन बघितल. "बाकी माझी बडबड सोड,  पण मी हा वास खुप मिस करणार आहे" &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघनाला त्याच्या अगम्य बोलण्याचे चटके जाणवायला लागले होते. अनिकेतला तत्त्वज्ञान वाचण्याची आवड होती आणि तो बर्‍याचदा आपल्याच धुंदित बोलत असे. पण असल आत्यंतिक आणि अधांतरी तो कधी बोलला नव्हता. तो हळु-ह्ळु निखारे शिलगवत होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अस काय बघतेस?, भूत बघितल्या सारख." &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मला घाबरवु नकोस अनि" &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याच्या बोलण ऐकुन  आपण गेले आठवडाभर मी-मी चा घोष लावलाय आणि आपल्या नशिबिचा खरा भोग अनिकेतला आहे या जाणिवेचा साप तिला पहिल्यांचा डसला. परिस्थिती अजुन बिकट होत होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुला माझी भीती वाटायला लागली. मी अजुन भूत झालो नाहिया राणी!" अस म्हणुन तो जोरात हसायला लागला. "पण लौकरच"&lt;br /&gt;&lt;br /&gt;तो परत उठुन खिडकी जवळ गेला. त्याच्या अंगात कसल तरी भूत संचारल होत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"सुर्यास्त बघायला तुला आवडतो का? मी पण मगापासुन हे आवडत का ते आवडत का, अस बावळटासारख विचारतोय. सगळ्यांनाच सुर्यास्त बघायला आवडतो. पण का आवडतो माहितीय? कारण, सगळ्यांना माहिती असत की दुसर्‍या दिवशी सुर्योदय होणार आहे.  अस समज की सुर्योदय होणारच नाहीया आणि आत्ताचा समोरचा सुर्यास्त शेवटला आहे, मग कस वाटेल? डोळे भरून सुर्यास्त बघशील की डोळे भरून रडशील?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अनि, अस विचित्र नको बोलुस. मला भीती वाटतेय. अस काहीही होणार नाहीया. आपण यातुन मार्ग काढणार आहोत ना? अस काय करतोस? तूच तर म्हणाला होतास ना हॉस्पिटल मधे की काही तरी करू म्हणुन मग आता अस का बोलतोयस?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;अनिकेत नी पहिल्यांदा तिच्या कडे वळुन बघितल. "तू जसलीनशी बोललीस ना मगाशी. परत सांगु का काय झाल ते?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"नको. माहितीय मला. मला नाही इच्छा ऐकायची." &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुझ्या लक्षात येतय का मेघना की तू अशी वागतेयस की त्रास फक्त तुलाच होतोय" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"नाही अनि, अस नको म्हणुस, प्लीज" ती रडवेल्या सूरात म्हणाली. "तुझ्यावर का बितते आहे याची मला कल्पना.." &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मेघना, मला मीच आरश्यात दिसत नाही." मेघनाच वाक्य कापत तो तिच्या जवळ आला. त्याचे डोळे भरून आले होते. ते बघुन मेघनाला भडभडुन आल. तिने केविलवाणा असह्य हुंदका दिला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;" मला माझ प्रतिबिंब दिसत पण त्यात बिंब नसत. जणु शरीराची प्रतिमा आहे पण त्यात जीव नाही. मी कितीही आरडा-ओरडा केला तरी ते तसच निश्चल आणि निर्जिव उभ रहात. माझ बिंब शेवटल मावळतांना बघण्याची अगतिकतका माझ्या नशिबी आलीय" अस म्हणुन तो उठला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;" नको जाऊस कुठे आत्ता" तिने त्याचा हात घट्ट धरला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मला खुप भीती वाटतेय मेघना. पण यातुन काही मार्ग नाही. मला एकट सोड आणि तू तूझ्या मार्गाने जा. तुझ्या समोर मार्ग आहेत. माझे संपलेत." &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अनि, तु हॉस्पिटल मधे खोट बोललास माझ्याशी"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मेघना, काय खर आणि काय खोट? बोललो मी खोट, काय करणार आहेस? कोणी माझ काही बिघडवु शकत नाही" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"पण तू म्हणालास की काही तरी मार्ग काढु" मेघना खुळ्यासारखा तो पदर काही सोडत नव्हती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुला परिस्थिती कळतेय का मेघना? काय मार्ग-मार्ग लाउन बसलीयस. तो शब्दसुध्दा थोडा कॉमेडीच वाटतोय. कुठल्या जगात वावरतेयस राणी? जागी हो. बघ माझ्याकडे एकदा. नंतर दिसणारसुध्दा नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मार्ग, डोबंल मार्ग, त्याची तर..." अस म्हणत त्याने शिवी हासडली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बघ, माझे हात? बघ..." अनिने हाताचे पंजे तिच्यासमोर नाचवले. "पांढरे फटक आहेत. काहीच रेखाटलेल नाहीया. रस्त कड्यावरून कोसळुन नाहीसा व्हावा तसा मी माझ्या हातावरच्या रेषांच्या गर्तात नाहीसा होणार." &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याने मान टाकली. "मला मरायच नाहीया मेघना. अजुन काहीच केल नाही, काहीच बघितल नाही. असा कसा चालला जाउ. आई-बाबांना, मित्रांना, तुला टाकुन कसा जाऊ. हा कसला घाणेरडा खेळ चाललाय.." त्याच्या तोंडुन शब्द फुटेनासे झालेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;विसर मला..." अस तो कस तरी म्हणत धावत निघुन गेला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघना उशीत डोक घालुन एकटीच असह्य रडत बसुन राहिली. पण तिच्या डोक्यात अचानक काही तरी पेटल. ती दार उघडुन धावत खाली अनिकेत ला थांबवायला गेली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अनि" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मेघना, काय करतेयस, लोक बघतायत" तिचा अवतार अणि आवेश बघुन अनिकेत म्हणाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तु चल वर परत" &lt;br /&gt;&lt;br /&gt;अनि काही बोलायच्या आधीच ती म्हणाली "माझ्याकडे एक आयडिया आहे" &lt;br /&gt;&lt;br /&gt;(क्रमशः)  &lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;श्री अंबरीश यांनी हा भाग लिहिण्यास मदत केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-388072579459201718?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/388072579459201718/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=388072579459201718' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/388072579459201718'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/388072579459201718'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/09/blog-post.html' title='रेखांकित भाग ३'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-7773044833099414496</id><published>2009-08-20T08:57:00.001+05:30</published><updated>2009-08-20T08:57:00.292+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='हिंदी रचना'/><title type='text'>झांशीवाली रानी</title><content type='html'>सिंहासन् हिल उठे, राजवंशो भुकटी तानी थी।&lt;br /&gt;बुढे भारत मे भी आई, फ़ीर से नई जवानी थी।&lt;br /&gt;&lt;br /&gt;घुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहेचानी थी।&lt;br /&gt;दुर फिरंगी यो करनी की, सबने मन मे ठानी थी।&lt;br /&gt;&lt;br /&gt;चमक उठी सन् सत्तावन मे वह तलावार पुरानी थी।&lt;br /&gt;बुन्देल हरबोलोन् के मुह, हमने सुनी कहानी थी।&lt;br /&gt;खुब लढी मर्दानी वो तो झाशी वाली रानी थी।&lt;br /&gt;&lt;br /&gt;रानी गयी सीधार चिता अब उसकी दीव्य सवारी थी।&lt;br /&gt;मिला तेज से तेज, तेज की वही सच्ची अधिकारी थी।&lt;br /&gt;&lt;br /&gt;अभी उम्र कुल तेईस की थी, मनुज नही अवतारी थी।&lt;br /&gt;हम को जीवित करने आयी बन स्वंतत्रता नारी थी।&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिखा गयी पथ, सिखा गयी हमको जो सीख सिखानी थी।&lt;br /&gt;बुन्देल हरबोलोन् के मुह, हमने सुनी कहानी थी।&lt;br /&gt;खुब लढी मर्दानी वो तो झाशी वाली रानी थी।&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;--- सुभद्राकुमारी चौहान&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-7773044833099414496?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/7773044833099414496/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=7773044833099414496' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/7773044833099414496'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/7773044833099414496'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/08/blog-post.html' title='झांशीवाली रानी'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-5831824400253474644</id><published>2009-07-22T08:28:00.000+05:30</published><updated>2009-07-22T08:28:00.284+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दीर्घकथा'/><title type='text'>रेखांकित भाग २</title><content type='html'>परतीच्या वाटेवर दोघीं पैकी कोणीच काहीच बोलत नव्हत. जसलीनला कळत नव्हत की स्वत:च्या लग्नाची चिंता करावी की मेघना बद्दल जे ऐकल त्या बद्दल तिच्याशी बोलाव. मेघना सुन्नपणे गाडी चालवत होती. तिला खर खुप रडावस वाटत होत, ओरडावस वाटात होत पण तिच मन दगडासारख निश्चल  पडलेल होत. जे घडल, जे ऐकल ते सगळ एक अघोरी स्वप्न आहे आणि यातुन कधी जागं होउ अस तिला वाटत होत. बाबाने सांगितलेल सगळ खोट आहे अस ती सारख घोकत होती. पण बाबाला खोट बोलुन काय मिळणार होत? &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघनाने जसलीनला घरी सोडल आणि ती आपल्या घरी आली तर कोणीतरी पाहुणे बसले होते.&lt;br /&gt;"हि आमची मुलगी, मेघना" मेघनाच्या आईने ओळख करून दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"माझ्या लहानपणी आम्ही शेजारी होतो. खुप खेळायचो. आज खुप वर्षांनी भेटतोय. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघनाने दोघांना नमस्कार केला आणि पटकन आत निघुन गेली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अग, चहा करतेस का?" आईने हाक दिली. मेघनाने काहीच उत्तर दिले नाही पण कपडे बदलुन चहाच आधण ठेवल. तिला खुप थकल्यासारख वाटत होत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तेवढ्यात आई आत आली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अग, चहा कर म्हटलेल ऐकलस का?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हो" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बर वाटत नाहीया का? ऊन लागल का?" तिचा पडलेला चेहरा बघुन आईने थोड काळजीने सुरात  विचारल.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;"नाही. बरं आहे" मेघना कसबस म्हणाली. तिला आता मळमळल्या सारख वाटत होत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"चहा घेउन आलीस तर थोडी बस बाहेर थोडी. बोल त्यांच्याशी" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मला कस तरी होतय" मेघना हळुच बोलली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बघ आत्ताच म्हणालीस बर वाटतय आणि आता म्हणतेस की बर नाही वाटत. चेहरा कोमेजुन गेला आहे. कशाला गेलीस उन्हात? थंडीतलही दुपारच ऊन बाधत बाळा" &lt;br /&gt;&lt;br /&gt;आई बोलतच होती तर मेघनाला पाय जड झाल्यासारखे वाटायला लागल आणि अंगात थंडी भरली.  तिने भिंतीचा आधार घेतला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मेघना" अस म्हणत आईने तिला सावरायचा प्रयत्न करू लागली. "अग काय होतय पोरी?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघनाला सगळ भोवती गरगर फिरतय अस वाटु लागल. तिने थंडगार फरशीवर अंग टाकल. हात-पाय शिथिल पडले होते. शरीरापासुन दूर जातोय असा तिला भास व्हायला लागला.  अंगात मुळीच म्हणजे मुळीच त्राण नव्हता. हळु-हळु कमी ऐकु येऊ लागला. कानात एकच असा कुं आवाज फिरु लागला. मेघनाला अचानक आठवल की कोणीतरी दूरच्या काकाला कमी ऐकु यायच आणि तो सगळ्यांना सांगायचा कि त्याला कानात ओमकारच ऐकु येतो. तिला मनात खुदकन हसु आल.  आजु-बाजुच्या सगळ्या गोष्टी संथ झाल्या होत्या. आई सावरायचा प्रयत्न करत होती. बाहेरच्या पाहुण्यांना आईने हाक मारली असावी कारण त्या काकु वाटीतुन तोंडावर पाणी मारत होत्या. फारच थंड होत पाणी. तिला काय चाललय याची पूर्ण कल्पना होती पण शरीराने जणु साथ सोडायची झटापट लावली होती. तिने डोळे मिटले. तिला वाटल झोप लागेल पण झाल विपरीतच. दगडासारख निपचित पडलेल मन चुळबुळ करायला लागल. तिच्याशी भांडायची तयारी करायला लागल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;डोळ्यासमोर सारखा बाबा फिरु लागला. "जिसकी तुम परिणिता बनोगी उसकी मृत्यु अटल है।" याचा अर्थ काय? परिणिता म्हणजे नेमक काय? यातुन काहीच मार्ग निघु शकत नाही का? गोष्टींमधे तर नेहमी ऐकतो की व्रत-वैकल्य केलं की सगळ छान होत? मला वैकल्य म्हणजे काय हे सुद्धा नेमक माहिती नाही, मी कसली डोंबलाच व्रत-वैकल्य करतेय. पण त्याला काही तरी शब्द आहे. उ:शाप की अस काहीस म्हणतात. हो, बरोबर, उ:शापच. मला उ:शाप कोण देणार? गोष्टींमधे शाप देणाराच उ:शाप देतो. पण मला शाप कोणी दिला? काय चुकल माझ? कोणाच काय बिघडवल मी? मग कोणीच शाप न देता मी शापीत कशी?; तिला शापित शब्द नकोसा झाला. ज्वाळेसारखा तो शब्द तिला चटके देत होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ती डोळे उघडायचा प्रयत्न करू लागली. आपण नेमके कुठे आहोत ते तिला कळेना. आई अंधुकशी समोर दिसत होती आणि अंग भट्टीसारख तापल्याची तिला पहिल्यांदा जाणीव झाली. कपडे ओले-चिंब झालेले होते. घशाला कोरड पडली होती. तिने पाणी म्हणण्याचा बराच प्रयत्न केला पण तिला तोंडातुन भ्र काढण जमेना. आई काहीतरी बोलत होती पण ते तिला नीटस ऐकु येत नव्हत. अनिकेतच्या आठवणीने ती परत कासाविस झाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;' अनिकेत कुठेय? जेंव्हा गरज असते तेंव्हाच तो नेहमी गायब होतो. किती आठवण येतेय त्याची. कुठेय तो? इथे मला जीव नकोसा झालाय आणि तो मस्त भटकत असेल. मित्रांसोबत चहा पित उभा असेल कुठल्य तरी चौकात. अस काय करतो तो? माझी काळजी नाहीया का त्याला?' &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेवढ्यात आईने चमच्याने पाणी पाजल. मेघना ने डोळे मिटले. अंगाचा ज्वर कमी झाल्यासारखा तिला वाटु लागल पण अनिकेतच्या आठवणीने मनातले निखारे आत्ता खरे शिलगु लागले होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;'काय सांगायच त्याला?  तो आधी थट्टेनी उडवुन लावेल मग त्याला सगळ पटवुन कस द्यायच? आणि समजावुन तरी काय सांगणार? त्याची झाले नाही तर मी जगु नाही शकणार आणि त्याची झाले तर तो नाही जगणार. कसला अभद्र खेळ मांडळाय दैवाने. दैवानेच शाप दिलाय मला, आता गार्‍हाण तरी कोणापुढे मांडणार? &lt;br /&gt;'कालकूट विष को मन मे ही धारे रहो।"  बाबा परत डोळ्यापुढे नाचु लागला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;'समुद्र मंथनातुन कालकूट विष निघाल म्हणतात आणि जगाला वाचवायच्या भानगडीत शंकर बळी चढला. पण त्यासाठी त्याला पार्वतीचा त्याग करावा लागला नाही. पार्वतीला सोड आणि कालकूट प्राशन कर अशी अट घातली असती तर त्याने काय केल असत?&lt;br /&gt;&lt;br /&gt;कसले भन्नाट विचारांनी घोंगा घातलाय डोक्यात.' &lt;br /&gt;&lt;br /&gt;तिला स्वतःपासुन कुठे तरी दूर पळुन जावस वाटत होत.  'तिला अनिकेत डोळ्यासमोर दिसु लागला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;'नेहमी खिशात हात घालुन फिरत असतो. स्मार्ट दिसतो अस त्याला वाटत, बावळट.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;"उसकी मृत्यु अटल है।" बाबाचे शब्द तिला परत आठवले. तिचा जीव कासाविस झाला. तिने डोळे उघडण्याचा परत प्रयत्न केला. समोर अंधार होता. ती अजुनच घाबरली. दिसण सुध्दा बंद झाल कि काय? मग तिच्या लक्षात आल की रात्र झाली असावी. समोर आई दिसत नव्हती. आता अंग तेवढ भाजत नव्हत पण घशाला कोरड पडली होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"आई" मेघनाने हाक दिली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाजुलाच बाकावर झोपलेली आई खडबडुन जागी झाली. तीने दिवा लावला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मेघना, कस वाटतय बाळा?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;दिव्याचा मंद प्रकाशही तिला असह्य होत होता. तिने त्रस्तपणे दिव्याकडे बघितल.  आईने लगेच दिवा मालवला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"पाणी हव का बाळा?"  &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघनाने डोळ्यानीच होकार दिला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आई तिला चमच्याने पाणी पाजु लागली. तेवढ्यात नर्स खोलीत आली. तिने नाडी तपासली. खर्ड्यावर काहीतरी लिहिल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"काळजी करु नका ताई. ताप उतरतो आहे. "&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण हॉस्पिटल मधे आहोत हे मेघनाला आत्ता लक्षात आल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;'बराच घोटाळा केला म्हणजे आपण.'  अस स्वत:शीच बोलत तिने परत डोळे मिटले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"किती घोर लावलास मेघना" आई अस काहीस म्हणत होती पण मेघना मनाच्या गुहेत नाहीशी झालेली होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"जो होना है उसे होने दो, उससे खिलवाड मत करो" बाबा परत डोळ्यासमोर बाहुली सारखा नाचु लागला. 'अरे, अस कस होऊ देऊ? अस असत तर कधीच काहीच करायची गरज नको. सगळ विधिलिखित आहेच. अभ्यासही करायला नको कारण पास व्हायच तर पास होणारच आणि फेल व्हायच तर अभ्यास करुनही फेलच होणार. यातुन काहीतरी मार्ग काढावाच लागणार. वाट्टेल ते झाल तरी चालेल. दैव गेल खड्ड्यात! बघतेच काय करत दैव ते. त्याने त्याची चाल खेळली आता मी माझी खेळणार"  &lt;br /&gt;&lt;br /&gt;या विचाराने मेघनाला बर वाटल. तिल हळु-हळु शांत झोप लागली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कोणीतरी हातावरून हात फिरवल्याचा तिला भास झाल. तिने डोळे उघडलेत समोर जसलीन बसली होती. दाराशी अनिकेत उभा होता. मेघनाने डोळे उघडलेले बघुन जिन्सच्या खिशात हात घालुन तो पलंगाजवळ आला. डोळे बारीक करत तो हसला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"कस वाटतय?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;ते ऐकुन मेघनाला अजुनच छान वाटायला लागल. काहीतरी मार्ग नक्कीच निघणार याची तिला पक्की खात्री पटली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मला माहितीय सगळ. आपण काहीतरी विचार करु"  तो शांतपणे म्हणाला. जणु तो तिच्या मनातलच बोलला. तिच्या मनात पेटलेल्या ज्वाळेत तो ही तितकाच होरपळला होता.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-5831824400253474644?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/5831824400253474644/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=5831824400253474644' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/5831824400253474644'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/5831824400253474644'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/07/blog-post.html' title='रेखांकित भाग २'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-2013499919047394097</id><published>2009-06-20T05:02:00.002+05:30</published><updated>2009-06-20T06:18:18.614+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आगामी लेख'/><title type='text'>आगामी लेख</title><content type='html'>भारत - एक शोध (लेख मालिका)&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिव-राज्यारोहण भाग ३&lt;br /&gt;&lt;br /&gt;रेखांकित भाग २&lt;br /&gt;&lt;br /&gt;जय महाराष्ट्र भाग २&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;लेख बरेच आहेत लिहायला आणि माझ गप्पा मारण काही थांबत नाही. त्यातुन या महिन्याच्या शेवटी परदेशी जायचा योग आला आहे त्यामुळे लेखन संपूर्णतः बंद असणार आहे. तेंव्हा हे लेख नेमके कधी प्रकाशित होणार मलाच माहिती नाही. काम थोडी शिस्तीत करायला शिकायला हव. परदेशात काही सुचल तर ते नक्कीच प्रकाशिक करीन. प्रवास वर्णन लिहिणार अस तर वाटत नाही पण प्रवासाच्या योगाने काही सुचल तर बघु.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जय महाराष्ट्र याचा दुसरा भाग लिहिण्याचा मी बरेच दिवस प्रयत्न करतोय पण प्रत्येक वेळेस एखादा उतारा लिहिला की आधी लिहिलेला उतारा खोडावा लागतो.बहुधा विषयच असा आहे कि सगळ्यांचीच द्विधा मनस्थिती होत असावी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो. प्रकाशित लेखनावर वाचकांनी प्रतिक्रिया द्यावी ही विनंती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपला,&lt;br /&gt;&lt;br /&gt;चिन्मय 'भारद्वाज'.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-2013499919047394097?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/2013499919047394097/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=2013499919047394097' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/2013499919047394097'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/2013499919047394097'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/06/blog-post_20.html' title='आगामी लेख'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-5852054093595727983</id><published>2009-06-10T19:52:00.002+05:30</published><updated>2009-06-10T19:52:00.329+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तत्वज्ञान'/><title type='text'>श्री गणेश वंदना भाग ४</title><content type='html'>एका हाती भग्नदंत। तेच जाणावे बौद्धमत।&lt;br /&gt;जे वर्तिकांनी खण्डित। स्वभावता॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;- भारतीय तत्त्वज्ञान मालिकेत बौध्द तत्त्वज्ञानाला नास्तिक तत्वज्ञान मानल्या जाते. केवळ बौध्द तत्त्वज्ञानाचा विचार केला तर आपल्याला सनातन तत्त्वज्ञानाशी बरेच साम्य दिसते. पण बौध्द तत्त्वज्ञानात कर्म-कांडाला मुळीच स्थान नाही. तसेच शुन्यवाद आणि विज्ञानवादाचा विचार करता सनातन तत्त्वज्ञानापुढे तोकडे पडतात. आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या भारत भ्रमणात उपस्थित सर्व विचार प्रणालींच्या उपासकांशी वाद-विवाद करून पराजित केले. यातील सर्वात प्रसिध्द म्हणजे मंडन मिश्रा हे मिमांसक होते. त्यांनी आद्य शंकराचार्यांचे शिष्यत्व पत्कारले आणि सुरेश्वर नाव धारण केले. पुढे त्यांच्या ग्रंथ निर्मिती पैकी  बृहदारण्यकोपनिषतवर्तिका, तैत्रेयिकोपनिषतवर्तिका आणि पंचकर्णवर्तिका हे तीन ग्रंथ प्रसिध्द आहेत. या पैकी बृहदारण्यकोपनिषतवर्तिकेत ११,१५१ श्लोक आहेत.  ज्ञानेश्वर महाराजांना बहुतेक या वर्तिकांनी बौध्दांनी प्रस्तुत केलेल्या प्रश्नांचे समाधान केले असे म्हणायचे असेल. मिमांसक विचार प्रणाली कर्म-काडांला प्रचंड महत्त्व देते. पण हि कर्म-कांडे स्वयंभु नसुन त्याच्या मागे वेद-उपनिषदांचे जे तत्त्वज्ञान अभिप्रेत आहे ते आद्य शंकराचार्यांनी सुरेश्वरांना समजावुन दिले. यावरच पुढे सुरेश्वराचार्यांनी हे ग्रंथ लिहिलेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग जो सत्कारवाद। तोच पद्मकर वरप्रद।&lt;br /&gt;जो धर्मस्थापक स्वभावसिध्द। तो अभयहस्त॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;- गणपतीच्या ज्या हातात कमळ आहे त्या वरदहस्तास ज्ञानेश्वर महाराज सत्कार्यवादाची उपमा दिली आहे. सत्कार्यवादाचे तत्त्वज्ञान कारण आणि कारक या संबंधीची चर्चा आहे. यानुसार परिणाम हे कारणामात्रात आधिपासुनच अभिप्रेत असतात. त्या कारणामात्रा मुळे जे घडत किंवा उदयास येत ते त्या परिणामाचे साक्ष रुप.  सांख्य व अद्वैत या दोन्ही विचार प्रनाली सत्कार्यवाद मान्य करतात. सांख्या अनुसार पुरुष आणि प्रकृती या दोन भागात ज्ञात आणि अज्ञात विश्व विभाजित होते. प्रकृती ही स्वभावता अनादी, अनंत आणि अकार असुन ती पुरुषाच्या अनुभवांद्वारे प्रगट होते.पण सांख्यचा कल द्वैता कडे आहे.  तर अद्वैतानुसार जे परिणाम दिसतात ती सगळी माया आहे. ब्रह्मच सत्य असुन कर्ता आणि कारक केवळ मिथ्या आहे.  या सत्कार्यवादाला महाराजांनी कमळाची उपमा दिली आहेय.&lt;br /&gt;&lt;br /&gt; - गणपतीच्या दुसरा हात जो आशीर्वाद देतो त्यास धर्मस्थापक म्हटले आहे. थोडक्यात, हा वरदहस्त केवळ आशीर्वाद देतो एवढच नाही तर तो संरक्षक आहे. पाठीराखा आहे आणि दुर्बळांना शक्ति देतो हे अभिप्रेत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जो विवेक अति निर्मळ। तोच शुण्डादण्ड सरळ।&lt;br /&gt;जेथे परमानंद केवळ। महासुखाचा॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;- शुण्डादण्ड म्हणजे सोंड. गणेशाची सोंड म्हणजे केवल निर्मळ विवेक असे महाराज का म्हणतात याचा मला मुळीच बोध होत नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-5852054093595727983?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/5852054093595727983/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=5852054093595727983' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/5852054093595727983'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/5852054093595727983'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/06/blog-post_10.html' title='श्री गणेश वंदना भाग ४'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-3157229630155893812</id><published>2009-06-01T06:42:00.001+05:30</published><updated>2009-06-01T06:44:49.925+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तत्वज्ञान'/><title type='text'>यज्ञ-प्रार्थना</title><content type='html'>पूजनीय प्रभो! हमारे भाव उज्वल कीजिये।&lt;br /&gt;छोड देवे छल-कपट को, मानसिक बल दीजिए॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;वेद की यागे ऋचा, सत्य को धारण करे।&lt;br /&gt;हर्ष मे हो मग्न सारे, शोकसागर से तरे॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;अश्वमेधादिक रचा यज्ञ पर-उपकार को।&lt;br /&gt;धर्म-मर्यादा चला कर, लाभ दे संसार को॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;नित्य श्रध्दा भक्ति से, यज्ञादी हम करते रहें।&lt;br /&gt;रोग-पीडित विश्व के संताप सब हरते रहें॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;भावना मिट जाए मन से पाप अत्याचार की।&lt;br /&gt;कामना पूर्ण होवे यज्ञ से नरनारि की॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;लाभकारी हो हवन हर जीवधारी के लिए।&lt;br /&gt;वायुजल सर्वत्र हो शुभ गंध को धारण किए॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वार्थ भाव मिटे हमारा प्रेम-पथ विस्तार हो।&lt;br /&gt;'इदं न मम' का सार्थक प्रत्येक मे व्यवहार हो॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रेम रस मे मग्न हो कर वंदना हम कर रहे।&lt;br /&gt;नाथ करुणारुप करुणा आपकी सब पा रहे॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;br /&gt;या प्रार्थनेचे रचनाकार कोणास माहिती असेल तर अवश्य कळवावे. &lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-3157229630155893812?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/3157229630155893812/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=3157229630155893812' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/3157229630155893812'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/3157229630155893812'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/06/blog-post.html' title='यज्ञ-प्रार्थना'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-5893030138231701572</id><published>2009-05-17T10:18:00.001+05:30</published><updated>2009-05-17T10:18:00.608+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दीर्घकथा'/><title type='text'>रेखांकित भाग १</title><content type='html'>ऊन विचित्र तापल होत. थंडीतल ते दुपारच ऊन नकोस वाटत होत. रविवारी आणि ते पण या उन्हात कॉलेजच तोंड बघायची मेघनाची मुळीच इच्छा नव्हती पण जसलीन बर्‍याच दिवसांची मागे लागली होती की बाबाच दर्शन घ्यायला म्हणुन ती पाय रेटत डोंगरीच्या पायथ्याशी आली होती. डोंगरीच्या माथ्यावर एक देऊळ होत आणि त्याच्या बाजुला कॉलेज. हा बाबा मात्र डोंगरीच्या पायथ्याशी, कॉलेजच्या मागल्या बाजुला बसत असे. तिथे एक औदुंबराच वृक्ष होत. डोंगरीच्या भोवताली मोहोंजोदाडोच्या अवशेषां सारखे भिंतीचे तुकडे पडलेले होते. बर्‍याच वर्षांपुर्वी डोंगरीच्या भोवताली भिंत बांधण्याचा उद्योग महानगरपालिकेनी केला होता. पण औदुंबराच्या झाडाला हात लावायची कोणातच हिंम्मत नव्हती. झाड तोडल तर तोडणारा निर्वंश होतो म्हणे. खरं काय आणि खोट काय ते औदुंबरच जाणे पण डोंगरीच्या वळखा घालणारी भिंत औदुंबराला वळसा घालुन बांधली होती. बाबा त्या वृक्षा खाली का बसायचा हे मात्र कोणालाच ठाऊक नव्हत. खर सांगायच तर त्या बाबा बद्दलच कोणाला काही ठाऊक नव्हत. त्याला रामटेकच्या बसमधे चढतांना कोणी तरी बघितल होत पण तेवढच. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघना आणि जसलीन त्यांच्या डीओ वरून कुटकुट करत पायथ्याशी पोचलेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"या बाबा बद्दल तुला कोणी सांगितल?" मेघनानी विचारल&lt;br /&gt;&lt;br /&gt;"चार वर्ष झाली कॉलेजची, तुला माहिती नव्हत?"  &lt;br /&gt;&lt;br /&gt;" माहिती होत मला पण मी कधी फारसा विचार केला नाही." &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुझ बरय, तुला काय!" अस काहीस पुटपुटत जसलीन ने स्टँड लावला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"माझा या भानगडीची थोडी भितिच वाटते" मेघना म्हणाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"भिती काय वाटायची त्यात आणि भानगड का म्हणतेस?  तु कधी  कुंडली किंवा हात दाखवला आहेस का?" जसलीनने विचारल. मेघना काहीच बोलली नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मग एकदा दाखव आणि बघ काय होत ते" &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या दोघी बाबाच्या दिशेनी चालु लागल्यात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"भविष्या जाणुन करायच काय? बदलता थोडीच येत ते. जे व्हायच तेच होणार. आगोदर माहिती करून घ्यायची आणि मग जिवाला घोर लावुन घ्यायचा. "  मेघना म्हणाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"आणि तसही सध्या सगळ व्यवस्थित चालु आहे. विचारयला काहीच नाही. पण बाबानी सांगितलेलं सगळ खरं ठरत का? " &lt;br /&gt;&lt;br /&gt;जसलीनच मेघनाच्या बोलण्याकडे लक्ष नव्हत. ती बाबा आपल्याला काय सांगणार याचा विचार करत असावी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जसलीनच लग्न तिच्या घरचे गावातल्याच एका मुलाशी ठरावयला बघत होते. जसलीनला तो पोरगा मात्र मुळीच पसंद पडत नव्हत. तिच अजुन कोणावर प्रेम वगैरे नव्हत पण हा मुलगा तिला काहीतरी खोटा वाटत होता. तिची रहाणीमान साधी होती. पंजाबी असुन मराठी मैत्रिणींमधे राहुन ती मराठी जास्त वाढली होती तर हा पोरगा लहाण पासुन घरचा धंदा बघत असे आणि मस्तवाल हिंडत असे. त्याला एकदाच ती भेटली होती पण त्या एकाच भेटीत तिनी धास्ती खाल्ली.  तिला पुढे शिकायच होत. लग्न झाल्यावर उच्च शिक्षण घेण अशक्य होत. घरचे आपल ऐकणार की नाही, लग्न याच मुलाशी कराव लागणार कि काय आणि करावच लागल तर पुढे काय या प्रश्नांशी ती झगडत होती. बाबा काहीतरी जादु करेल अशी काहीशी तिनी भाबडी समजुत करून घेतली होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाबा औदुंबराच्या झाडाखाली सतरंजी घालुन बसला होता. त्याची वेशभूषा अनपेक्षित होती. वापरलेला पण स्वच्छ झब्बा-पायजमा, चष्मा लावलेला, त्याच्या कपाळावर धगधगीत लाल रंगाच गंध होत. बाबा म्हटल कि ज्या ठराविक गोष्टी डोक्यात येतात त्याच्या विपरीत हा बाबा होता. याला यशवंतराव हाक मारली असती तरी चालल असत. मेघना आणि जसलीन बाबापासुन काही अंतरावर उभ्या होत्या. बाबा कोणाशी तरी बोलण आवरत घेत होता. एक तरूण मुलगी घळाघळा अश्रु गाळत होती आणि तिच्या सोबत तिचे आई-वडिल असावेत, ते स्तब्ध होउन बाबाच बोलण ऐकत होते.  ते बघुन या दोघी थोड्या चरकल्या. प्रकरण गंभीर दिसत होत पण बाबा शांत चेहर्‍यानी बोलत होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आधीचे आलेले लोक जायला लागलेत. मेघना त्या लोकांकडे वळुन वळुन त्या लोकांकडे बघत होती. इतकी कुठली वाईट परिस्थिती त्यांच्यावर गुदरली होती हे तिला माहिती करून घ्यायच होत. जसलीन च लक्ष मात्र आता बाबावर होत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"आओ बेटी।" बाबा जसलीन ला बघुन बोलला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"नमस्ते बाबाजी।" म्हणत जसलीन बाबाचे पाय शिवायला पुढे झाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे बेटी मेरे पैर छुं क्या मिलना है? पैर तो उसके छुंओ जो पर्वत के माथे पे बैठा है।" बाबा हसत म्हणाला. तरी जसलीन ने नमस्कार केलाच. मेघना थोडी अवघडुनच उभी होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाबा सूर्य प्रकाशा कडे पाठ करुन बसला होता. त्यामुळे समोर बसलेल्याच्या चेहर्‍यावर स्वच्छ प्रकाश पडत असे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मेरे पास मेरी जनम-कुंडली नही है।" जसलीन म्हणाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"कुंडली की कोई आवश्यकता नही है बेटी. तेरे माथे पर सब कुछ लिखा हुआ है।" अस म्हणत बाबाने जसलीनच्या कपाळावर नजर रोखली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जसलीन काही बोलणार तर हातानी इशार करून बाबानी तिल थांबवले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अब पुछो जो पुछना है।"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मेरी शादी तय हो रही....&lt;br /&gt;&lt;br /&gt;"उसिसे तुम्हारी शादी होनी है।" बाबा निर्विकारपणे मधेच तिच वाक्य तोडुन म्हणाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जसलीन स्तब्ध झाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"पर मुझे और पढना है। और मुझे वो लडका पसंद भी नही है"। ती कसतरी बोलली. तिचा गळा भरून आला होता. पूर्ण गोष्ट न ऐकता बाबा एकदम फटक्यात निकाल लावेल अस तिला वाटल नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बाबाजी, आप कुछ तो कर सकते हो?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"देखो बेटी, मैं कोई जादुगर नही हुं। जो लिखा है वो भगवान कि कृपा से मैं पढ सकता हुं। जो होना है वही होना है और जो ना होना है वो कभी ना होना है। पर तुम्हारे भाग मे अच्छा ही लिखा है। जैसा तुम समजती हो वैसा वो नादान नही है। हां पर शुरुवात मे परेशानी दोनो को होनी है। उसके पश्चात भगवान कि कृपा तुम दोनो पर होगी।"&lt;br /&gt;&lt;br /&gt; अजुन काय बोलाव ते जसलीनला सुचेना. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बेटी, तुम्हारे नसिब मे आगे पढना लिखा है।" &lt;br /&gt;&lt;br /&gt;कोणी अजुन काहीच बोलेना. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुम्हे इतना सोचने की या चिंता करने की कोई आवश्यकता नही है।" बाबा पुढे म्हणाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अब बेटी तुम सामने युं बैठो।" बाबा मेघना कडे बघुन म्हणाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मला काही विचारयचा नाही या" मेघना पटकन म्हणाली. आपण मराठीत बोललो हे तिला लगेच कळल पण मग काहीतरी विचार करून ती बाबा समोर जाऊन बसली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाबाच्या कपाळावर आठ्या जमल्या. त्याने मोठ्ठा निश्वास टाकला. त्याचे डोळे गंभीर झालेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"पुछो अब क्या पुछना है।"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मुझे नही पता मुझे क्या पुछना है।" मेघनाला हे म्हणतांना आपण खुपच बावळटा सारख बोलतोय अस वाटत होत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बेटी, बिना पुछे मैं कुछ बता नहीं सकता।" &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघना काहीच बोलली नाही पण तिच्या डोक्यात विचार आला की पुढे काय घडणार हे विचारण्या ऐवजी मागे काय घडल हे विचाराव. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बाबाजी, आप मुझे मेरा भूतकाल बता सकते हो" तिला वाटल की बघु तरी बाबात किती दम आहे ते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बेटी, भूतकाल बता कर क्या होना है। जो बित चूक है वो तो तुम्हे पता हि है। जिस प्रश्न का उत्तर पता हो, उसे प्रश्न नही कह्ते।" &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघना परत विचार करु लागली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मेरी शादी कब होगी?" काहीतरी विचाराव म्हणुन तिने विचारल.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;"इसी साल तुम्हारी शादी होनी है।" बाबा फारच गंभीर झाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघना चांगलीच चमकली. कॉलेज संपल्यावर ती अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्याची तयारी करत होती. अनिकेत सोबत. तिथे मास्टर्स संपल्यावर अनिकेतशी लग्न. पण अजुन दोन-तीन वर्ष तरी दोघांचा लग्नाचा विचार नव्हता. तिच्या डोक्यात विचारांची झुम्मड उडाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"और पुछो बेटी" बाबाला अजुन काहीतरी महत्त्वाच सांगायच होत पण विचारल्या शिवाय काही न सांगण्याचा त्याचा नियम दिसत होता. मेघना काहीच बोलत नव्हती म्हणुन तो सारखा तिला डिवचत होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"बेटी, कुछ बाते ऐसी होती है जो जानने पर जिना कठीन कर देती है। इसका अर्थ ये नही की वो बाते पता न हो तो बेहेतर है। क्योंकी सत्य कालकूट विष समान होता है। न जानो तो मुश्कील और जानो तो भी मुश्कील।"&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाबा हे अगम्य काय बोलत होत हे तिला कळेना.  ती आता चांगलीच घाबरली होती. तिच्या मनात प्रश्नांच काहुर उठला होता. बाबा ज्या शांतपणे आणि आत्मविश्वासाने बोलत होता ते बघुन तो खोटं बोलतोय अस तर वाटत नव्हत. त्यातुन त्याची ख्याती तिला आधिपासुन माहिती होती. तो भविष्य सांगण्याचे पैसेही घेत नसे किंवा हे करा-ते करा असल काहीसुध्दा सांगत नसे. पण बाबाच्या बोलण्याचा संदर्भच लागत नव्हता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"इसलिये उस विष को मन के भितर समा कर, आत्मसात करना यही एक उपाय है। होनी को कोई टाल नही सकता। स्वयं भगवान भी कुछ नही कर सकते। इसलिये जो होना है उसे स्विकार करे आगे बढो।" बाबा बोलतच होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मेरी शादी अनिकेतसे ही होनी है ना?" मेघना नी चाचरत विचारल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अनिकेत कोण हे बाबाला अर्थातच माहिती नव्हता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"बेटी, ध्यान से सुनो। तुम जिसकी परिणीता होगी उसकी मृत्यु होनी है।" &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघना थंड पडली. आपण कुठल्या भानगडीत पडलो अस तिला झाल. ती डोळे मोठ्ठे करून बाबा कडे बघत होती. खुप जोरात तिथुन पळुन जावस वाटत होत. पण बाबा पुढे काय बोलणार, काय सांगणार हे तिला ऐकायच होत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"काही तर करू शकतो? यावर काहीच उपाय नाही हे कस शक्य आहे? तुम्ही खर बोलताय हे कशावरून?" मेघना कावुन बोलत होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मैं सच बोल रहा हुं या झुठ ये तो समय हि बताएगा। वैसे भी मुझे झुठ बोल के क्या मिलना है।" बाबाने शांतपणे उत्त्तर दिलं मग तो पुढे म्हणाला " जो होना है उसे होने दो। उससे खिलवाड मत करो।"  &lt;br /&gt;&lt;br /&gt;काही क्षण असेच गेलेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुम्हारा घर-संसार बसेगा और तुम बहोत सुखी होगी। पर उसके लिए तुम्हे इस कालकूट विष को मन मे धरे रखना होगा।"&lt;br /&gt;&lt;br /&gt;मागे कोणीतरी अजुन येउन उभ होत. आणि तसही बोलायला आणि ऐकायला काहीच उरल नव्हत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मेघनाची नजर शुन्यात होती. काय झाल हे तिला अजुन झेपल नव्हत. जसलीन ला काय बोलाव सुचत नव्हत. तिनी मेघनाचा हात हात घट्ट धरला आणि त्या दोघी गाडी कडे चालू लागल्यात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(क्रमशः)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-5893030138231701572?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/5893030138231701572/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=5893030138231701572' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/5893030138231701572'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/5893030138231701572'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/05/blog-post_17.html' title='रेखांकित भाग १'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-8384071341301992481</id><published>2009-05-02T10:31:00.001+05:30</published><updated>2009-05-02T10:31:01.599+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शिव-महिमा'/><title type='text'>शिव-राज्यारोहण भाग २</title><content type='html'>छत्रपतींच्या राज्याभिषेकाला भारतीय ईतिहासात अनन्यसाधारण महत्त्व का आहे याचा संक्षिप्तात आढावा आपण मागच्या लेखात घेतला. या लेखात त्यांच्या राज्याभिषेकाला सध्य काळात फारस महत्त्व का दिल्या जात नाही याबद्दल चर्चा करणार होतो.  पण त्या आधी मला राज्याभिषेकाचे महत्त्व सिध्द करणारे अजुन काही मुद्दे सुचले. ते मी इथे प्रथम प्रस्तुत करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मागल्या लेखात शिव-राज्यारोहणाच्या वेळीस भारतीय उपखंडात मुसलमानी सत्तांची स्थितीची चर्चा मागल्या लेखात केली पण या मुसलमानी सत्तां व्यतिरिक्त पोर्तुगित, इंग्रज आणि फ्रेंच या तीन युरोपियन सत्ता भारतात जम बसविण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यातील ब्रिटिश पुढे राज्यकर्ते झालेच. पण शिवा-जी राजांच्या वेळी सगळ्यात अधिक धोका पोर्तुगिज लोकांकडुन होता. १४व्या शतकाच्या अंतिम भागात नविन जग पादाक्रांत करण्यास युरोपियन देशांनी आरंभ केला. यात स्पॅनिश आणि पोर्तुगिज लोक आघाडीवर होते.  अर्थात, जग पादाक्रांत करायला ही लोक निघाली नाहीत. भारताला जाण्याचा समुद्री मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात त्यांना ती संधी मिळाली आणि त्या संधीचा या युरोपिय देशांनी पुरेपुरे फायदा उठवला. मुसलमानी अंमल अरबी आणि पर्शिया प्रांतावर स्थापित झाल्यापासुन भारताशी आणि चीनशी व्यापार करण्याचे सर्व मार्ग मुसलमानी प्रांतातुन जात असत. मुसलमान आणि ख्रिश्चनांमधील धार्मिक युध्दांना १४ व्या शतकात ऊत आला होत त्यामुळे भारतात जाण्यासाठी समुद्री मार्ग शोधणे आवश्यक झाले होते.  भारत शोधण्याच्या मार्गातच दोन्ही अमेरिका खंडांचा शोध लागला. साम्राज्यवादाचा पायंडा इथे पडला. पृथ्वी गोल आहे या वर विश्वास ठेउन कोलंबस पश्चिमेला निघाला. पश्चिमेला जात गेलो तरआपण जगाच्या पूर्वेला पोचु आणि त्या अन्वये भारताच्या पूर्व किनार्‍याला पोचु असे त्याला वाटले. पण तो मधे अमेरिका खंड लागलेत. पण तो वेगळा ईतिहास आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt; त्या काळात वास्को-द-गामा अफ्रिका खंडाला वळसा घालुन सन १४९८ ला कालिकतला पोचला. तेथुन तो पुढे गोव्याला पोचला. तेंव्हा पासुन पोर्गुगिज लोकांच प्रस्थ वाढत गेल आणि सन १५४३ लात्यांनी गोव्यात सत्ता  प्रस्थापित केली. याच दरम्यान पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतही सत्ता प्रस्थापित केली. या भागाला आपण आज ब्राझिल म्हणुन ओळखतो.  त्यांच्या स्पर्धेत स्पॅनिशही होते. त्यांनी मध्य व दक्षिण अमेरिकेत हैदोस मांडला आणि संपूर्ण खंडच गिळंकृत केला.  या दोन्ही सत्त क्रूर पणात मुसलमानी सत्तांच्या एक पाऊल पुढेच होत्या. यातील स्पॅनिश भारताच्या दिशेनी कधीच आले नाहीत. पण शिवशाहीच्या उदयाच्या वेळेस पोर्तुगिज मात्र भारतावर राज्य करण्याची स्वप्न रंगवित होते. माझ्या मते त्यांच्या मनसुब्यांना खरा सुरंग मराठ्यांनीच लावला. हे खर की मराठ्यांना गोवा कधीच जिंकता आल नाही. (पेशव्यांच्या काळात  मराठ्यांनी  गोवा जिंकलच होत. त्या चढाईच्या शेवटी पोर्तुगिज सत्ताधिशांनी पळुन जाण्यासाठी अक्षरशः बोटी तयार ठेवल्या होत्या. पण काही तरी भानगड झाली आणि हाता-तोंडाचा घास गेला.) पण मराठ्यांमुळे पोर्तुगिजांना गोव्याबाहेर पाऊलच ठेवता आल नाही. जंजिरा,  मराठा आणि सिद्दी यांच्यामधे अक्षरशः तळ्यात-मळ्यात करत होता. पण हे सिद्दी पोर्तुगिजांपेक्षा वेगळे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ब्रिटिश हे साम्राज्यवादाच्या आणि भारत शोधण्याच्या खेळात खुप उशीरा उतरलेत. त्यांनी हात पाय पसरायला सुरुवात केली तेंव्हा पोर्तुगिज आणि स्पॅनिश सत्तांनी जग अक्षरशः आपापसात वाटुन घेतल होत. पोपने पूर्व भाग पोर्तुगिजांना तर जगाचा पश्चिम भाग स्पॅनिश लोकांना दिला होता. त्यामुळे प्रस्थापित परिस्थितीत लुडबुड करून आपली जागा करण्यात इंग्रजांना बरीच वर्ष लागलीत. पण १६व्या शतकात त्यांने उत्तर अमेरिकेत पाय रोवले होते. या भागाला आपण कॅनडा आणि संयुक्त राज्य अमेरिका म्हणतो. तसच वेस्ट इंडिज या बेटेही इंग्रजांनी लौकरच स्पॅनिशांकडुन जिंकली. बोस्टन (या भागाला अजुनही न्यु इंग्लंड असेच संबोधिल्या जात.) भागात तर इंग्रजी लोकांनी महाविद्यालये ही स्थापन केली होती. जगप्रसिध्द हार्वड महाविद्यालयाची स्थापना सन १६३६ची आहे. तेंव्हा शिवाजी राजे सहा वर्षाचे होते!   राजांनी भारताच्या राजकीय पटलावर पदार्पणाच करणाच्या  वेळी इंग्रजांच्या सुरत आणि मुंबई येथे वखारी कार्यरत होत्या. त्या काळात मुघली सत्ता इतकी शक्तिशाली होती की त्यांच्याशी टक्कर देण्याची हिंम्मत कोणातच नव्हती. त्यामुळे सुरतेतले आणि मुंबईतील इंग्रज फक्त व्यापारा निमित्ताने तिथे बसले होते अस मानणे सुद्धा चुकीचे ठरेल. कारण  व्यापारा अतिरिक्त त्यांनी इतर जे उद्योग मांडले होते त्याकडे बघता आज ना उद्या मोघलांची शक्ति कमी होईल आणि तेंव्हा आपण आपली सत्ता प्रस्थापित करू अशी इंग्रजांची धारणा अरण्याची शक्यता आहे. उत्तर अमेरिकेत ही लोक तेच करत होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मधे मला सन १६३० चा डच लोकांनी तयार केलेला जगाचा नकाशा मिळाला. त्यात भारतीय उपखंड सोडला तर उर्वरीत जगात युरोपिय सत्ता झपाट्याने पाय पसरित होत्या. त्यामुळे लौकरच या सत्ता भारतावर नजर रोखणार होत्या हे सांगायला ब्रह्मदेवाची आवश्यकता नाही. भारताबाहेर बलाढ्य असल्यात तरी भारतात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी कुठल्याही युरोपिय सत्तेकडे पुरेसे मनुष्यबळ किंवा आवश्यक माहिती नव्हती. माझ्याकडे असलेल्या या नकाशात भारताच्या भागात बर्‍याच चुका दिसतात. थोडक्यात युरोपिय सत्तांना भारतीय भूगोलाचीही पुरेशी माहिती नव्हती. पण त्यांच्याकडे अनोळखी भूभागवर जाऊन अपरिचित जनसमुदायावर राज्य करण्याचा चांगलाच अनुभव होता. यासाठी अमेरिका खंडाचा रक्ताने माखलेला ईतिहास सगळ्यांनी अवश्य वाचायला हवा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;राजांना जगाच्या दुसर्‍या टोकाला युरोपिय सत्तांनी थैमानाची कल्पना असण्याची शक्यता फारच कमी आहे. पण त वरून ताक-भात. त्याप्रमाणे ते गोव्याच्या पोर्तुगिजांच्या मागे हात धुवुन लागले होते. या समुद्री चाच्यांना कायमच नेस्तनाभूत करण्यासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतलेत. चोला राजां नंतर नौदल स्थापन करणारे ते पहिलेच दूरदृष्टे होते. ही या युरोपिय लोक समुद्रावर राज्य करतात हे त्यांनी हेरले होते. समुद्री विज्ञानात आणि जहाज बांधणी तंत्रज्ञानात युरोपिय सत्ता फार अधिक प्रगत होत्या. जादुनाथ सरकार यांच्या नुसार युरोपिय जहाजांपुढे मराठ्यांच्या अक्षरशा नाव्हाड्या होत्या. पण राजांनी एक मुत्सद्दी चाल खेळली. एका हातानी त्यांनी युरोपिय लोकांकडुन तंत्रज्ञान शिकुन घेण्याची खटपट चालु केली  (महाराजांची इंग्रजी व्यापार्‍यांशी चाललेली बोलणी अवश्य वाचावी) तसच कमी तंत्रज्ञानाच्या असल्या तरी संख्येनी  अधिक होड्या आणि जहाजे बांधण्याचा राजांनी सपाटा लावला. राजांना हे माहिती होते कि युरोपिय लोकांनी कितीही मोठी जहाजे बांधलीत तरी त्यांना समुद्रपट्टीवर तर लागावेच लागेल. त्यामुळे समुद्रपट्टीच जर का सशक्त केली तर ही युरोपिय लोकांशी टक्कर देणे शक्य आहे हे त्यांनी अचूक ताडले.त्यामुळे त्यांनी कोकण किनारपट्टीवर किल्ले बांधायला सुरुवात केली. सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे राजांचा मुकुटमणी होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सन १६व्या व १७व्या शतकाच्या पूर्वाधात शतकात भारतीय उपखंडात तसेच नव्याने शोध लागलेल्या जगाच्या काना-कोपर्‍यात काय चालले हे ध्यानात घेता महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला एक वेगळे तेज प्राप्त होते.   १७ व्या शतकात हिंदु समाज या नविन आक्रमकांच्या तुलनेत अशक्त होता. अत्यंत वेगाने बदलत चाललेल्या राजकीय परिस्थितीत स्वतःचे स्थान स्थापन करणे तर अशक्यप्राय होते. तसेच मुसलमानी आणि ख्रिश्चन धर्मांधांनी जो भारतीय उपखंडावर पिंगा घातला होता त्याचा सामना करण्यासही असमर्थ होता. या सर्व मुद्द्यांचा विचार केल्यावर महाराजांच्या मुत्सद्दीपणा आणि शौर्य अधिक झळाळु लागत. राजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि राज्याभिषेक केला त्यामुळे युरोपिय सत्तांचे पसरणे खुंटले. पोर्तुगिज तर गोव्यातच जणु बंदिस्त झालेत आणि राजां नंतर जवळपास दिडशे वर्षां नंतर ब्रिटिश सत्ता जी प्रस्थापित झाली ती बंगाल प्रांतात, महाराष्ट्रातुन नव्हे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या सगळ्या प्रसंग बांधणीत कुठल्या राजकीय मुद्द्यामुळे राजांच्या छ्त्रचामर अभिषेकाला कमी लेखल्या जाते याची चर्चा राहुन गेली. त्यासाठी मुख्यत्वे १९ व्या शतकातील आणि थोड्याफार प्रमाणात स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय परिस्थिती वर विचार करायला हवा. तो आपण पुढील लेखात करू या.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-8384071341301992481?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/8384071341301992481/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=8384071341301992481' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/8384071341301992481'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/8384071341301992481'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/05/blog-post.html' title='शिव-राज्यारोहण भाग २'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-2261534936544585104</id><published>2009-04-25T10:57:00.000+05:30</published><updated>2009-04-25T10:06:44.239+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तत्वज्ञान'/><title type='text'>कृष्ण गोविंद गोपाल गाते चले।</title><content type='html'>कृष्ण गोविंद गोपाल गाते चले।&lt;br /&gt;मनको, विषयोंके विषसे हटाते चले॥धृ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;इंद्रियों के न घोडे, विषय से अडे।&lt;br /&gt;जो अडे भी तो, संयम के कोडे पडे।&lt;br /&gt;मन के रथ को, सुपथ पर बढाते चले ॥१॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;नाम  जपते रहे,  काम करते रहे।&lt;br /&gt;पाप की  वासनाओं से, डरते रहे।&lt;br /&gt;सद् गुणोंका परमधन कमाते चले॥२॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;लोग कहते है, भगवान आते नहीं।&lt;br /&gt;रुक्मिणी की तरह, हम बुलाते नहीं।&lt;br /&gt;द्रौपदी की तरह, धुन जपाते चलो॥३॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;लोग कहते है, भगवान खाते नही।&lt;br /&gt;भिल्लिणी की तरह हम खिलाते नहीं।&lt;br /&gt;साक प्रेमी विदुर रस निभाते चले ॥४॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;दु:ख मे तडपे नही, सुख मे फुले नही।&lt;br /&gt;प्राण जाये मगर, धर्म भुले नही।&lt;br /&gt;धर्मधन का खजाना, लुटाते चलो॥५॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;वक्त आयेगा ऐसा, कभी ना कभी।&lt;br /&gt;हम भी पायेंगे, प्रभुको कभी ना कभी।&lt;br /&gt;ऐसा विश्वास मनमे जमाते चलो॥६॥ &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;या कवितेचे रचनाकार कोण आहे, हे मला माहिती नाही. कोणाला रचनाकाराची कल्पना असेल तर अवश्य कळवावे.&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-2261534936544585104?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/2261534936544585104/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=2261534936544585104' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/2261534936544585104'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/2261534936544585104'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/04/blog-post_25.html' title='कृष्ण गोविंद गोपाल गाते चले।'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-5814032255330325415</id><published>2009-04-20T08:30:00.001+05:30</published><updated>2009-06-20T05:04:12.908+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आगामी लेख'/><title type='text'>आगामी लेख</title><content type='html'>आगामी लेख -:&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिव-राज्यारोहण भाग २ &lt;br /&gt;&lt;br /&gt;रेखांकित (दिर्घकथा) &lt;br /&gt;&lt;br /&gt;श्री गणेश वंदना भाग ४&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-5814032255330325415?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/5814032255330325415/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=5814032255330325415' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/5814032255330325415'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/5814032255330325415'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/04/blog-post_20.html' title='आगामी लेख'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-3212726677795269699</id><published>2009-04-13T10:09:00.002+05:30</published><updated>2009-04-13T17:50:39.001+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='व्यक्तीचित्रे'/><title type='text'>चांदोरकर सर- भाग २</title><content type='html'>सरांचे लेंढ्रा पार्काजवळ मोठ्ठ घर होत. त्यांनी नुकतच ते बिल्डर ला विकुन फ्लॅटस बांधुन घेतले होते. त्या इमारतीतच त्यांचा मोठ्ठा फ्लॅट होता. त्यांच्या कडे येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांना ते शिकवणी वर्गात प्रवेश देत असत. त्यामुळे बंड मुले बरीच येत असत.आता बंडपणा सगळीच मुलं करतात (काही शंख अभ्यासु मुळे वगळता!) पण मस्ती करण्यातही बरेच रंग असतात. आणि त्यातला सगळ्यात शेवटचा गडद काळा रंग म्हणजे वाया जाण्याची मुख्य चिन्हे असत. असली नालायक मुलेही त्यांच्या वर्गात असत. त्यामुळे शांतपणे वर्ग चालला आहे आणि सरांनी शिकविलेलं सगळ्यांना समजतय अस नेहमीच होत नसे. एकतर सर स्वतःच सतत विनोद करायचे. त्यामुळे मुले ही सारखी मस्ती करायची. बहुधा म्हणुनच "हुशार" मुलांनी सरांच्या शिकवणी लावणे बंद केले. आणि मेरिट येण्यार्‍या लोकांची संख्या कमी झाल्यावर सरांना शिकविता येत नाही अशी समजुन नविन पालकांनी करुन घेतली. सरांना हे कळत नव्हत अस नाही पण यावर उपाय काय हे सुचत नसाव. त्यांची खिन्नता मधुन मधुन डोकावत असे. जुन्या नावाजलेल्या विद्यार्थ्यांचा ते सारखा उल्लेख करत असत पण कधी कधी मुलांच्या मस्तीनी ते कावुन जात असत. मग ते खालच्या आवाजात समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना सांगत की 'श्रीकृष्ण मराठे कधीच अशी मस्ती करत नसे. नेहमी प्रश्न विचारित असे. हुशार होता पण अभ्यासही खुप केला त्याने. म्हणुनच इतक्या वरचा मेरिट आला'. &lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रीकृष्ण मराठे आमच्या शाळेतुन बहुधा पहिल्या दहा मधे मेरिट होता. शाळेच्या वाचनालयात त्याच नाव लावल होत. तो माझ्याहुन ३-४ वर्ष मोठा असावा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आमच्या वर्षी सरांच्या शिकवणितुन कोणी मेरीट आल नाही. 'पहिला मेरिट' तर मेरिट लिस्ट च्या आस-पास हि भटकला नाही. मला गणितात अपेक्षेप्रमाणे टक्केवारी मिळाली. मला डि ग्रुप ची गणित सोडविता आली याचा मला खुप आनंद झाला. गणिता बद्दलची भिति सरांनी काढुन टाकली. (१२ वीच्या शिकवण्यांनी ती भीती परत मनात कायमची बसली!) सरांच्या पुढल्या वर्षीच्या शिकवण्या व्यवस्थित सुरु होत्या. तेच विनोद पण हशे मात्र नविन पिकत होते. मी अधेमधे सरांकडे डोकावत असे. दसर्‍याला हमखास मी सोनं द्यायला जात असे. खुपदा संध्याकाळी सर फाटकात उभे असायचे. सरांच्या हातात कला छान होती. पेंटिंग तसंच कागदाच्या किंवा लाकडाच्या कलाकृती ते फार छान करत असत. दिवाळीच्या सुट्ट्यांमधे ते क्लासच्या जागेत छोटस प्रदर्शन लावित असे. त्यांना त्यांच्या कलाकृतींचा फार अभिमान होता. शिकविण्याच्या तापातुन निघण्याचा तो त्यांचा मार्ग असेल. मला आणि पराग ला नेहमी ते म्हणत असत कि "एवढे गोरे-गोमटे आहात थोड्या कलाकृती विकुन द्या" मग आम्ही म्हणायचो की "सर, कमिशन किती देणार?".  &lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्हीही वाह्यातच पोरं होतो!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सरांची तब्येत तेवढी धड-धाकट नव्हती. आमच्या वर्षी आम्हाला त्यांच्या तब्येती मुळे एक-दोन आठवडे सुट्टी मिळाली होती. ते बरेचदा 'आज मुळीचबरं वाटत नाही या' अस म्हणत असत. त्यांच्या इतर विनोदांपैकी हा पण एक विनोद होता की ते खरच म्हणत असत हे कळायला मार्ग नव्हता. तेंव्हा सरांच्या गणितोत्तर प्रत्येक वाक्याला आम्ही हसत असु. मी दहावी झाल्या नंतर दोन वर्षाच्या आत सर वारलेत. मला उशीरा कळल. रामदास पेठेच्या टवाळखोर मित्रांशी भेटी कमी होत असत आणि तरूण भारताने नेहमीच्या नियमाने निधनाची बातमी छापायला दोन दिवस घेतलेत. अंत्ययात्रेला जाता आल नाही याच मला फार वाईट वाटल. मनात उगाचच अपराधी भाव येत होता. सरांना तुम्ही खुप छान शिकविता अस एकदा तरी म्हणायच होत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मी आणि पराग नंतर त्यांच्या घरी दिव्याला नमस्कार करायला गेलो होतो. घराच्या फाटकात "का, रे, पार्कात कोणा-कोणासोबत दिसतोस तू! चांगल्या पार्कात घेउन जाव "कोणा-कोणाला" लेंढ्रा पार्कात काय?" अस म्हणायला सर नव्हते. सर नसल्याची जाणीव पहिल्यांदा तिथे झाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाहेरच्या खोलीत दिवा तेवत होता. त्यांच्या पत्नी बसल्या होत्या. "सर, नेहमी साठी गेलेत" अस त्या कसतरी म्हणाल्यात. त्यांना हुंदका आवरत नव्हता. आमच्याकडेही फारस बोलायला काय असणार. नमस्कार करून आम्ही परतलो. आमचा जेमतेम सहवास एक वर्ष तरी आम्हाला एवढ वाईट वाटत होत. सरांच्या कुटुंबियांवर काय बितत होती ते न कळलेलच बर. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सर नेहमी वर्गात म्हणत कि मला शिकवितांच मरण याव. गणिताचा थिओरम शिकवुन, कोरोलरी शिकवायच्या आत इथेच खडुने माखलेल्या फरशीवर धाडकन कोसळुन जाव. मरतांना गंगेच्या पाण्या ऐवजी तोंडात थोडा खडुचा चुरा टाका अस ते म्हणत असत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"का रे पहिला मेरीट करशील एवढ माझ्या साठी?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"हो सर" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"कसला नालायक आहे हा पोरगा. माझ्या मरायची वाट बघतोय. फी आण उरलेली आधी. माझ्या तोंडात खडु टाकायला एका पायावर तयार आहे" &lt;br /&gt;&lt;br /&gt;वर्गात परत हशा पिकत असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तसल काही झाल नाही आणि सर सर्व मान्य मार्गाने हॉस्पिटल मधे गेलेत. पण त्या आठवणींनी अजुनही हसु येत. आणि सरांनी शिकविण्यावर किती निरातिशय प्रेम केल हे बघुन नवल वाटत. आजकालच्या निव्वळ पैश्यासाठी शिकविणार्‍यांच्या गर्दीत शिकविण्याच्या प्रेमापोटी शिकविणार्‍या पैकी ते बहुधा शेवटलेच होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(समाप्त)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-3212726677795269699?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/3212726677795269699/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=3212726677795269699' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/3212726677795269699'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/3212726677795269699'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/04/blog-post_13.html' title='चांदोरकर सर- भाग २'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-7968163100675365620</id><published>2009-04-08T08:55:00.002+05:30</published><updated>2009-04-08T08:55:00.523+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='व्यक्तीचित्रे'/><title type='text'>चांदोरकर सर - भाग १</title><content type='html'>"आमचं आण्णाव चांदोरकर आहे. आम्ही दोरानी सगळ्यांना बांधतो. एका-मेकांना जवळ करतो. चांदूरकर वेगळे. ते सगळ्यांना दूर करतात. गल्लीच्या टोकाशी जे वकील रहातात ते चांदूरकर. आम्ही चांदोरकर." &lt;br /&gt;&lt;br /&gt;आण्णावा बद्दलचं हे विश्लेषण विद्यार्थी पहिल्यांदा ऐकत नव्हते. पण सर ज्या उर्मीने आणि उत्साहाने सांगत ते ऐकुन प्रत्येक वेळेस हसु येत असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे, काय रे पहिला मेरिट?" मागल्या बाकावरच्या विद्यार्थ्याकडे बघुन ते ओरडले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"लक्ष आहे का मी काय बोलतोय ते? काय आण्णाव आहे माझ?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"चांदूरकर" मागुन उत्तर आल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"नालायक आहे तो. पहिला मेरिट यायच्या आधीच फुशारकी मारतोय लेकाचा." सर जवळच्या विद्यार्थ्यांना म्हणालेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;" हो बरोबर आहेय तूझ. तू दूर आहेस ना माझ्यापासुन म्हणुन माझं आण्णाव चांदूरकरच वाटेल तुला. जवळ तर ये, मग टांगतो तूला उल्टा दोरानी आणि देतो डी ग्रुपच्या प्रश्नांची धूरी!" &lt;br /&gt;&lt;br /&gt;वर्गात हशा पिकला. पहिला मेरिटही हसत होता. दहावी गणिताच्या पेपरमधे शेवटचे २० गुण डी ग्रुप म्हणुन प्रसिध्द होते. पुस्तका बाहेरचे हे प्रश्न फार कठिण मानल्या जात असत. फाटका समोर देशमुख उगाच घुटमळत होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"ऐ, काय रे? मागल्या वर्षी क्लासमधे होता तेंव्हा तर नाहि आलास कधी. नालायक!" &lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळी मुलं मागे वळुन बघु लागली. देशमुख वर्गातील मुलांना हात-वारे करत पळुन गेला. सगळी विद्यार्थी परत हसु लागली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;चांदोरकर १०वी वर्गाचे गणित शिकवित असत. त्या काळात दहावी बोर्डाच्या परीक्षांना अवास्तव महत्त्व प्राप्त झाले होतो. या परीक्षेत चांगले टक्केवारी मिळाली कि बारावी साठी चांगल्या कॉलेजमधे प्रवेश मिळणार. मग परत शिकवण्या लावायच्यात. मग १२वीच चांगली टक्केवारी मिळाली कि सगळे इंजिनिअर आणि डॉक्टर बनायला तयार. जणु काही पूर्ण आयुष्यच दहावीच्या परीक्षेवर अवलंबुन होत. दहावीच्या वर्गाचा अभ्यास ९ वीच्या परिक्षे आधीच सुरु होत असे. शहरातील एक 'ते' सुप्रसिद्ध शिक्षकानी पालक आणि विद्यार्थ्यांच्या आततायीपणावर चांगला धंदा उघडला होता. ८वीच्या सहा-माही परिक्षेच्या गुणांवर ते सर ९वीच्या शिकवणीत प्रवेश द्यायचे. त्यांची फी रग्गड होती. पण तीथे प्रवेश मिळाला की विद्यार्थ्याला हुशार असल्याचा शिक्का लागायचा. पण गंम्मत एवढ्यावर संपत नव्हती. त्या सरांची ९ वीची परीक्षा शालेय परीक्षेपेक्षा वेगळी होत असे. त्यात कमी गुण मिळालेत तर त्यांच्या १०वीच्या क्लासेस मधे प्रवेश मिळत नसे. अर्थात, १०वीच्या क्लासेस ची फी रग्गड गुणा दोन! त्यांनी स्वतःची शाळाच का उघडली नाही माहिती नाहि. पण बहुधा वाट्टेल तसा पैसा छापता नसता आला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;माझा ८वीच्या परीक्षेमधे बाजा वाजला होता. ९वीत मी अभ्यास करणं सोडुन दिलं होत. पण तरी १०वीच्या उन्हाळ्यात त्या 'सुप्रसिध्द' शिक्षकाच्या समर क्लासेस मधे माझ्या पालकांनी जबरदस्ती घातल होत. तीन महिन्यात मी मुळीच हुशार झालो नाही. (ते सर स्वतः शिकवत नव्हते. त्यांचा 'स्टाफ' आम्हाल शिकवित असे.) पण मला मनापासुन या सगळ्या गोंधळाचा तिटकारा होता. ज्यांना जमत असेल त्यांनी कराव पण मला ते झेपणारं नव्हत. मी जाउन चांदोरकर सरांकडे शिकवण लावली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"का हो तुम्ही तुम्हाला 'त्या' शिकवणी वर्गात प्रवेश मिळाला नाही का?" सरांनी माझ्या वडिलांना विचारले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"नाही. पोराचे तेवढी टक्केवारी नाही" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"उन्हाळी वर्ग वगैरे? मी ऐकल की 'ते' उन्हाळी वर्ग ही घेऊ लागले आहेत" सरांच 'त्या' शिक्षकावर फार प्रेम होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"समर-क्लासेल लावले होते. पण त्या नंतर पोरगा म्हणतो की तुमच्या कडेच शिकवणी लावायची" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"वेड लागलय त्याला! अहो, मी काही हजार गणित सोडवायला देत नाही आणि मेरीट येईल याची शाश्वतीही देत नाही." सर हसत म्हणाले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"पोरगा मेरिट येण तसही शक्य नाही." माझे वडिल हसत म्हणालेत. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अहो, अस नाही. प्रत्येक पोरामधे काही ना काही असत. सगळ्यांना एक सारखं मानुन हजार गणित देण्यात काही अर्थ नाही" &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांच म्हणण बरोबर होत. चांदोरकर सरांच्या शिकवणी एका जमान्यात फार प्रसिध्द होत्या. पण मी जेंव्हा त्यांच्याकडे शिकवित होतो तेंव्हा त्यांचे क्लासेस चालायचे पण पहिल्या इतके ते गाजत नव्हते. थोडक्यात, त्यांच्या वर्गातुन शेकड्यांनी मेरीट येत नव्हते. शिकण्या ऐवजी मार्क मिळविण्या कडे विद्यार्थ्यांचा कल वाढत होता. शिकविण्या ऐवजी होम्-वर्क किती दिल्या जातं या कडे शिक्षकांचा कल वाढत होता. याशिवाय, शिक्षक किती फि घेतात या वरुनही त्यांना शिकविता येत की नाही हे ठरवल्या जाऊ लागल. शहरातील 'ते' सुप्रसिध्द शिक्षक त्या काळात ८वी, ९वी १०वीचे पाच ते सात हजार फी घ्यायचे. (प्रत्येक वर्षीचे). गंमतीचा भाग म्हणजे 'ते' सुप्रसिध्द शिक्षक एका काळी चांदोरकर सरांचेच विद्यार्थी होते. सर नेहमी त्याबाबत विनोद करत असत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"माझाच विद्यार्थी होता तो, त्यामुळे तो यशस्वी झाला तर मला आनंदच आहे" अस ते सारखं म्हणत असत. पण मनात काही तरी चुकचुकत होत. इतकी वर्ष शिकवुन मिळालेला अनुभव आणि विद्यार्थ्यांना समजुन घेण्याची कला त्यांना अवगत होती. गणित कसं शिकवायच हे सुध्दा त्यांना ठाउक होत पण तरी विद्यार्थी असे वेड्यासारखे एक विचित्र अभ्यास करण्याच्या पध्दतीमागे का धावतात हे त्यांना बहुधा कळत नसाव. अर्थात, दुसर्‍या कुणी शिकवुच नये किंवा दुसर्‍या कोणाला शिकविता येत नाही अस त्यांना मुळीच वाटत नसे. पण नविन पध्दती प्रमाणे केवळ हुशार विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणे आणि गणित शिकविण्याऐवजी हजार-हजार उदाहरणं होम-वर्ग म्हणुन देणे याचा अर्थ त्यांना लागत नसावा. या तारखेला हा धडा पूर्ण करायचा आणि या तारखेला कुठल्याही परिस्थितीत कोर्स पूर्ण करुन मग शेवटचे चार महिने नुसत्या परीक्षा द्यायच्या ही असली घोड-दौडही त्यांना समजत नसावी. काळासोबत त्यांची धावतांना दम-छाक होत होती. हे त्यांनाही कळत होत पण शिकविण्याची उर्मी जात नव्हती. शिकवणी वर्ग हा एक प्रचंड मोठा आणि अत्यंत फायद्याचा (भांडवल लागत नाही. विद्यार्थी स्वतःच हलाल व्हायला येतात!) धंदा झाला होता हे त्यांना पचनी पडत नव्हत. ते आधी स्वतः नोकरी करत आणि संध्याकाळी शिकवित असत. पुढे पुढे त्यांनी फक्त शिकवणी वर्गच घेत असत पण त्यांची फी अवास्तव नव्हती. बरीच विद्यार्थी अर्धी फी भरुन पळुन जात असत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सरांची गणित शिकविण्याची पध्दत सोपी होती. पाठ्य-पुस्तका प्रमाणे ते शिकवित असत. या धड्याची ही पानं एव्हाना संपवायची म्हणजे परीक्षेतील इतक्या प्रश्नांची निश्चिंती. मग पुस्तकावरच्या प्रत्येक पानावरचं प्रत्येक उदाहरण ते फळ्यावर सोडवित असत. धड्याच्या शेवटी दिलेल्या प्रश्नमालिकेतीलही प्रत्येक प्रश्न ते सोडवुन दाखवित. त्यामुळे व्हायचं काय की गणित कस सोडवायच यासोबतच गणिताबद्दल विचार कसा करायचा हे सुध्दा विद्यार्थ्यांना समजत असे. पण यात एक महत्त्वाचा अंश असा कि विद्यार्थ्याने गृह-अभ्यास करायला हवा. स्वतः गणित सोडवुन, येणारे प्रश्न सरांना विचारायला हवेत. थोडक्यात अभ्यासाची जवाबदारी विद्यार्थ्यानेही उचलायला हवी. घोड्याला पाण्यापर्यंत नेण्याचे काम शिक्षक करू शकेल पण पाणी पिणे हे काम मात्र फक्त विद्यार्थ्याचे. हजार गणित सोडवुन घेण्यामागे घोड्याला जबरदस्ती पाणी पाजण्यासारख काहीस असाव. पण काही न उमजता यंत्राप्रमाणे हजार गणित सोडवुन प्रगती-पुस्तकावरचे आकडे जुळतातच अस नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(क्रमशः)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-7968163100675365620?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/7968163100675365620/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=7968163100675365620' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/7968163100675365620'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/7968163100675365620'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/04/blog-post.html' title='चांदोरकर सर - भाग १'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-2391114327588709345</id><published>2009-03-10T19:29:00.000+05:30</published><updated>2009-03-10T17:46:47.407+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनोगत'/><title type='text'>धुक्यातील मृगजळ</title><content type='html'>The young have aspirations that never come to pass, the old have reminiscences of what never happened.&lt;br /&gt;                    - Saki&lt;br /&gt;&lt;br /&gt;जवळ जवळ तीन वर्षांनी भारतात जायचा योग आला. तीन वर्षांनी मी आई-बाबांना भेटणार होतो, मित्रांना भेटणार होतो. परदेशात राहुन सात वर्ष व्हायला आलीत पण घरची ओढ तितकीच आहे. आता घर म्हटल म्हणजे ओढ असणारच नाहीतर त्याला घर म्हटल नसत! पण तीन वर्षात इतक्या गोष्टी बदलल्या होत्या की नेमक्या कुठल्या भावना मनात होत्या ते कळत नव्हत. संदर्भ बदलले होते. माझे इतरांकडे बघण्याचे आणि इतरांचे माझ्या कडे बघण्याचे दृष्टीकोण बदलले होते. मी मागल्या दिवाळीला भारतात गेलो होतो. मला परतुन तीन महिने होउनही गेलेत पण त्या प्रतिसादांचे आणि पडसादांची चाहुल मी अजुनही घेतो आहे. त्या सुरांचे नाद मला लागत नाहीत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;परदेशात जायची मी कधीच स्वप्न बघितली नाहीत आणि इतकी वर्ष झालीत तरी माझ्या स्वप्नातुन माझ घर, माझे आप्तजन अजुनही जात नाहीत. म्हणुन मला प्रश्न पडतो की ही सगळी उठाठेव कशासाठी?  हे सगळं कुठे घेऊन जाणार आहे? यातुन काय सिध्द होणार आहे? पुरुषार्थ? कि भरपुर पैसा? मला संधी मिळाली आणि मी स्वतःला झोकुन दिल. याच मला यत्किंचतही दु:ख नाही. परत तशी परिस्थिती मिळाली तर मी तेच निर्णय घेईन. पण मनात संदेहाचे काटे जे रुततात त्यासाठी रुईची पान शोधतो आहे. कधी कधी वाटत की उगाचच शुंभासारखा इतका विचार करतो. काही आवश्यकता नाही. बरं रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी असला प्रकारही नाही. श्वास घ्यायला फुरसत नाहीया पण थोडाही वेळ मिळाला की मन परत गुढ विचारांशी शिवा-शिवी खेळायला लागत. शांता शेळके यांची एक कविता आठवते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;काळजातले अनेक अज्ञात प्रदेश&lt;br /&gt;ज्यांचे अस्तित्वही ठाऊक नव्हते आजवर,&lt;br /&gt;हलके हलके दिसत आहेत मला&lt;br /&gt;पावलांखाली नव्याच वाटा, आतबाहेर, सर्वभर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हररोज हरघडी अचानक नवे प्रश्न समोर&lt;br /&gt;जुन्या संबंधांची तेढीमेढी अतर्क्य वळणे&lt;br /&gt;चक्रव्यूहात आपले आपल्याला जपणे जोपासणे&lt;br /&gt;अनेक गोष्टींचे अर्थ आयुष्यात प्रथमच कळणे&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझा मीच आता किती शोध घेते आहे&lt;br /&gt;अज्ञाताशी जुळवते आहे रोज नवी नाती&lt;br /&gt;आतल्या आत घडत, मोडत, पुन्हा घडत&lt;br /&gt;अपरिचीत रुपे घेत आहे माझी माती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मागे म्हटल्या प्रमाणे खरच माझी सगळी स्वप्न अजुनही माझ्या घरचीच असतात. आई-बाबा, दादा, आजी-आजोबा हेच दिसतात. मी शाळेत पराग, बहार, तेजस सोबत मस्ती करतोय हेच दिसत. बास्केटबॉलचे सामने जिंकतोय हेच दिसत. जाग आल्यावर आठवणींच्या धुक्यातुन बाहेर पडायची मुळीच इच्छा होत नाही. त्या आठवणी आहेत त्यामुळे परत कधीच येणार नाहीत हे माहिती असतांना हा मनाला खेद कसला? बहुतेक तसल्या निर्मळ आठवणी पुढे कधीही येणार नाही याची जाणीव होत असावी. माझ लहानपण चार-चौघांसारखा गेल. कर्तबगार आणि प्रेमळ आई-बाबा, पाठीराखा मोठा भाऊ आणि गोष्टीतल्या सारखी आजी. मी खुप मस्ती केली. मारही बराच खाल्ला. अगदी माझ्या आजी कडुनही. माझी मित्र-मंडळीहीदांडगी होती. ठरवुन अभ्यास नाही केला आणि त्याचे परिणामही भोगलेत. पण या सगळ्यांनी मला संदर्भ दिले होते. यशा-अपयशाचे माप-दंड या सगळ्यांमुळे यांनी बांधले होते. या धाग्यांनी मला विणल होत. आता मनाचा गुंता सुटत नाहीया. तीन वर्षांनी भारतात जाऊन तो गुंता सुटेल अशी आशा करत होतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मैत्री असो कि नाते-संबंध, ते टिकवायला सोबतीची गरज असते. माझ्या सगळ्या मित्रांना नोकर्‍या लागल्या होत्या आणि बहुतांश मुंबई-पुण्याला निघुन गेले होते. बर्‍याचश्या मैत्रिणींची लग्न झाली होती किंवा होण्याच्या मार्गावर होती. दिवाळीच्या निमित्ताने बहुतेक मित्र गावी आले होते म्हणुन ओझरती का होईना भेट झाली पण काही तरी विचित्र वाटत होत. त्या सगळ्यांमधे मी माझ्या जुन्या मित्रांना शोधत होतो. अर्थात हा माझा खुळेपणा होता. तीन वर्षाचा हा काळ सगळ्यांच्याच आयुष्यात महत्त्वाचा आणि घडामोडींचा होता. अनुभवांच्या छिन्नीचे घाव प्रत्येक मुर्तीला वेग-वेगळा आकार देते. माझी मित्र-मंडळीही आशा-आकांक्षांच्या ओझ्या खाली वाकायला लागली होती. आणि हा फरक फक्त तीन वर्षांचा नव्हता. मला परदेशात राहुन सात वर्ष व्हायला आली आहेत. अर्ध्या दशकाहुन अधिक या काळात स्वभाव बदलणे किंवा सवयी बदलणे सहाजिकच आहे. आमचे दृष्टीकोणही संपूर्णतः निराळे झाले होते. मैत्री सोबत घेतलेल्या अनुभवांच्या पायावर भक्कमपणे उभी असते. पण सोबत संपली कि रहाते केवळ ओळख. पतंगाची भरारी मांजाच्या लांबी पूर्तीच सिमित असते तस आमच्या मैत्रिच झाल होत. जुन्या आठवणींना किती वेळा  ऊत येणार? भांड्यात आता काही उरलच नव्हत! &lt;br /&gt;&lt;br /&gt;यातुन दोन गोष्टी समोर येतात. एक, काळ पुढे जाणार आणि नदीच पाणी वाट काढुन वहातच रहाणार. आठवणींच गाठोड बांधुन पुढे चालत रहाण्याशिवाय गत्यंतर नाही. हे तत्त्वज्ञान काही नवख नाही. ज्या आठवणींच्या आल्हाददायक पाण्यात मी आजतोवर न्हात होतो त्या पाण्याच मृगजळ झाल होत. आणि माझ मन वेड्यासारख त्याचाच मागोवा घेतय. एक दिवस असा येईल कि या आठवणीही घडलेल्या घटना या सदराखाली मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात दफ्तरबंद होतील. वयाने मोठं झाल्यावरच्या आठवणी काही वाईट मुळीच  नाहीयात पण त्या प्रखर आणि रुक्ष वाटतात. त्याच तेवढ्या रहातील याची धास्ती वाटते. आणि दुसर म्हणजे की याचा अर्थ असा तर नव्हे की मला जी हुरहुर लागली होती ती माझ्या मायदेशाशी तुटत चाललेल्या संबंधांचीच तर नव्हती? आई-बाबा आहेत आणि ते पुरेशे आहेत पण बाकी देशात जाउन काय करायच? सोबतीचे सगळे वेग-वेगळ्या मार्गानी दिसेनासे झाले आहेत. प्रवासात जसे पांथस्थ अचानक भेटतात, गप्पा होतात, हसण होत आणि जसे भेटलेत तसेच ते नाहीसे होतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;गुंता सोडवायच्या नादात आता लक्षात येतय कि सगळे धागेच नाहीसे झालेत आणि राहिलो मी एकटाच! काळाच्या लाटांनी माझी परतीच्या पाऊलखुणाच नाहीश्या केल्या आहेत. समोर जाण्याशिवाय पर्याय नाही माहिती आहे पण आता मागे वळुन बघण्याचीही मुभा उरली नव्हती त्याची खंत.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-2391114327588709345?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/2391114327588709345/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=2391114327588709345' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/2391114327588709345'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/2391114327588709345'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/03/blog-post.html' title='धुक्यातील मृगजळ'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-6024687740083606189</id><published>2009-01-28T09:34:00.001+05:30</published><updated>2009-01-28T23:54:59.184+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दीर्घकथा'/><title type='text'>निर्माल्य - भाग ५  (अंतिम भाग)</title><content type='html'>माई हॉस्पीटल मधे पोचल्यात तर त्यांना वातावरण तंग होत. सुनेचे वडिल, भाऊ आणि एक तीशीचा तरूण खोलीबाहेर उभे होते. तिघांपैकी कोणीही माईंशी काहीच बोलल नाही.  आई आत सुनेपाशी बसली होती. माई घाई-घाईनी खोलीत गेल्या. विजय बाहेरच थांबला.  सुन निपचिप पडली होती. तिला सलाईन लावलेली दिसत होती. पण कुठे दुखल्या-खुपल्याच दिसत नव्हत. माईंना थोड हुश्श झाल. &lt;br /&gt;"काय झाल पोरी?" माईंनी प्रेमाने विचारल. &lt;br /&gt;सुनेनी काहीच उत्तर दिल नाही. तिने डोळे मिटुन घेतलेत आणि तिच्या डोळ्यातून अश्रु वाहु लागलेत. &lt;br /&gt;"रडु नकोस बाळा. मी आहे ना सोबतीला" &lt;br /&gt;तरी सून काहीच बोले ना! सुनेची आई सुध्दा काही बोलायला तयार नव्हती. &lt;br /&gt;"काय झाल पोरी? सांगशिल का?" माईंनी पुन्हा विचारल. &lt;br /&gt;"श्रीकांतला विचारा" सूनेची आई रागाने म्हणाली. &lt;br /&gt;"श्रीकांत?" माईंनी आश्चर्याने बघु लागल्या. "श्रीकांत आहे इथे" माईंनी पुढे विचारल. &lt;br /&gt;"हे जे सगळं दिसतय ना ती सगळी श्रीकांतची करणी आहे" सुनेची आई गरजली. &lt;br /&gt;माई थोड्या ताठरल्यात. त्या मनातल्या मनात काय झाल असेल याचे घाई-घाईने हिशोब करू लागल्यात. &lt;br /&gt;पोलिस स्टेशनात पाहुणचार चालला असेल त्याचा. पहिली फेरी नक्कीच नसावी त्याची" सुनेची आई पुढे म्हणाली. &lt;br /&gt;"अहो काय बोलताय? श्रीकांत पोलिस स्टेशनमधे? पोरी, बोल ग!." माईंनी काकुळतेनी सुनेकडे बघितल. सुनेच्या आईचे शब्द त्यांना नकोसे झाले होते. &lt;br /&gt;"ती काही बोलणार नाही. मी सांगते तुम्हाला काय झाल ते. तुमचा श्रीकांत फार नावाजलेला आहे तुम्हाला माहितीच असेल. पण त्याची इतकी मजल जाइल अस कधी वाटल नव्हत. घरच्या बायका-पोरींवरच नजर टाकायला लागला? इतक पडाव माणसाने?"&lt;br /&gt;"असं नका बोलु. श्रीकांत थोडा बिघडला असेल पण त्याची नजर वाईट नाही. आणि घरच्या पोरी-बाळी म्हणजे कोण? सुनेबद्दलच बोलताय ना तुम्ही? तो फार आदर करतो सुनेचा. अविनाश गेल्या पासुन तोच पाठीराखा आहे तिचा" माईंना बोलतांना श्वास लागत होता. हे सगळ अनपेक्षित होत. नेमकं काय घडलय हे माईंना अजुनही कळेना. &lt;br /&gt;"पाठीराखा! पुत्र-प्रेम आंधळ असत हेच खर."&lt;br /&gt;"अहो वहिनी, स्पष्ट पणे सांगा काय झाल ते. कुत्सित बोलण पुरे झालं" &lt;br /&gt;आतापर्यंत सुनेचे वडिल आणि भाऊ खोलीत आले होते. तो तिशीचा पुरुष दाराशी ताटकळत उभा होता. &lt;br /&gt;"श्रीकांतने पोरीशे छेडखानी केली" सुनेचे वडिल शांतपणे म्हणालेत. त्यांच इतक शांत वागण विपरीत होत. &lt;br /&gt;माई वीज पडल्यासारख्या स्तब्ध झाल्या. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला.  त्यांना काय बोलाव ते कळेना. श्रीकांतची इतकी हिंम्मत? दारू-काडी इतक तर आपल्याला माहिती होत. स्वतःच्या सख्ख्या वहिनीवरवाईट नजर टाकण्या इतका बिघडला असेल यावर माईंचा विश्वासच बसेना. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"त्याला दादरच्या पोलिस स्टेशन मधे दिलय" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"हे अशक्य आहे. श्रीकांत कधीही अस करणार नाही. मला माझा श्रीकांत पूर्ण माहिती आहे. आई आहे मी त्याची. तुम्हाला काही तरी गैरसमज झालाय. पोरी, सांग मला की खरच अस झालय का ते." त्या कश्या-बश्या बोलल्यात. &lt;br /&gt;"माई, हे असलं बोलायला हा काही चित्रपट नाही. तो आत्तापर्यंत काय करत होता हे तरी तुम्हाला नेमक ठाऊक होत का? मग तो इतका पडु शकतो हे तुम्हाला कस कळणार?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"पोरी, बघ माझ्याकडे. उत्तर दे मला. मी काय विचारतेय" माईंनी सुनेकडे रोखुन बघत होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रु संथपणे वहात होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"आणि सुमा काही तुम्हाला उत्तर देणार नाही या. ती तुमची कोणीच नाही."&lt;br /&gt;&lt;br /&gt;माईंनी असाह्यपणे खोलीत नजर फिरवली. पण त्यांना कुठुनही कसलीही मदत मिळणार नव्हती. सुनेचे वडिल हात पाठीमागे बांधुन माईंना बघत होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"निघा आता" सुनेची आई गरजली. "लग्न लावायला निघाल्या होत्या" &lt;br /&gt;&lt;br /&gt;सुनेचे हुंदके आता वाढायला लागले होते पण तिच्या तोंडुन एक शब्द बाहेर पडायला तयार नव्हता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;माईंना आजु-बाजुच ऐकु येण बंद झाल. कानात सुं आवाज येऊ लागला. त्यांच्या तोंडुन रडण्याचा आवाज मुळीच येत नव्हता जणु हंबरडा फोडायला त्यांना भीती वाटत असावी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;माई भग्न अवस्थेत खोलीतून बाहेर पडल्यात.  त्यांचा पदर पडल्याचाही त्यांना पत्ता नव्हता. माईंना अस बघुन विजय चांगलाच थिजला. त्याला आतला आरडा-ओरडा ऐकु येत होता पण त्याला संदर्भ लागला नव्हता. तो तरूण अस्वस्थपणे माईंकडे बघत होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;विजय माईंच दंड पकडुन बाकाकडे नेण्याचा प्रयत्न करु लागला पण माईंनी विजयला झिडकारले. त्यांच्या अंगात अचानक अवसान आल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"दादरच्या पोलिस चौकीत चल" त्या विजयला त्वेषाने म्हणाल्यात आणि तरातरा इस्पितळातून बाहेर पडु लागल्यात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;विजय माईंमागे धावला. "माई, तुम्हाला माहितीय का कुठेय चौकी?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;माईंनी मान हरवली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"जवळपासच असेल. मी पटकन कोणालातरी विचारून येतो. तुम्ही आत बसा तो पर्यंत" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"नको, मी इथेच उभी ठिक आहे" &lt;br /&gt;&lt;br /&gt;विजय पत्ता विचारून येईपर्यंत माईंनी स्वतःला सावरल होत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"मला वाटलच जवळपास असेल. इथेच गोखले रोडवर आहे" विजय बोलला. मग थोडा चाचरत तो पुढे म्हणाला " श्रीकांत दादा.." &lt;br /&gt;&lt;br /&gt;माईंनी काहीच उत्तर दिल नाही. त्यांनी विजयकडे शांतपणे बघुन नुस्ता चलायचा नुसता इशारा केला. त्यांचे डोळे लाल झाले होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दादरच्या पोलिस चौकीवर बरीच गर्दी होती. विजय किंवा माईंपैकी कोणी कधीच असल्या वाटेला गेल नव्हत त्यामुळे चौकीत नेमक कोणाला आणि काय विचारायच ते कळेना. पण तेवढ्यात चौकीतून एक तीशीचा इंस्पॅक्टर धावत बाहेर आला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"माई, या" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"ओळखल नाहीत का तुम्ही मला" &lt;br /&gt;&lt;br /&gt;" श्रीराम?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"नाही मी त्याचा लहान भाऊ अशोक"&lt;br /&gt;&lt;br /&gt;" मी आत्ता तुमच्याकडेच येणार होतो श्रीकांतल घेऊन. तुम्ही इथे याव अशी माझी मुळीच इच्छा नव्हती"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"आत या तुम्ही" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"ए, पाणी आण रे लौकर"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"काळजी करू नका. श्रीकांतला इथे आणल्या बरोबरच मी त्याला ओळखल. त्याला आत केलच नाही" &lt;br /&gt;&lt;br /&gt;माईंना काय बोलाव ते कळेना. "आत करण" म्हणजे मारहाण करण तर नव्हे या विचाराने त्यांच्या अंगावर काटा आला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"फार लहान असतांना बघितल होत पण अविनाश सारखाच दिसत"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अविनाशच ऐकुन फार वाईट वाटल" &lt;br /&gt;&lt;br /&gt;माई आत आल्या तर श्रींकांत खोलीच्या टोकाशी बाकावर मांडी घालुन बसला होता. तोंडात रंगलेला खर्रा आणि वरच्या गुंड्या उघड्या टाकलेला तो शर्ट बघुन माईंचा पारा सणसण तापला. त्या तरातरा त्याच्याकडे चालत गेल्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;माईंना बघुन श्रीकांतने मान खाली टाकली. माईंनी त्याच्या जवळ जाऊन त्याला सणसणीत झापड मारली. श्रीकांत बाकवरून कोलमडुन खाली पडला. तो आश्चर्याने माईंकडे बघु लागला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"आई, तु मला मारतेयस?" तो कसातरी बोलला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"नालायका, अविनाशच्या ऐवजी तू त्या बसमधे का नव्हतास" त्या श्रीकांतला अजुन मारण्याचा प्रयत्न करू लागल्यात पण पहिली झापड मारण्यात त्यांचा सगळा त्राण निघुन गेला होता. श्रीकांतला मारण्यात त्यांच्याच हाताल लागत होत पण अंगातल्या त्वेषाला तर आत्त कुठे ऊत येत होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"नुस्ता बसुन तुकडे तोडतोस आणि बाहेर उनाडक्या. हे असल काही करण्या आधी मीच मारून टाकायला हव होत" &lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रीकांतही रडत होता पण तो माईंना अडविण्याचा मुळीच प्रयत्न करत नव्हता. तो निमूटपणे मार खात होता. माईंचा आवेश बघुन इतर कोणी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करीत नव्हत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;माईंच्या बांगड्या फुटत होत्या आणि त्यांची मनगट रक्ताळली होती. त्यांनी शेवटी थकुन जमिनीवर फतकर मारल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पोलिस चौकीत असल प्रकरण नविन नसाव कारण पोलिस अधिकारी, विजय आणि एक महिला अधिकारी माई पडल्या वगैरे तर सावरायच्या तयारीत असलेली सोडली तर बाकी कारभार संथपणे चालू होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रीकांतने शेवटी माईंचे दोन्ही हात घट्ट धरले आणि केविलवाण्या सुरात त्याने विचारले "आई, काय चुकल माझ? &lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुला काय वाटत मी काय केलय ते?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"वहिनीकडे असं बघण्याची तू हिम्मतच कशी केलीस? कोणी शिकवल तुला हे सगळ? तू असल काही करणार आहेस माहिती असत तर तू पोटात असतांनाच विहिरीत जीव दिला असता. किती छळशील. मोठ्याने जाऊन छळल आणि लहाना राहुन छळतो" अस म्हणत त्यांनी हंबरडा फोडला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रीकांत माईंकडे रोखुन बघु लागला. त्याच्या डोळ्यातुन अश्रु वहाण थांबल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"आई, असा वाटलो का मी तुला?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;माईंनी काहीच उत्तर दिल नाही. त्या रडतच होत्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"आई, वहिनीला दुसर्‍या पुरुषासोबत बघुन मी काय कराव अस वाटत तुला" श्रीकांतनी कडक शब्दात विचारला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रीकांतने माईंचे दंड पकडुन गदागदा हलवल. "आई, मी एकदा नाही तीनदा त्या माणसा सोबत तीला वेगवेगळ्या जागी बघितल" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"लक्षात येतय मी काय म्हणतोय?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;"शेवटी आज मला सगळ असह्य झाल आणि मी पुरुषाला मारायला धावलो. त्या भानगडीत वहिनीला लागल असाव पण पोलिसांनी मलाच धरल"&lt;br /&gt;&lt;br /&gt;माईंना कळेचना की श्रीकांत बोलतोय ते खर मानायच कि सुनेच! पण सुन तर काहीच बोलली नाही. त्या विस्मित होऊन श्रीकांतकडे बघु लागल्यात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"नंतर सुमा वहिनीचे वडिल आले होते चौकीत. तक्रार नोंदवायला पण अशोक दादानी त्यांना परतावुन लावल. पण जाता-जाता त्यांनी मला धमकावल की ते त्यांच्या मुलीच लग्न माझ्याशी कधीच होऊ देणार नाहीत"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"आई, ऐकतेयस का? तु वहिनीच लग्न माझ्याशी लावणार होतीस अस त्या लोकांना वाटलच कस? इतके नालायक लोक आहेत ते.  तिच्या माहेरचे वहिनीच लग्न लावायला निघालेयत. आपल्याला न विचारता! वहिनी आपल्या घरची सुन ना?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;माईंनी काहीच उत्तर दिल नाही. &lt;br /&gt;"पण सुमा च्या आई-वडिलांशी लग्ना बद्दल कधी बोललेच नाही" अस काहीस पुटपुटत माईं स्तब्ध झाल्यात. प्लॅस्टिक च्या बाहुली सारख्या त्या शुन्यात दृष्टी लाउन तश्याच बसुन राहिल्यात.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;(समाप्त)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;br /&gt;हि माझी पहिली दिर्घकथा वाचकांना आवडेल अशी मी आशा करतो. आपले अभिप्राय अवश्य कळवावेत हि नम्र विनंती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शुध्दलेखनाच्या असंख्य चुका आहेत पण वाचकांनी त्या पदरी घ्यावात. आणि चुका दुरुस्त करण्याची सोपी पध्दत माया-जाळावर उपलब्ध असेल तर कृपया मला कळवावे. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-6024687740083606189?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/6024687740083606189/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=6024687740083606189' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/6024687740083606189'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/6024687740083606189'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/01/blog-post_28.html' title='निर्माल्य - भाग ५  (अंतिम भाग)'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-3837640426041140448</id><published>2009-01-21T07:26:00.000+05:30</published><updated>2009-01-21T07:26:01.046+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दीर्घकथा'/><title type='text'>निर्माल्य - भाग ४</title><content type='html'>काळ कधी सरकतो कळत नाही. झाडांवरची गळलेली पान आणि चेहर्‍यावरच्या वाढत असलेल्या सुरकुत्या जणु फक्त साक्षीला असतात. अविनाश ला जाऊन पहाता-पहाता दीड वर्ष झाल. डोळ्यातून अश्रुंची रहदारी थांबली असली तरी डोळे कोरडे झाले नव्हते. जाणारा नेहमीच सुखात असतो कारण मृत्यु जे मागे राहिले त्यांनाच छळतो. माईंना शाळेची बरीच कामं असत.  त्या व्यापात त्या मग्न असल्या तरी विषण्णता त्यांच्या हृदयात माहेरी आलेली होती. रंग उडालेल्या सुनेला बघुन त्यांचा जीव थोडा-थोडा होत असे. सुनेच्या आयुष्याची पहाट होता-होताच काळरात्र झाली हा विचार त्यांची दुसरी सावली बनला होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांचा स्वतःचा संसार तर सावळा गोंधळच होता पण नावाला का होईना नवरा तर होता. शिवाय दोन सोन्यासारखी पोर होती. माईंच्या मनात नेहमी द्वंद्व चालू असे. अण्णांच जे काही झाल ते काहे व्हायला नको होत. नियतीचा खेळ वगैरे तत्त्वज्ञान ठिक आहे पण अण्णांनी आणि माईंनी कोणाचही कधीही वाईट केल नव्हत तर दोघांची आयुष्य अशी भेसूर का व्हावीत या प्रश्नांशी माई भांडत असत. त्यांच्या थंडगार संसारात अंतरीच्या घालमेलीची त्यांना उब मिळत असे. पण स्वतःच्या पोराचा असला करूण अंत आणि समोर जिवंत शरीरात निर्जिवतेनी वावराणारी सून बघुन त्यांचे मन सुन्न झाले होते. त्या दु:खाच्या भाराखाली त्यांच स्वतःशीच बोलण बंद झाल होत. तत्त्वज्ञानाची गंमत अशी असते की जीवनातल्या दु:खांची उत्तरे तत्त्वज्ञान्यांकडे मुळीच नसतात. म्हणुन जग मिथ्या आहे आणि हे दु:ख दु:खच नाही किंवा ही सगळी देवाचीच करणी आहे असली बाष्कळ बडबड करत असतात. मी मी म्हणणार्‍या तत्त्वज्ञानी माणसाला तरूण मुलाच्या देह बघावा लागणार्‍या आई समोर उभ कराव आणि विचाराव की मृत्युनंतरच्या अनंत सुखासाठी जगण्याचे दु:ख देणारी ही कसली माया? आणि हा खेळ दाखवणारा असा कसला हा देव? कढत अश्रुंचा खारटपणा काढायची 'माया' जो करून दाखविल तो खरा देव! पण त्या भानगडीत देव पडायचा नाही. आणि या प्रश्नाची उत्तर देण्याच्या वाटेला तत्त्वज्ञानी मंडळी मुळीच भटकायची नाही. या प्रश्नांची उत्तरे नाहीत. कारण हे प्रश्नच प्रश्न नाहीत. हे तर केवळ दु:ख आहे. अनंत आणि अथांग. समुद्रासारख. कुठल्या काठा पासुन आरंभ झाला ते माहिती नाही आणि कुठे अंत होणार याचीही कल्पना नाही. सतत येणारी वादळ गिळंकृतही करत नाहीत. प्रत्येक वादळ मनाचा एक-एक टवका फाडुन घेउन जात. वादळ गेल की हे मन परत स्वप्न बघायला लागत आणि सत्र पुन्हा सुरु.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;माईंना मरायचीही भीती वाटु लागली होती.   मेल्यानंतर भूत होऊन इथेच अडकुन राहिलो तर?  त्यामुळे त्या सगळ्यांची काळजी घ्यायची पराकाष्ठा करीत असत. त्यांना सारखा वाटे वाफेने धुसर झालेल्या आरश्यावर काही लिहाव तस त्यांच आयुष्य गेलं. क्षणभंगुर, एकाकी, उदास, श्रांत. वाफ उडुन गेल्यावर आरश्यावर लिहिल्या पैकी काहीच उरत नाही. उरतो फक्त प्रतिबिंब बघवत पण नाही आणि त्या प्रतिबिंबाला टाकुन कुठे दूर जाताही येत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अविनाश गेल्यानंतर दोन महिन्यातच माईंनी सूनेला जोरा करून शाळेत परत नोकरीला धाडल. माई स्वतः शाळेत असतांना सून घरी वठत चाललेल्या लाकडासारखी पडली आहे याची माईंना फार काळजी लागलेली असे. शाळेत परत नोकरी सुरु झाल्यानंतर सुनेत थोडा-थोडा बदल होऊ लागला.  आजकाल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वाक्यांमधे यायला लागली. आधी तर फक्त हो किंवा नाही यातच संवादाची घडी होत असे. अण्णांनी "अविनाश आताशा दिसत नाही" अस परवा विचारल. त्यामूळे अविनाश गुडुप झालाय याची नोंद त्यांनी दिड वर्षांनी का होईना घेतली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रीकांतच गाड अजुनही चालूच होत नव्हत.  बाहेरुन माईंना बर्‍याच गोष्टी ऐकु येत असत. उनाडक्या करण्यातच त्याचा वेळ जात असे. मग त्याच तोंड पानाने रंगलेल दिसु लागल. सिगारेटचा वास मधे मधे येत असे. त्यासाठी तो पैसे कुठुन आणत होता ते मात्र कळत नसे. हा जुगार वगैरे खेळतो का अशी शंका माईंना येऊ लागली. वडिल भाऊ गेल्यावर त्यात फारसा बदल झालेला नव्हता. घराबाहेर तो काय काय करत होता तोच जाणे पण त्याचं वागण बेदरकार किंवा मुजोर कधीच नव्हत. तो घरी सुता सारखा सरळ वागत असे. विचारलेल्या प्रश्नांची तो  उत्तरे देत असे. अविनाश असे पर्यंत तो अविनाशचही ऐकत असे.  नुकतच कॉलेज पूर्ण केल्याच त्याने माईंना सांगितल. सर्टिफिकिटही दाखवल. तो त्या दिवशी बराच वेळ देवघरात बसुन माईंशी बोलत होता. आता तो नोकरी शोधतोय आणि लौकरच नोकरी लागेल त्याला. तो आपणहुन अविनाश च्या कामावर जाऊन आला होता. काय खर काय खोट माईंना कळत नव्हत.माईंचा त्या सर्टिफिकिटवरच मुळी विश्वास नव्हता. पण त्यांनी श्रीकांतला काही उलट प्रश्न विचारले नाहीत. अंतरी त्यांना भीती होती की त्यांच्या श्रीकांतबद्दलच्या शंका खर्‍या निघाल्यात तर? त्यांच हे वागण श्रीकांतच गाड रुळावर नसण्याच कारण होत की त्यांचा स्वतःला जपण्याचा प्रयत्न होता कोण जाणे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रीकांतच जे व्हायच ते होईल. त्यांना सध्या सुनेची काळजी होती. त्यांच्या डोक्यात एक नविन विचार पिंगा घालत होता. सुन एवढी तरणी आहे तर तिच पुन्हा लग्न लाउन द्यायच. आताशा समाजहि पुढारला होता. आणि पहिला नवरा मेला म्हणुन तिने का उरलेल आयुष्य कुढत काढाव? म्हणुन त्यांनी एकदा ठरवुन सुनेजवळ तो विषय काढला. पण काहीही न उत्तर देता ती खोलीत चालली गेली. जखम झाली असली तरी मलम लाउन पुढे जाणच भाग असत. तिला ते समजावुन सांगण कठिण होत. सुनेच्या लग्नाच्या विचाराने त्यांच्या मनाला हुरहुर लागली. तीचा संसार परत चालू होणार याचा त्यांना आनंद होत असला तरी घरची पोरगी परघरी जाणार याची त्यांना काळजी वाटत होती. कुठली मुलं विधवेशी विवाह करायला तयार होतील किंवा विधुर मुलंच बघायला लागतील का इत्यादी बरेच गोष्टींवर त्या विचार करू लागल्यात. त्यांच्या ओळखीत विधवा विवाह झाला नव्हता.  मग त्यांनी विचार केला की सुनेच्या आई-वडिलांशी या बद्दल बोलाव. त्यांना काही आक्षेप नसणार याची माईंना खात्री होती तर होतीच पण एकाहुन तीन डोकी बरी!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;माई नुकत्याच शाळेतून आल्या होत्या. शनिवारी म्हणुन दुपारची शाळा भरत असे. सून आज संध्याकाळी दिवेलागणीला येणार होती. ती सकाळीच माहेरी गेली होती. पुढे मुंबईत कोणा नातेवाईका कडे त्या सगळ्यांना जायचे होते. आल्यावर माईंनी अण्णांसाठी चहा केला व त्या वर्‍हांड्यात विश्रांती घेत बसल्या होत्या. स्वयंपाक काय करायचा असला काही त्या विचार करत होत्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अहो, आज कसली भाजी करू?" माईंनी अण्णांना विचारल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढुन काहीच उत्तर आल नाही. माईं मोठ्ठा उसासा सोडत उठल्या. असला एकला संवाद काही नविन नव्हता मग उसासा सोडायला काय झाल या विचाराने माईंना थोडं हसु आल. तेवढ्यात शेजारचा विजय "माई, माई" ओरडत धावत आला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"काय झाल रे बाळा?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"माई, चला लौकर तुम्ही?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हॉस्पिटल मधे"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अग बाई, काय झाल रे?" माईंनी चकित होऊन विचारले. त्यांच्या पोटात खड्डा पडला. श्रीकांतचा दोन दिवस झाले पत्ता नव्हता पण त्याच अस गुडुप होण काही नविन नव्हत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"चला तर तुम्ही"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"माई, वहिनीला दाखल केलय?" विजय घाबर्‍या घाबर्‍या म्हणाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"कोण वहिनी?" माईंना कळेचना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"सुमा वहिनी"&lt;br /&gt;&lt;br /&gt;माईंनी डोळे विस्फारले. ते बघुन विजय अजुन घाबरला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"बर तुम्ही आधी इथे बसा"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे, चला काय, बसा काय? काय झाल नीट सांग विजय. इथे कोणी लहान नाही या" माईंनी स्पष्ट शब्दात विचारल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मला काय झाल नेमक माहिती नाही. मी शाळेतून परत येतांना वहिनींचा भाऊ दिसला.  त्यानी तुम्हाला निरोप द्यायला सांगितल की वहिनींना दादरच्या हॉस्पिटलात दाखल केलय. तो म्हणाला काळजीच कारण नाहीया पण तुम्हाला तातडीने बोलावल आहे"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"काळजीच कारण काय नाही डोंबल. हॉस्पिटलात काय गंमत म्हणुन जातात का लोक?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;विजयला काय उत्तर द्याव कळेना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माईंनी घाई-घाईने वहाणा चढवल्यात व त्या स्टेशन कडे चालू लागल्यात. विजय त्यांच्या पाठी मागे येत होता.&lt;br /&gt;(क्रमशः)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-3837640426041140448?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/3837640426041140448/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=3837640426041140448' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/3837640426041140448'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/3837640426041140448'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/01/blog-post_21.html' title='निर्माल्य - भाग ४'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-7410545252071769259</id><published>2009-01-17T08:54:00.000+05:30</published><updated>2009-01-17T08:54:01.067+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='संस्कृत रचना'/><title type='text'>॥जागृहि जागृहि॥</title><content type='html'>आशया बध्दते लोकः कर्मणा परिबध्द्यते।&lt;br /&gt;आयुक्षयं न जानाति तस्मात् जागृहि जागृहि॥१॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;जन्मदु:खं जरादु:खं जायादु:खं पुनः पुनः ।&lt;br /&gt;अंतकाले महादु:खं तस्मात् जागृहि जागृहि॥२॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;काम क्रोधौ लोभ मोहौ देहे तिष्ठन्ति तस्करा:।&lt;br /&gt;ज्ञानरत्नापहाराय तस्मात् जागृहि जागृहि ॥३॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऐश्वर्यं स्वप्न संकाशं यौवनं कुसुमोपमम्।&lt;br /&gt;क्षणिकं जलमायुष्च तस्मात् जागृहि जागृहि ॥४॥&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-7410545252071769259?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/7410545252071769259/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=7410545252071769259' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/7410545252071769259'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/7410545252071769259'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2009/01/blog-post.html' title='॥जागृहि जागृहि॥'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-6244508556204289343</id><published>2008-12-13T09:36:00.000+05:30</published><updated>2008-12-13T09:36:00.803+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लघु-कथा'/><title type='text'>घर</title><content type='html'>मी आणि बाबा अमरावतीहुन येत होतो. अमरावतीला माझी आत्या रहात असे. बाबांची सगळ्यात मोठी बहिण. अमरावतीचा रस्ता फारच दळिद्री होता. बर्‍याच वर्षात रस्त्याची डागडुजी झाली नव्हती. त्यामुळे साधारण चार तासाच्या प्रवासाला सहा तास आरामात लागत असत. आम्ही सकाळची बस पकडली होती. पण सकाळची बस पकडली की माझ पोट नेहमी खराब होत असे. माझ पोट बस सुरु झाल्यापासुन ढवळायला लागल. पेट्रोल चा तो जळका वास आणि रस्त्यातील खड्डे म्हणजे मला कधी घरी पोचू अस झाल होत. प्रत्येक खड्डा जणु आमची प्रेमाने विचारपूस करत होता. मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो. पण माझा डावा डोळा फडफडत होता.. अस कधी होत नसे. मी आपला परत खड्डे मोजु लागलो. शेवटी रडत-खडत आमची बस शहरात पोचली. अंगावर थोड सामान होत म्हणुन आम्ही रिक्षा केली. माझी सारखी चुळबुळ चालू होती. कधी घरी पोचीन अस झाल होत. आम्ही गल्लीत आलो तर गल्लीत सामसूम होती. आमच्या घराच फाटक सताड उघड होत. आमच्या घराच्या बाहेरच्या अंगणात सीताफळाच झाड होत. पोर कधी कधी फळांमागे सरळ फाटक उघडुन आत येत असत. तसलीच काही तरी भानगड असावी. मी उतरुन दारापाशी गेलो, बाबा रिक्षेवाल्याला पैसे देत होते. मी दाराजवळ पोचलोच तोच माझा हृदयाचा ठोका चुकला. दाराला कुलुप नव्हत आणि घराचे दार किलकिल उघड होत. मी हळुच सामान खाली ठेवल. बाबा माझ्या मागे येऊन उभे होते. माझ पोटं ढवळण स्विच बंद कराव तस थांबल होत. मी दार ढकलायला हात पुढे नेला तेवढ्यात घरातुन वीट पडण्याचा आवाज आला. माझा हात दारापर्यंत गेलाच नाही. काही क्षण असेच गेलेत. मी वळुन बाबांकडे बघितल. बाबा बारकाईने घराच्या खिडक्यांच निरिक्षण करत होते. त्यांच्या कपाळावर आठ्यांच जाळ पसरल होत. खिडक्या सगळ्या घट्ट बंद होत्या. त्यांनी माझ्याकडे बघितल. आम्हा दोघांच्या लक्षात आल कि घरातून कोणी तरी आमची चाहूल घेतय. बाबा माझ्या जवळ येऊन कानात कुजबुजले. " चिन्मय, एक काम कर. मागच्या गल्लीत जा आणि तिथुन भिंतीवरून चढुन गच्चीत ये. मी तो पर्यंत शेजारच्या आणि आपल्या घरामधल्या भिंतिवरुन चढुन पुढल्या बाजुनी गच्चीत येतो. आजुबाजुला इतकी शांतता होती की त्यांच कुजबुजण गल्लीच्या टोकाशी ऐकु गेल असेल. मी हळु-हळू एक पाऊल मागे टाकत अंगणाबाहेर आलो आणि मागच्या गल्लीकडे मी धूम ठोकली. बाबा तो पर्यंत समोरून भिंतीवरून चढण्याचा प्रयत्न करत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमचं घर फारस मोठ नाही. प्रशस्त होत पण मोठ नव्हत. शेजारच्या आजोबांनी आणि माझ्या आजोबांनी मिळुन ते घर घेतल होत. शेजारच्या आजोबांचा वाटा मोठा होता. आमच्या घरात मध्यभागी अंगण होत आणि तिन्ही बाजुंनी घराच्या खोल्या अंगणात उघडत असत. चौथ्या बाजुला न्हाणीघर होत. डाव्या अंगानी गच्चीवर जायला जिना होता.  वरच्या मजल्यावर अजुन दोन खोल्या आणि गच्ची होती. घराच्या मागल्या बाजुला एक लहानशी बोळ होती. तीत बरीच झाडी आणि गवत वाढल होत. माझा बेत त्या गल्लीतून घराच्या मागल्या बाजूनी वर चढण्याचा होता. एक मजलीच घर होत त्यामूळे चढता येण शक्य झाल असत. मी मागल्या बोळात उभ राहून नेमक कुठुन आणि कस चढायच याचा विचार करत होतो. काहीतरी धाडसी कृत्य करणार या विचारानी माझ्या अंगावर रोमांच आला होता. चढायच्या आधी मी भिंतीला कान लाऊन आडोसा घेतला तर घरातून अगम्य असा थड-थड असा आवाज येत होता. मी पाईपला धरून वर चढु लागलो तर तो आवाज वाढत गेला. मी गच्चीवर पोचलो तर घरभर विचित्र वातावरण होत. थड-थड आवाज तर येतच होता आणि कसला तरी जळण्याचा वास येत होता. सगळी कडे जळमट लागली होती. भिंतींवरून काहीतरी ठिकठिकाणी लोंबकळत होत. मी निरखुन बघितल तर कोणीतरी पोपडे खरचचवून काढले होते.आम्हाला जाऊन एक आठवडाही झाला नव्हता त्यात घराची एवढी अवदशा ? वरच्या दोन खोल्याच्या दारांवर व खिडक्यांवर गडद पोपटी रंगाचे फुलाफुलांचे पडदे घट्ट लावले होते. त्यामागे गाद्या असाव्यात. बहुतेक आवाज बाहेर जाऊ नये म्हणुन असाव. म्हणजे फक्त खालच्या घरात नव्हे तर वरच्या खोल्यांमधेही कोणीतरी आहे या विचारानी मी सावध झालो. पण घरात अस कोंडून घेऊन ही लोक नेमक काय करतायत ते कळत नव्हत. बाबा समोरून चढून येणार होते ते अजुन पोचलेच नव्हते. खरतर घराच्या समोरच्या बाजुनी चढण सोप होत. त्यांना समोरून धरल तर नाही या विचारानी मला घाम फुटला. तसेही ते गच्चीत भेटणार होते की मधल्या चौकात ते त्यांनी सांगितलच नव्हत. वाट तरी किती बघायची? गंमत-जंमत थोडीच चालली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी मांजरीच्या पावलांनी जिना उतरत मधल्या चौकात आलो. थड-थड आवाज घड्याळाच्या काट्याप्रमाणे येत होता. मधल्या चौकातला पाळणा काढून ठेवला होता. कुंडीतली झाड जळून गेली होती. रॉकेल टाकुन जाळली होती. बहुधा तोच वास असावा. रॉकेल टाकुन झाड जाळावी या कल्पनेनी माझ्या अंगावर काटा आला.  च्यायला चालल काय आहे? मला घरातून पावलांची आवाज ऐकु येऊ लागले. सिमेंटच्या पोपड्यावर कसलीतरी खरखरीत पाऊल पडत होती. न्हाणीघराच्या दरवाज्यांना मोठ्ठ कुलुप लावल होत. स्वयंपाकघरात जाणारा दरवाजा बाहेरच्या दरवाज्यासारखा किलकिला उघडा होता. संरक्षणासाठी हातात काहीतरी हव म्हणुन मी शोधाशोध करू लागलो. पण काहीच मिळेना. माझ्या अचानक लक्षात आल कि घरातून येणारे आवाज थांबले आहेत. थड-थड आवाजही थांबलाय. माझ्या शोधा-शोधीत माझी चाहूल आतल्यांना लागली असावी. आता मात्र जास्त वेळ घालविण्यात अर्थ नव्हता.  मी तडक स्वयंपाकाघराच्या दरवाज्याकडे सरसावलो. क्षणभर मी दरवाज्यापुढे रेंगाळलो. आत काय असेल? कोण असेल? हे सगळ गुढ काय आहे? बाबा कुठेयत? उगाच शिवाजी बनुन इथे आलो. आधी दोन-चार लोकांना एकत्र करूनच यायला हव होत. पण आता मागे फिरण नव्हत एवढ नक्की. आता आर-या-पार!&lt;br /&gt;डोंबल आर-या-पार. हातात शंख आणि चाललो मी चोरांना पकडायला. पण घरात चोर आहेत कशावरून? विक्षिप्त विचारांनी डोक्यात पिंगा घातला होता.&lt;br /&gt;शेवटी मी किलकिला दरवाजा हळुच ढकलला. घरात अंधार होता. पण अर्धवट उघड्या दरवाज्याच्या प्रकाशात भिंतींच्या वीटा दिसत होत्या.  मी डोकावून उजवीकडे नजर टाकली तर देवघराच्या दारातून कोणीतरी माझ्याकडे डोकावून बघत होत. ती नजर स्थिर होती आणि इतक्या दूरून मला त्या खुनशी नजरेनी थंड केल. माझ्या डाव्या डोळ्याची पापणी भीतीनी फडफडु  लागली पण ती नजर स्थिरच होती. मी खालती बघितल तर मला त्या आकृतीच्या हातातली कुर्‍हाड पुसटशी दिसली. माझा मेंदू गुंग झाला होता आणिहृदय छातीतून उडी मारून पळून जायची तयारी करत होत. माझ्या पायाला काहीतरी ओल लागल. रक्त होत ते! मी ओरडण्याचा प्रयत्न करू लागलो. पण भीतीनी घशातून आवाजच फुटेना. तोंडाला कोरड पडली होती. तेवढ्यात कुठुनतरी चिन्मय चिन्मय हाक ऐकु येऊ लागली. म्हणजे बाबा आलेत की काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;"काय झाल बाळा?" बाबा मला हलवुन उठवत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी खडबडुन जागा झालो. अजुन बस नागपूरला पोचायचीच होती. हे सगळ स्वप्न होत या विचारानी मला हायस वाटल.&lt;br /&gt;पाणी हवय का बाळा?"  बाबांनी विचारल.  आजुबाजुची बरीच मंडळी माझ्याकडे बघत होती. सगळ्यांसमोर बाबा मल 'बाळ' म्हणत होते त्याची मला थोडी लाज वाटत होती.&lt;br /&gt;"काही तरी विचित्र स्वप्न पडल होत" मी म्हटल.&lt;br /&gt;"नशिबवान आहेस. खड्ड्यातून इतक अंग  घुसळत असतांना तुला बरी स्वप्न पडतात!" बाबा हसत म्हणाले.&lt;br /&gt;परत थड-थड आवाज येऊ लागला. समोरच्या सीटवर बसलेल्या कोणाचा तरी स्टील चा डब्ब्याचा तो आवाज होता. त्या डब्ब्यातून तेल गळुन माझा पाय माखला होता.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4303115948490483398-6244508556204289343?l=marathimauli.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://marathimauli.blogspot.com/feeds/6244508556204289343/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=4303115948490483398&amp;postID=6244508556204289343' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/6244508556204289343'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/4303115948490483398/posts/default/6244508556204289343'/><link rel='alternate' type='text/html' href='http://marathimauli.blogspot.com/2008/12/blog-post.html' title='घर'/><author><name>Chinmay 'भारद्वाज'</name><uri>http://www.blogger.com/profile/12232371025236519101</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-4303115948490483398.post-6007509816951121464</id><published>2008-11-29T10:20:00.001+05:30</published><updated>2008-11-29T10:20:00.503+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='राजकारण व सामाजिक प्रश्न'/><title type='text'>आपण सारे अर्जुन! *</title><content type='html'>पोलिस आणि राजकारण्यांना शिव्या मारण आपल्या समाजाचा आवडता छंद आहे. शिव्या मारायला नको अश्यातला भाग नाही. पोलिस भ्रष्ट आहेत आणि राजकीय नेते भ्रष्ट, अप्पलपोटी आणि देशद्रोही आहेत. पण कठिण समय येता पोलिस लोक हेल्मेट घालुन जुन्या-पुराण्या बंदुका घेउन मुसलमानी अतिरेक्यांशी सामाना करायला सज्ज होतात. आपल्या कर्तव्याला उराशी बांधुन मृत्युला आलिंगन देणार्‍या पोलिसांना भ्रष्ट कस म्हणायच आणि देशाला विकुन स्वतःची पोळी भाजणार्‍या राजकारण्यांना जिवंत का सोडायच? मुंबईत घडलेल्यल्या (मी हा लेख लिहतांना हत्या-सत्र चालूच होत) घटनांवर काय लिहायच यावर मी बराच वेळ विचार करत होतो पण शब्दांची लपा-छुपी थांबत नव्हती. या दारूण परिस्थितीवर विचार प्रकट करण्यासाठी शब्द बहुधा बध्द व्हायला तयार नसावेत.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;आपला समाज शंढा सारखा हा नर-संहार कसा सहन करतोय? आपल्या समाजाच कौतुक कराव तितक थोडं आहे. बहुतेक सवय झाल्यावर कशाचीही तीव्रता कमी होते. हि भयानक स्थिती काही पहिल्यांदा आपल्यावर लोटली नाहीया. मूर्ख पत्रकार जगत या घटनेला भारताच ९/११ घोषित करू बघत आहे. अमेरिकेच्या भूमीवर ९/११ च्या आधी कधीच हल्ला झाला नव्हता. जेंव्हा की भारतावर अनेक ९/११ च्या भीषणतेचे हल्ले झाले आहेत. १९९३ चे स्फोट कस कोणी विसरू शकत? गेल्या पाच वर्षात (मूर्ख आणि नालायक शिवराज पाटील यांच्या गृह मंत्रालया अंतर्गत) भारताच्या प्रत्येक मुख्य शहरात स्फोट झाले आहेत. मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, बंगालुरु, हैद्राबाद, अहमदाबाद. आता फारशी शहरच उरली नाहीयात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या सगळ्या नर-संहारात अलिप्तपणे मनमोहन सिंग आणि शिवराज पाटील वावरतायत. जणु काही झालच नाही. अफझल गुरु ला फाशी का द्यायची? अतिरेक्यांनी गोळीबार केलेला चालेल पण पोलिस अतिरेक्यांना कसे काय मारू शकतात? दिल्लीला एका शूरवीर पोलिसाने आपले प्राण दिलेत तर त्यावर वादंग उठविण्यात (अत्यंत घृणास्पद मुलायम सिंह आणि अमर सिंहा सोबत) मनमोहन सिंहच आघाडीवर होते. स्वदेशाच्या पोलिस अधिकार्‍यांचे मनोबल खच्ची कसं कराव हे या लोकांकडून शिकाव. गेल्या महिन्यात कुठे तरी भाषण देतांना (या अकलेच्या कांद्याला भाषण देण्या पलिकडे काही येत का?) माननीय मनमोहन सिंह म्हणालेत की "सामान्य जनता पोलिस दलावर इतका अविश्वास का दाखवते याचा पोलिस दलाने विचार कराव" अरे नालायका, आपल्या माजघरात-देवघरात येऊन हि मुसलमानी अतिरेकी संहार मांडतायत आणि तू निष्क्रियतेची साक्षात मूर्ती कसा बनलेला आहेस हा विचार करून आम्हा सामान्यांची डोकी पिकली आहेत त्याच काय? आपल्या प्रेमळ शिवराज पाटीलांना मुसलमानी अतिरेकी आणि माओवादी अतिरेकी 'हरवलेले तरूण' वाटतात. त्या दैत्यांवर गोळ्या चालविण्या ऐवजी गुलाब पाण्याचा छिडकावा करायला हवा या मनोवृत्तीचे शिवराज पाटील आहेत. अफझल गुरुला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यावरही "त्याला फाशीची शिक्षा का द्यायची?" हा प्रश्न पाटील साहेबांना पडला. सध्याच्या मुंबई नर-संहाराच्या सुरुवातीसच " दोनशे अति-प्रशिक्षित जवान पहाटेच मुंबईला पोचणार आहेत" ही माहिती पाटील साहेबांनी पत्रकारांच्या द्वारे जणु अतिरेक्यांना पोचविली. किती मूर्ख असाव माणसाने! हा इसम मराठी मातीत जन्मला आहे याची मला खरोखरच लाज वाटते. पण या माणसाची लाळ सोनिया बाईंच्या पद-कमलांशी गळते त्यामुळे बाकी भारत चूलीत गेला तरी जो पर्यंत १० जनपथच्या मालकीण बाईंच ताईत गळ्यात आहे तो पर्यंत पाटील साहेबांचा बाल कोणी बाका करु शकत नाही. सोनिया तारी त्याला कोण मारी?&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतीयांच्या नामुष्कीची ही परिसीमा आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जुनी शस्त्रास्त्र आणि जुनी चिलखत घालुन चढाईस निघालेल्या पोलिसांना बघितल कि जीव भरून येतो. खरच वाईट वाटत. भ्रष्ट असलेत तरी शेवटी समाज रक्षणासाठी प्राण हीच लोक वेचतात. एकतर राजकारण्यांनी पोलिस खात्याचा तमाशा बनवुन ठेवला आहे. एकी कडुन जनतेचा दबाव आणि दुसरीकडुन राजकारण्यांनी हात बांधुन ठेवलेले पोलिस खाते म्हणजे एक दारूण दृश्य आहे. या लोकांना पगार कमी असतात आणि दिवसाला १४ तास काम करावी लागतात. उच्च अधिकारी खालच्या अधिकार्‍यांशी अत्यंत वाईट वागतात. केवळ नोकरी म्हणुन नाईलाजास्तव काम करणार्‍या हवालदारांची कीव येते. त्यातून या लोकांच्या हातात नुसता दंडुका! हे डोंबल संरक्षण करतायत समाजाच. मुंबईत घडलेल्या घटनांमधे अतिरेक्यांकडील शस्त्रास्त्र बघितलीत तर दंडुके घेउन हिंडणारे हवालदार हे दृश्य हास्यास्पदच आहे. अर्थात यात चूक पैसे खाण्यात मग्न असलेल्या नेत्यांची आहे. विकासाची काम करतांना कोणी पैसा खाल्ला तर तेवढ वाईट वाटत नाही पण आजकालची नेते मंडळी म्हणजे काम न होऊ देण्यासाठी मुख्यत्वे पैसा खातात. गंमत म्हणजे हीच लोक खुप काळ जगतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईवर हल्ला होणार आहे हे सांगायला कोणा वराह-मिहिराची आवश्यकता नव्हती. तीन (दोन?) वर्षापूर्वी लोकल मधे बाँब स्फोट झालेला होता. तसंच सर्व मुख्य शहरांमधे मनात येइल तेंव्हा अतिरेक्यांनी हल्ले केले होते त्यामुळे मुंबई अगला निशाना आहे हे अपेक्षितच होते. पण हा हल्ला थांबवायचा कसा? मुंबईतील करोडाहुन जास्त लोकसंख्येवर लक्ष ठेवायच कस? तसच प्रत्येक दिवशी मुंबईत ये-जा होत असलेल्या लाखो लोकांचा हिशोब ठेवायचा कसा? इतक्या विस्तृत प्रदेशावर लक्ष द्यायला अदृश्य व्हायला हव. गुप्तचर विभाग कार्यरत हवा तसंच त्यांचा पोलिस खात्याशी सतत संपर्क हवा. अतिरेकी सापडला तर त्याला फार वेळ जिवंत ठेवण्याची गरज नको. न्यायलय सजग हव. कायद्यांची अंमल बजावणी कडक व्हायला हवी. अफझल गुरु सारखे सैतान इतकी वर्ष तुकडे तोडत जिंवत ठेवायला नको. कायदा चोख असला तर दुष्कृत्य करायचे ध्राष्ट्य होत नाही. समाज संरक्षणाची हि शस्त्र नीट वापरली तर मुंबई सारख्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. आणि असं होण फार कठीण आहे अश्यातलाही भाग नाही. के.पी एस. गिल यांनी अश्याच तर्‍हेनी पंजाब शांत केल. पण हे चक्र इथे थांबायला नको.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे धर्म-युध्द आहे. आणि याची जाणीव जो पर्यंत आपल्या समाजाला होत नाही तो पर्यंत परिस्थिती कठिण आहे. येथे धर्म म्हणजे हिंदु-मुसलमान युध्द अपेक्षित आहे. मुंबईत या क्षणी बरीच मुसलमान पोलिस प्राणाची बाजी लावायला मागे-पुढे बघणार नाही. पण ही सर्व अतिरेकी मंडळी केवळ एकाच धर्मातून येतात हे सुध्दा मान्य करण आवश्यक आहे. या लोकांना प्रगती बघवत नाही. धर्मांध आणि धर्म-पंगु असलेल्या या लोकां विरुध्द लढायला सर्व समाजात एकजूट हवी. शेवटी पोलिस अधिकारी काय, स्पेशल कमांडो काय किंवा न्यायाधीश काय, हे सगळे समाजाचे अंग आहेत. थोडक्यात समाजाने स्वरक्षण स्वतःच करायला हव. श्वान जातीची राजकारणी मंडळी झी-प्लस सिक्युरीटीत रहातात. यांच्या घरच्या आया-बहिणी सुरक्षित आहेत. यांच्या वर गोळ्यांचे किंवा बाँबचे हल्ले होत नाहीत म्हणुन ही सगळी गांधीगिरी यांना सुचते. जनतेचे सेवक म्हणवणार
